अंत आणि आरंभ

जीर्ण-शीर्ण कातडी
शेषाने टाकली.

प्रलय अमृतात
धरती न्हाली.

हिरव्या शालूत
नववधू लाजली.

प्रीतीचे गाणे
नभी गुंजले'

अंकुर चैतन्याचे
पुन्हा प्रगटले.

field_vote: 
0
No votes yet