इतिहास

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २६

आधुनिक लोकशाही असलेल्या सरकारचे तीन भाग असतात. – लेजिस्लेचर, एक्सेक्युटीव आणि जुडीशिअरी. इंग्रज सरकारने या तीन शाखा असलेले सरकार बनविले. भारताला स्वातंत्र्य नव्हते पण आधुनिक सरकारची व्यवस्था १८१८ ते १९२० या काळात तयार झाली.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २४

एकोणिसाव्या शतकात सिंचन, शेती आणि दळणवळण यात काय बदल झाला याचा विचार या भागात करू.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२

१८१८ ते १९२० या कालखंडात असे दिसते की भारतातील कलावंतांना साखळदंडातून मुक्तता झाल्यासारखे वाटले. वाङ्मय, संगीत, चित्रकला, खेळ सर्वच क्षेत्रांत नवनवीन प्रयोग या काळात झाले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १९

१८५७चा उठाव ज्या तीन संस्थानांत / राज्यांत मोठ्या प्रमाणावर झाला त्याची माहिती घेतली तर काय चित्र पुढे येते?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १६

आताचा समाज फार बदलला आहे. या बदलाची बीजे १८१८ ते १९२० या शतकात पेरली गेली. अंधश्रद्धा गेलेल्या नाहीत पण कमी झाल्या आहेत. जाती तशाच आहेत. अस्पृश्यांच्या स्थितीत बदल आहे. त्यांना आता प्रगतीच्या संधी जरूर मिळू लागल्या आहेत.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १५

गेल्या भागात मुंबईच्या विकासाची माहिती घेतली होती. पुणे हे देशातील शिक्षण आणि समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. एकोणिसाव्या शतकात पुण्याचा विकास कसा झाला त्याची माहिती या भागात.

अंत झाला अस्ताआधी - मिहाइल सर्गेय्विच गोर्बाचोव

It is not always going from bad to worse that leads to revolution. What happens most often is that a people that puts up with the most oppressive laws without complaint, as if it did not feel them, rejects those laws violently when the burden is alleviated.....The evil that one endures patiently because it seems inevitable, becomes unbearable the moment its elimination becomes conceivable. - Alexis De Tocqueville *
(* source - The collapse - Mary Elise Sarotte)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १४

१७०० साली मुंबईचा गवर्नर, निकोलस वेट लिहितो, "हे अती दरिद्री मोडकळीस आलेले बेट आहे." येथून मुंबईच्या वाटचालीची सुरुवात झाली आणि दोनशे ‌वर्षांत मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १३

एकोणिसाव्या शतकापासून आजपर्यंत सार्वजनिक आरोग्य आणि सरासरी आयुर्मान यांत खूप आणि सकारात्मक बदल झाले आहेत. मात्र लिंगप्रमाण बिघाड सुधारण्यासाठी खूप मजल बाकी आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १२

समाजसुधारकांमध्ये महर्षी कर्वे, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इतर समाजसुधारकांनी या विषयावर लिखाण केले. फुले, शिंदे आणि कर्वे यांनी विचार कृतीत आणले.

पाने

Subscribe to RSS - इतिहास