yemen evacuation 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen-evacuation-11-indians-rescued-by-pakistani-naval-ship-2185449.html
.
.
Islamabad: Eleven Indians along with 172 others have been evacuated by a Pakistani ship from strife-torn Yemen's southeastern city of Mokallah, which is now almost entirely under control of Al Qaeda militants.

A relative receives one of the Indian nationals evacuated from Yemen, upon their arrival at the International Airport in Mumbai on early Saturday morning. PTI

The PNS Aslat set off for Pakistan yesterday after successfully evacuating 183 people, including 35 foreigners, from Mokallah, the Foreign Office (FO) said.

The PNS Aslat, dispatched earlier, arrived in Mokallah on Friday. The roads leading to the port had been closed.

"Therefore, through a discreetly planned exercise, the operation was switched to nearby Ash Shihr port and 148 Pakistanis have been safely evacuated, earlier today.

"Thirty-five other foreign nationals also requiring emergency evacuation are also on board. These include 8 Chinese, 11 Indians and 4 British citizens. The ship will arrive at Karachi on April 7," the FO said in a statement.

Mokallah, the capital of Yemen's south-eastern Hadramawt province, was now almost entirely under control of militants of Al Qaeda in the Arabian Peninsula (AQAP) after they stormed a jail and freed 300 inmates a day earlier.

Meanwhile, a PIA aircraft will go to Sana today while a Navy ship already on way to Yemen will reach Al Hodeida tomorrow to evacuate the remaining 208 Pakistanis still stranded in the country, in what could possibly be the end of a nine-day evacuation operation.
.
.
तिथे अडकलेल्या सर्वांवरच अवघड वेळ आहे. जो तो देश आपापल्या लोकांना वाचवतोय.

व्यवस्थापक (ऋ): मनोबाने ही बातमी इतक्यावेळा दिली आहे की त्यावर यथासांग चर्चा होणेर अतिशय अनिवार्य आहे असे त्याचे मत दिसते. त्यासाठी खास त्याच्यासाठी हा धागा वेगळा काढून देत आहे. यावर तो ही बातमी कितीही वेळा देऊ शकेल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship (

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship (

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship (

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship (

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship (

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

मनोबासाठीच्या पेश्शल धाग्यावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आगाऊच माफी मागतो. पण प्रतिसाद तेचतेच का दिसताहेत? की हीदेखील कसलीशी मॉडर्न आर्ट वगैरे आहे?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

११ गुणिले ७ = ७७ लोक झाले. व्हेरी गुड.. Wink

थांबा जरासं

समजलं, मनोबा.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग रोचक द्या ना रोचक

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

मनोबाला आवरा की कुणीतरी...

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवरणे म्हणजे एखाद्या कृत्यापासून रोखणे; ह्या अर्थानं म्हणताय का ?
तसं असल्यास कशापासून अणि कशापायी अडवताय मला ?
इथे मी प्रतिसाद दिल्याने कुणाचा हक्कभंग होतो आहे ?
तो कसा होतो आहे ?
त्या हक्काची एनफोर्समेंट करण्यासाठी कोण कोण दमड्या मोजायला तयार आहे ?

--गब्बरपिंग
.
.
.
बाकी, पुन्हा पुन्हा लिहून पाहण्याचे कौतुक केले जाते आपल्याकडे.
"लेखनाचा सराव " म्हणून.
मग प्रतिसादाचा सराव केला; घोटून घोटून प्रतिसाद दिला तर बिघडलं काय नेमकं ?

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

yemen evacuation:- 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

हे असे माहितीपूर्ण माहितीने थबथबलेले खेळ खेळून संपादकांना भरपूर काम निर्माण केल्याबद्दल मनोबाचे अनेक आभार! माझी २५ मिनिटे या फ्रुटफुल कामात गेल्याबद्दल तुला काय भेट द्यावी याचा विचार करतो आहे Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझी २५ मिनिटे ???
सॉरी यार.
दोन्-चार वेगवेगळ्या विचारांनी हा प्रकार केला :-
१. कधी नव्हे ते म्हटलं थोडा टरगटपणा करुन पहावा.
२. बॉस गेल्यावर उरलेलं टंकतो

टारगटपणाबद्दल आक्षेप नाहीच म्हणूनतर प्रतिसाद उडवलेले नाहीच्चेत. पण मुळ धागा स्पॅम वाटावा इतक्या संख्येने आल्यावर काहितरी हालचाल भाग होती Sad

मौजमजेचा धागा काढा नी करा हे असले उद्योग, असे उद्योग इतरत्र करून फक्त संपादकांची शिंची कामे नका वाढवू.

असो. माहित नसले की होते असे कधी कधी. सोडून देऊ

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळ्ं सिलेक्ट करून डिलिट करायला पाहिजे होतं. असलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि असला त्याचा आदर अनावश्यक असावा.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात डिलिट करण्यासारखं काही नव्हतं. टारगटपणा/मौजमजा आहे हे कळत होतं. फक्त त्याला असे सुटे-सुटे प्रतिसाद म्हणून दिले तर योग्य जागी हलवणं दमछाक करणारं आहे. (एकमेकांना उपप्रतिसाद म्हणून दिले असते तर इतका वेळ नसता लागला - पण ते मनोबाला काय ठौक)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजुन रोचक(लिखाण) करता आलं असतं... बट इट्स ओके, सुनर ओर लेटर यु विल गेट देअर.

actions not reactions..!...!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

ही बदनामी नाही

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

पाकींची बदनामी थांबवा!!!!!!

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ही बदनामी नाही

ह्या धाग्यात एकता कपुर्च्या टीवी सिरआल मधील सिन्स प्रमाणे संभाषण होत आहे... एकच गोष्ट १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा.. १७ वेळा..

actions not reactions..!...!

>> एकता कपुर्च्या टीवी सिरआल मधील सिन्स प्रमाणे संभाषण होत आहे... <<

अहो एकता कपूर राहिली बाजूला; ऐसीवर काय किंवा सगळ्या भारतात काय, सध्या जो पॉलिटिकल डिसकोर्स चालू आहे ना, तो असाच आहे. प्रचंड प्रतीकात्मक धागा आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिकात्मक वगैरे आहे हे मान्य. पण ऐसीवर अशी प्रतिकं यावीत हे पाहून खेद वाटला. कुठे नेऊ ठेवलाय...!! Wink

-Nile

http://zeenews.india.com/news/india/india-evacuates-1200-nationals-also-...

भारतानेही काही पाकिस्तान्यांना सोडवले आहे. सबब पाकड्यांची स्तुतीस्तोत्रे गाणे बंद करा. मोहिमेत यश मिळावे म्हणून यज्ञबिज्ञ करण्याने औरंगजेब हिंदूप्रेमी होत नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोहिमेत यश मिळावे म्हणून यज्ञबिज्ञ करण्याने औरंगजेब हिंदूप्रेमी होत नाही.

हे कधी केलेन् म्हणे?

हि बाजु तुमाक माइत नाइ का ?

actions not reactions..!...!

दख्खन मोहिमेत. डीटेल्स नीट पाहून सांगतो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवश्य सांगा.

अजिंक्यतारा का कोणतातरी सातारापट्ट्यातला किल्ला घेताना औरंगजेबानं यज्ञ केल्याचं ऐकलय.
आनि योगायोगानं यज्ञ केल्यावर काही दिवसातच खरोखरिच किल्ला मुघलांनी जिंकला.
इतकच कशाला, उत्तरेतल्या काही मंदिरात मुघल दरबाराकडून देखभालीचा खर्च का काय म्हणतात त्या नावानं रक्कम मिळे.
.
.
एका आदिलशहानं नरसोबाच्या वाडीला नवस बोल्ला. नरसोबा नवसाला पावला.
आदिलशहानं तनखा सुरु केलिन् नरसोअबच्या वाडीला. फ्यानच झाला तो.
.
.
चिंचवड मध्ये मोरया देवस्थान आहे.(मोरया देवस्थान म्हणजे गणपतीभक्त मोरया गोसावी ह्यांचं परंपरागत असलेलं देवस्थान.
आपण "गणपतीबाप्पा मोरया" म्हणतो ना, तेच हे मोरया गोसावी.
)
तर सांगायचं म्हणजे त्यांच्या देवस्थानालाही नियमित रक्कम आदिलशहाकडून मिळत असे म्हणे.
नंतर मराठेशाहित काहीकाळ ती ग्रांट बंद झाली तर त्यांनी लागलिच पत्र वगैरे लिहून "त्या सुलतानानांनीही सुरु ठेवली होती. तुम्ही मूर्तीपूजक असूनही ग्रांट गणपतीभक्त असूनही बंद केलीत" असल्या काहीतरी अर्थाचा संदेश पाठवला होता.
.
.
टिपूने कूर्ग व आसपास ( दक्षिण कर्नाटक प्लस उत्तर केरळ) इथे प्रचंड प्रमाणात हिंदूंचा छळ केला म्हणतात.
पण त्याच टिपूने शंकराचार्यांच्या रथाला जाउन डोकं वगैरे टेकवलं होतं.
त्याच्या बेंगलोरमधील प्यालेसच्याच कंपाउंडमध्ये फेमस वेंकटेश्वराचं मंदिर आहे.
त्यास त्याने उपद्रव दिला नाहिच; उलट चांगली इनामे दिली.

.
.
बॅट्या तर सुरटी सोमनाथ फोडणार्‍या गझनीच्या मेहमूदाची नाणी संस्कृतात होती म्हणतो.
.
.
गुंतागुंत आहे साली.

तुम्ही मूर्तीपूजक असूनही ग्रांट गणपतीभक्त असूनही बंद केलीत

अच्छा . म्हणजे स्युडो-सेक्युलरांची परंपरा थेट एवढी जुनी आहे होय.

इतकच कशाला, उत्तरेतल्या काही मंदिरात मुघल दरबाराकडून देखभालीचा खर्च का काय म्हणतात त्या नावानं रक्कम मिळे.
.

यात फार ऑड असे काही नव्हते माझ्या मते. कैक मठ, देवस्थाने, इ. ना मुसलमान राजवटींतदेखील इनामे कंटिन्यू करण्यात आलेली होती.

एका आदिलशहानं नरसोबाच्या वाडीला नवस बोल्ला. नरसोबा नवसाला पावला.
आदिलशहानं तनखा सुरु केलिन् नरसोअबच्या वाडीला. फ्यानच झाला तो.

इब्राहिम आदिलशहा स्वतःच्या प्रत्येक पत्राआधी 'अज पूजा श्रीसरस्वती' असे लिहायचा, स्वतःस जगद्गुरू असेही म्हणवायचा. इनफॅक्ट आदिलशाही दरबारात मराठीचे प्रस्थ इतके होते की एकदा मुघल प्रतिनिधी विजापुरास आलेला असताना तो आदिलशहाशी फारसी भाषेत बोलू लागल्यावर आदिलशहाला सुधरेना. मग त्याच्या दरबारातील मुरार जगदेव नामक एका मराठी ब्राह्मण सरदाराने फारसी-टु-मराठी ट्रान्सलेशन करून त्याला समजावून सांगितले. त्यामुळे मुघली प्रतिनिधी फारसीत बोलतोय, एक एतद्देशीय हिंदू त्याचे मराठीत भाषांतर करतोय अन एक परकीय वंशाचा बादशहा एतद्देशीय मराठीत त्याला उत्तरे देतोय असा अभूतपूर्व नजारा तिथे पहावयास मिळाला.

दक्षिणी मुसलमान राजवटींत असे प्रकार सर्रास होत. आदिलशहाची कितीक उपलब्ध पत्रे फारसी-मराठी अशी द्वैभाषिक आहेत. वरती फारसी भाषा अन लिपीतलाच मजकूर खाली मोडी लिपी अन मराठी भाषेत लिहिलेला. काही थोडी फारसी-कन्नड अशीही उपलब्ध आहेत.

उत्तरेपेक्षा हा प्रकार दक्षिणेत जास्त घडायचा कारण दक्षिणेत कैक बाबतींत स्थानिकांवर अवलंबून राहणे जास्त असे. त्यात परत विजापूर दरबारातल्याच मुसलमान सरदारांत आपसांतच दख्खनी आणि अफगी ऊर्फ अफगाण असे दोन तट होते. ते कायम हमरीतुमरीवर येत. त्यामुळे उर्वरित हिंदूंनाही फार दुखावणे त्यांना परवडले नसते असे वाटते.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीसमयी जेजुरीवरती हल्ला करावयास स्वतः खासा बादशहा सैन्यासमवेत निघाला. तेव्हा अचानक ऑल ऑफ अ सडन सगळीकडून भुंगे आले आणि त्यांनी मुघल सैनिकांना चावे घेऊन हैराण केले आणि माघार घेण्यास मागे पाडले. त्यामुळे औरंगजेबाने जेजुरीच्या खंडोबाला 'अजमत' (अर्थात सामर्थ्य ऑर समथिंग लाईक दॅट) असे नाव दिले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरी!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अजून एक किस्सा. हा औरंगजेब - शीख संदर्भात ऐकलेला आहे.
.
.
शिखांचे सातवे गुरु -- गुरु हर राय ह्यांनी आपला ज्येष्ठ मुलगा राम राय ह्याच्याऐवजी धाकटा मुलगा हर किशन ह्याची पुढील गुरु म्हणून निवड केली.
गुरु हर किशन शिखांचे आठवे गुरु झाले. ज्येष्ठ मुलगा राम राय हर राय ह्यांच्या मर्जीतून उतरण्याचं मुख्य कारण सांगितलं ते म्हणजे त्याची औरंगजेबाशी वाढती जवळीक. गुरु हर राय ह्यांनी त्याला मुघल दरबारात पाठवले होते दूत म्हणून. तेव्हा एका नानकांच्या एका ओळीत काहीतरी इस्लामध्ये अमुक अमुक बाब चुकीची आहे; असं म्हटलं गेलेलं होतं. त्याबद्दल औरंगजेबानं त्यांना विचारताच; हे राम राय "कैतरी चूक आहे. टायपो आहे. मूळ ओळ वेगळीच आहे" असे म्हणत औरंगजेबाची मर्जी सांभाळायचा प्रयत्न केला. ह्यावर त्यांचे वडील, गुरु हर राय नाराज झाले होते.
.
.
औरंगजेबानं सातवे गुरु हर राय ह्यांच्या मृत्यूनंतर लागलिच फर्मान वगैरे काढून जाहिर केलं की राम राय हेच्च शिखांचे पुढचे गुरु असणं योग्य आहे.
त्यांच्याकडे आध्यत्मिक शक्तीही आहेत; ते सदाचरणीही आहेत. मुघलांतर्फे त्यांना शिखांचे ऑफिशियल गुरु मानण्यात येत आहे.
.
.
झालं उलटच. मुघलांनी पाठिंबा दिलाय म्हटल्यावर लोक अधिकाधिक प्रमाणात दुसर्‍या बाजूला --गुरु हर किशन ह्यांना जॉइन करु लागले.
राम राय ह्यांना औरंगजेबानं थोडीफार जहागिर दिली. त्यांचं वास्तव्य/डेरा यू पी मध्ये " दून " नावाच्या गावी होता नंतरच्या काळात.
डेरा-दून , डेराडून ते हेच.
राम राय ह्यांचे अनुयायी हळूहळू मेनस्ट्रीममधून बाहेर पडत गेले; त्यांचे अनुयायी कमीकमी होत गेले.
आज "रामरायी" ह्या नावाने हा पंथ ओळखला जातो.
.
.
तर सांगायचं म्हंजे औरंगजेबानं असं फर्मान काढणं गमतीशीर वाटलं. "कोब्रा इफेक्ट " झाला नेमका त्याचा.

कोब्रा इफेक्ट काय प्रकार आहे?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यज्ञबिज्ञ म्हंटोयस.. मग ठिके..
मला वाटले त्याने सत्यनारायण घातला का काय? Wink Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता हे अजूनच मजेशीर आहे, पण सत्यनारायण इट्सेल्फ हॅज़ अ स्युडो-इस्लामिक ओरिजिन.

http://en.wikipedia.org/wiki/Satya_Pir

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याचसाठी तर प्रतिसाद टाकलावता! Wink

फक्त सुडो का कळलं नाही. तिथे एक जमात आहे (नाव विसरलो पण अजूनही आहे) ती एक पट्टचित्रांवरून कथाकथन करते - पिढ्यान् पिढ्या हे चालुये. तिच पट्टचित्रे, तेच विधी ते हिंदु वस्त्यांमध्येही सांगतात नी मुस्लिम वस्त्यांमधील साचा-पीरच्या उत्सवातही.

"भारतीय चित्रकले"च्या इतिहासाबद्दल पुण्यात एक व्याख्यान झाले होते (तपशील शोधून देतो) त्यात या प्रथेचा उहापोह होता.

तेव्हा स्युडो आहे की नाही माहित नाही. तसा दावा आहे इतपत म्हणता यावे. सत्य-असत्य अजून माहित नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्युडो इतक्यासाठी की पूर्णपणे इस्लामिक नाही. इनोव्हेशन ओव्हर ओल्ड मॉडेल इज़ सिन इन इस्लाम अ‍ॅकॉर्डिंग टु मेनी लीडिंग इस्लामिक थिऑलॉजियन्स.

अजूनेक रोचक गोष्ट म्ह. भारतीय उपखंडाबाहेर जगात कुठेही दर्गा नामक प्रकर्ण अस्तित्वात नाही. असल्यास कळवावे. मुळात तो प्रकारच आर्थाडॉक्स इस्लामप्रमाणे चूक आहे. कन्व्हर्जन हा त्यामागे मुख्य हेतू होता.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुस्लिमांमध्ये दर्गा हा प्रकार हिंदू संस्कृतीच्या प्[रभावातून आला असं मीही ऐकलं पण....
पण मग इराण आणि तुर्कस्थानात दर्गे सापडतात त्याची संगती कशी लावायची.
turkey dargah असं गूगल करता अयवं.
हापिसातून अधिक अ‍ॅक्सेस नाही

हे रोचक आहे. धन्यवाद. माझे पहिले विधान मागे.

तरीही- दर्ग्याची कन्सेप्ट जी आहे ती मूळ इस्लामशी बहुधा सुसंगत नाही.

तुर्की आणि इराणातही मूलतः इन्फ्लुअन्स, कन्व्हर्जनसाठीच दर्गे असावेत असे मानायला हरकत नसावी. एरवी मशिदीत मुसलमानेतरांना प्रवेश नसतो, पण दर्ग्यात मात्र असतो याचे दुसरे कारण काय?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मशिदीत मुसलमानेतरांना प्रवेश नसतो.

दिल्लीत, नोईडात, हैद्राबादमधे, कानपूरमधे, आणि यस्स उदगीरमधे मी बर्‍याचदा मशिदीत गेलो आहे. तिथे मी बोलताना मी हिंदू, ब्राह्मण आहे, इ इ आरामात सांगीतले आहे. अल्लाला नमस्कार केला आहे. उदगीरमधे तर मशिदीत रेडिओवर गाणी ऐकायची म्हणून बसलो आहे. बाकीचे लोक नमाज पढत आहेत आणि मी नाही असे देखिल झाले आहे. पण त्यांचा एक विशेष कक्ष बिक्ष असतो त्यात ते मुसलमानी कपडे घालून या तर आत जायला मिळेल असे म्हणतात. आता इतकं सवळं सगळेच पाळतात.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मिरजेतल्या मशिदीत मीदेखील गेलो आहे. अगदी त्या खास मिहराबीसमोर डोकेही टेकवले आहे- फक्त नमाजच्या वेळेत नव्हे.

मुद्दा इतकाच की सहजासहजी ओळख असल्याशिवाय जनरली मशिदीत सोडत नाहीत. प्रसिद्ध मशिदी- उदा. जामा मशीद ऑफ दिल्ली- इथे तुम्ही त्या मेन कमानीजवळही जाऊ शकता, कोणी मुल्लामौलवी तुम्हांला अडवत नाही- प्रोव्हायडेड तुम्ही मेन नमाजच्या वेळेत जात नसाल तर.

दर्ग्यात तुलनेने खुल्ला कारभार असतो. कोण ढुंकूनही बघत नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाह्र आहे की नाही माहिती नाही पण असा प्रकार खास भारतीय उपखंडापुरते असल्याने अनेकदा ऐकले / वाचले आहे.

आंध्रातील (विजयवाडा टु बी स्पेसिफिक) एका मुस्लिम मित्राच्या लग्नात तर निकाह लावल्यावर गळ्यात काळी फित (मणी नैत - काळी फ्रेंडशिपबँडच्या जाडीची) नी टोकाला मुहुर्तमणी असतो त्या जागी चांदीची कुपी (ताईताला असते त्या शेपची नाही अधिक गोलसर) अडकवली होती. हा विधीही प्रक्षिप्त

===

किंवा भारतीय काही ख्रिश्चनांमध्ये मंगळसुत्र घातल्याचे (विशेषतः आगरी कन्वर्टेड टु ख्रिश्चन - उत्तन-भायंदरकर वगैरे) लहानपणी अनेकदा बघितले आहे. हल्ली एका लग्नाला गेलोवतो तेव्हा ती प्रथा एक मिटिंग होऊन बंद झाल्याचे कळले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिरजेतही कैक मुसलमान स्त्रियांच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलेय. कुंकू सोडले तर बाकी सर्व आहे तस्सं.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मैने येक बार बोला तो सउ बार बोला..
असं पायजे.