इतिहास

पानिपतची (न झालेली) ४थी लढाई

संदर्भ –
१.कायदे आझम- आनंद हर्डीकर
२..Pakistaan or The Partition Of India- Dr B.R. Ambedakar
३.Thoughts on Pakistan- Dr B.R. Ambedakar
४. jinnah of Pakistan- Staneley Wolpart

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?
(संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

The Sheet Anchor of Indian Chronology

अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अम्रिकेचे दिवंगत अध्यक्ष ब्राक ओबामा यांच्या मातापितरांसंबंधी मनोरंजक माहिती

अम्रिकेचे दिवंगत अध्यक्ष ब्राक ओबामा यांच्या मातापितरांसंबंधी मनोरंजक माहिती (कालच्या एका पार्टीतल्या संभाषणात समजली):

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण

महाराष्ट्राच्या ९ आणि १० इयत्तांच्या इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण झाले आणि नव्या इतिहासातून मुघल साम्राज्य, तत्पूर्वीचे रझिया सुलताना, तुघलक, इत्यादि सुलतान, 'रुपये आणे' सुरू करणारा शेरशहा सूर, तसेच राजपूत इतिहास इत्यादि वगळण्यात आले आणि सर्व भर केवळ मराठी राज्यावर देण्यात आला आहे अशा बातम्या आल्याला आता जवळजवळ महिना झाला. (मुस्लिमपूर्व इतिहासाचे काय झाले आहे हे कळले नाही.)

असे असूनहि पुरोगामी विचाराच्या 'ऐसी अक्षरे' नावाच्या बालेकिल्ल्यात त्याच्याविषयी एक शब्दहि उमटलेला नसावा असे वाटते. हे आश्चर्य व्यक्त करावे असे वाटले म्हणून हा धागा उघडला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

"आहिताग्नि राजवाडे : आत्मवृत्त"

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे (१८७९- १९५२) यांचं आत्मचरित्र नुकतंच वाचायचा योग आला. त्यांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती असणारी वेबसाईट नंतर वाचली. (http://www.ahitagni-rajwade.com/rajwade.html) वेब्साईटवरून एकंदर कामाची आणि आयुष्याची, विद्वत्तेची कल्पना येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २

१०० जोर्दार‌ लेख‌क‌.

ऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌?
हे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.
(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.
ग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ "ही बात‌मी स‌म‌ज‌ली का" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.
मिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.

माहितीमधल्या टर्म्स: 

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्पेन महासत्ता का नाही ?

खफवर २० तारखेच्या आसपास ज्या गप्पा झाल्या, त्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चिंजंनी धागा काढायला सांगितलं. तो हा धागा.
.

खफवरच्या माझ्या शंका --
शंका क्र१
भारतात समुद्री व्यापार- वसाहतीसाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सगळे लोक आले (अगदि व्हेनिशिअन व्यापारीही येउन गेले चौलच्या युद्धाच्या वेळी.) पण मग स्पेन ह्या बर्‍यापैकी मजबूत मध्ययुगीन सत्तेला भारतात का येता अलं नाही ? ते येण्यात इंट्रेस्टेड नव्हते का ?
.
शंका क्र२
दक्षिण अमेरिकी देशच्या देश बेचिराख झाले; उजाड झाले म्हणे, युरोपिअन तिथे पोचल्यावर.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ब्रिटिशांनी भारतातून काय नेलं?

"ब्रिटिशांनी भारतातून काहीतरी नेलं" या axiom वर सर्वमान्यता आहे. पण आत घुसायला लागलं, की फाटे फुटायला लागतात. यातला "भारतातून" म्हणजे नक्की कुठून हा बॅट्याचा विषय आहे, आणि त्याबद्दल त्याने कुठेतरी लिहिलंही आहे.

बाकीच्याबद्दल लिहितो.

काहीतरी मध्ये दोन गोष्टी येतात. पैसे/संपत्ती/जडजवाहीर (cash and cash equivalents, easily convertible assets) आणि संसाधनं (resources). त्यातल्या पैशाच्या लुटीचं इतकं काही वाटत नाही, कारण मुळातल्या श्रीमंतांना, राजेरजवाड्यांना लुटूनच ती संपत्ती मिळवलेली होती. त्यांनी - इन टर्न - रयतेला नाडून ती मिळवली होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास