राजकीय

देशाचा अर्थ काय?

Taxonomy upgrade extras: 

देशात असहिष्णू वातावरण नाहीच असे अनेकजण ठासून सांगत आहेत. आणि त्याच वेळी देशातील असहिष्णू वातावरणामुळे देश सोडून जावे असा पत्नीच्या मनात विचार आल्याचे तिने बोलून दाखवले एवढे सांगणाऱ्या नटाच्या घरासमोर हिंदुत्ववाद्यांची निदर्शने झाली, बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली हे नेमके कशाचे द्योतक आहे?!

दहशतवादाचे कूळ आणि मूळ

Taxonomy upgrade extras: 

परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का?

थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते...

तृतीय विश्वयुद्ध होणार का?

Taxonomy upgrade extras: 

सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फक्तं दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...

आंबेडकर आणि गांधीजी - १९५५ बी.बी.सी. मुलाखत

Taxonomy upgrade extras: 

नमस्कार,

काल जालावर फिरता-फिरता बाबासाहेबांची एक मुलाखत सापडली. १९५५ साली बी.बी.सी ने घेतलेली.
ही त्याची ट्रांन्सस्क्रिप्ट
हा तुनळी वरील ध्वनीफितीचा दुवा

तर हा चर्चाविषय टाकण्याचं प्रयोजन म्हणजे मला स्वतःला बाबासाहेबांचे गांधींविषयी विचार ऐकून जरासा धक्का बसला.

वैचारिक दहशदवाद

Taxonomy upgrade extras: 

प्रा. शेषराव मोरे यांचे वादग्रस्त वक्तव्य
एक दोन नव्हे तर तीन पुरोगाम्यांचे खून करून देखील पुरोगामी विचार मरत नाहीत, हिंदुधर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, इत्यादीवर पुरोगाम्यांचे हल्ले चालूच आहेत हे पाहून व्यथित झालेल्या प्रतिगाम्यांनी पुरोगामी विचार कायमचा संपविण्याचे ठरविले. चौथ्या विश्वमराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची सुपारी देऊन डॉक्टर शेषराव मोरे यांना अंदमानला पाठवले व सांगितले बोला. मोरेसाहेब बोलले. म्हणाले," हिंदुधर्मावरील टीका म्हणजे वैचारिक दहशतवाद. स्वतःला पुरोगामी ठरवण्याची एक युक्ती. "

वैचारिक दहशदवाद

Taxonomy upgrade extras: 

प्रा. शेषराव मोरे यांचे वादग्रस्त वक्तव्य
एक दोन नव्हे तर तीन पुरोगाम्यांचे खून करून देखील पुरोगामी विचार मरत नाहीत, हिंदुधर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, इत्यादीवर पुरोगाम्यांचे हल्ले चालूच आहेत हे पाहून व्यथित झालेल्या प्रतिगाम्यांनी पुरोगामी विचार कायमचा संपविण्याचे ठरविले. चौथ्या विश्वमराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची सुपारी देऊन डॉक्टर शेषराव मोरे यांना अंदमानला पाठवले व सांगितले बोला. मोरेसाहेब बोलले. म्हणाले," हिंदुधर्मावरील टीका म्हणजे वैचारिक दहशतवाद. स्वतःला पुरोगामी ठरवण्याची एक युक्ती. "

दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर,औरंगाबाद शहराचे नाव बदलणे ,हा खोडसाळपणा कशासाठी??

Taxonomy upgrade extras: 

सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपप्रणित सरकारने
इतिहासातील मुस्लिम शासनकर्त्यांची नावे असलेल्या वास्तू,
रस्ते, शहरं यांची नावे बदलण्याचा सपाटाच लावला
आहे.हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम
समाजाला डिवचण्यासाठी केला आहे हे अगदी उघड आहे.

यातील पहीला वाद दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणे
यातुन सुरु झाला,इतकी वर्ष दिल्लीत दिमाखाने उभा असलेला
औरगजेब रोडचे नाव बदलुण सरकारने काय साधले याचे कसलेही
स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.फार वाद वाढू नये म्हणून
अब्दुल कलाम यांचे नाव त्या रस्त्याला दिले आहे.

दुसरा वाद हा महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव

पळीपंचपात्रीचा कंठाळी खडखडाट आणि झोला, बिंदी, मेणबत्तीची किणकिण

Taxonomy upgrade extras: 

या प्रतिसादाच्या पुढच्या दोन-चार प्रतिसादांना उत्तर -

मला इथे थोडं वेगळं म्हणायचं आहे.

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

Taxonomy upgrade extras: 

http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia

नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रात दारुबंदी ?

Taxonomy upgrade extras: 

http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-m...

या बातमीचा आशय खरा मानला , तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे . मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते .याची कारणे खालीलप्रमाणे -

१. जर कायदेशीर दारुबन्दी झाली ,तर बेकायदेशीर दारुधन्द्याला बरकत येईल ,व भ्रष्टाचार वाढीस लागेल .कारण अट्टल बेवडे आणि विरन्गुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच !

पाने

Subscribe to RSS - राजकीय