दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ एप्रिल
जन्मदिवस : संतकवी सूरदास (१४७८), ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई (१७५६), कोशकार यशवंत रामकृष्ण दाते (१८९१), जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदरनायके (१९१६), सिनेदिग्दर्शक लिंडसे अँडरसन (१९२३), माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), बिलिअर्डसपटू गीत सेठी (१९६१), तमिळ अभिनेता विक्रम (१९६६), अभिनेत्री जेनिफर गार्नर (१९७२), क्रिकेटपटू मुथैया मुरलीधरन (१९७२), 'स्पाईस गर्ल' गायिका व्हिक्टोरिया बेकहम उर्फ पॉश स्पाईस (१९७४), अभिनेता सिद्धार्थ (१९७९)
मृत्युदिवस : संशोधक व राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७९०), 'भारत सेवक समाजा'चे आजीव सदस्य श्रीनिवास शास्त्री (१९४६), शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९७५),, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर (१९९०), वनस्पतीशास्त्रज्ञ, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या संस्थेचे माजी संचालक डॉ.वामन दत्तात्रय वर्तक (२००१), कन्नड लेखक वसंत दिवाणजी (२०१२), कवी, पत्रकार नित्यानंद मोहपात्रा (२०१२), गायक पं. शरद साठे (२०१९), लेखक, अनुवादक, कोशकार, ग्रंथपाल श्री.बा. जोशी (२०२१)
---
१३९७ : जेफ्री चॉसरने प्रथमच आपल्या 'कँटरबरी टेल्स' सांगितल्या.
१९५२ : भारताची पहिली लोकसभा स्थानापन्न.
१९६१ : पिग्सच्या आखातातील आक्रमण - क्युबात फिडेल कॅस्ट्रोची कम्युनिस्ट राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
१९७० : चांद्रयान अपोलो १३ मधले अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१ : बांगलादेश प्रजासत्ताकाची स्थापना.
१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू
सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू बाराव्याचे जेवण असाव तसे बरेच बैल, बोकड अन रानडुकरे कापून खाऊ घातले.
बाराव्याच्या स्टाइलनं पेट्रोक्लस साथी होतं; की हेक्टरला मारलं म्हणून "फीस्ट" दिल्ती त्यानं?
पण कुठले काय! मग तो तसाच रडू लागला. बाकीचे सैनिकही त्यात जॉइन झाले.
जॉइन झाले? विनोदी वाटतय.
.
अकिलीसनेही आपल्या सोनेरी केसांची एक बट कापली
blonde
पॅट्रोक्लसची काही पाळीव कुत्री होती, त्यांपैकी दोन कुत्री मारली.
गाई-गुरे मेंध्या,घोडे हे ठीक. ते मारुन खाल्ले तरी असतील पब्लिकनं. कुत्री मारली? कायला मारली असावीत?
जनरली मानवाव्यतिरिक्त इतर कशाचाही बळी दिला तर बळीचे शव प्रसाद म्हणून खातेत ना?
.
सोन्याच्या बरणीत, बैलाच्या चरबीच्या दोन थरांखाली पॅट्रोक्लसची पांढरीफटक, काहीशी गरम हाडे ठेवून ती बरणी शामियान्यात नेली आणि जिथे दहन झाले तिथे एक चबुतरा
तेव्हा चिलखत वगैरे साठी मार्यामार्या चालत. आधुनिक तंत्रजान नव्हते. म्हणून धातूंना जबरदस्त भाव मिळत असावा.
अशा परिस्थितीत, आधीच खनिज उत्खननाच्या मर्यादा असताना हा अशी सोन्याची वाट का लावीत असवा इजिप्शियनांसारखी?
.
.
मग धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखस हे तिघे उभे राहिले
हीsss एवढी मोथी कुस्ती खेळल्यावर थोरल्या अजॅक्स सोबत लागल्लिच पुन्हा धावायला तयार? माणसं आहेत का हनुमान?
.
गेले बारा दिवस हाच क्रम चालला होता.
हे बारा दिवस युद्ध सुरु नव्हतं काय? नसल्यास -- ह्यांचे आणि हैद्राबादी निजामाचे काही जेनेटिक संब्म्ध आहेत काय ? "हमै तबियत/आराम से काम करतै" असं ते आपसात म्हणत असावेत काय?
.
.
.....नऊ दिवस असा शोक केल्यावर दहाव्या दिवशी इडा पर्वतातून लाकूडफाटा आणून हेक्टरला अग्नी दिला,
आधीचे बारा, अन् हे नउ; म्हणजे एकूण एकवीस दिवस लागले मृत्यूनंतर हेक्टारला अग्नी मिळण्यास. ह्या एकवीस दिवसात प्रेत सडले नसेल काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
-पॅट्रोक्लसचा बारावा म्हणूनच
-पॅट्रोक्लसचा बारावा म्हणूनच होतं. हेक्टरला मारणे हे निव्वळ बदला म्हणून होतं.
-सैनिक विलापात जॉइन होणे हे सध्या विनोदी वाटेल पण ब्राँझ युगातली समाजव्यवस्था पहा. त्या मॉर्मिडन सैनिकांपैकी कैकजण आधीच्या आणि या हेक्टरविरुद्धच्या लढायांमध्ये पॅट्रोक्लसबरोबर लढले असणार. मॉर्मिडन फक्त अडीच हजार लोक होते. फ्थिआ ते ट्रॉयपर्यंत इतकी दहापंधरा वर्षे एकत्र काढल्यावर काहीएक नाते तयार होणे लॉजिकल आहेच. असो.
-कुत्री मारली ती खाण्यासाठी नव्हे. पॅट्रोक्लसबरोबर-त्याला सोबत म्हणून-तीही स्वर्गात जावोत हा त्यामागचा उद्देश होता. इजिप्शियन फॅरोसुद्धा याच कारणासाठी आपल्या दासदासींना आपल्या बरोबर जिवंत पुरायचे.
-सोनं आहे घरचं, होऊ दे खर्च हे लॉजिक होतं. पॅट्रोक्लस राजघराण्यातला होता. खर्च तर होणारच!
-ऊठसूट उचल भाला की खुपस शत्रूच्या शरीरात असे रूटीन असणार्यांना हे काय विशेष नाही. बडे बडे योद्धों मे ऐसी छोटी छोटी कुस्ती होती ही रहती है.
-बारा दिवस युद्ध नाही हे अकिलीस आणि प्रिआम यांमध्ये अग्रीमेंट होतं. आगामेम्नॉनने हे कसं ऐकलं माहिती नाही. आपण फक्त तर्कच करू शकतो इतक्या वर्षांनंतर.
-प्रेत सडायला पाहिजे होतं. अकिलीसने त्याची बारा दिवस विटंबना केली तेव्हा प्रेत सडलं नाही कारण देवांनी रक्षण केलं असं होमर म्हणतो. काय झालं ते ठाऊक नाही पण प्रेत कुत्र्यांनी खाल्लं नाही आणि सडलंसुद्धा नाही. ट्रॉयमध्ये आणल्यावर प्रिझर्वेटिव्ज लावली असतील जी काय तेव्हा असतील ती. पण माहिती नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा पिक्चर पाहिल्याचे आठवते.
हा पिक्चर पाहिल्याचे आठवते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.