सामाजिक

वैचारिक - १

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इस्कॉन चा भोंदूपणा

इस्कॉन चा भोंदूपणा
रविवारी एका सिनिअरच्या आग्रहावरून १ इस्कॉन च्या रथयात्रेला जाण्याचा योग आला. (स्थळ दार एस सलाम टांझानिया).तिथे रथ वाली गाडी जाताना पुजारी लोक एका हातात दहाहजार शिल्लिंग घेऊन प्रसाद म्हणून केळं/चिकू देत होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कर्तव्यपूर्ती

कंपनीच्या एकाच ऑफीसमध्ये दामले, जाधव, जगताप व मेश्राम हे चार जण काम करत होते. त्यांच्या बॉसचे नाव होते कारखानीस. कामाचे वाटप करणे, इतरांकडून व सहकाऱ्यांकडून झालेल्या कामाचा अहवाल तयार करणे, कामाचा पाठपुरावा करणे, आणि यानंतर नेमके काय करायचे याचा निर्णय घेणे याची पूर्ण जबाबदारी कारखानीस यांच्यावर होती. कारखानीस व त्यांच्या चार सहकाऱ्यांची टीम कार्यक्षम होती. कुठल्याही तक्रारीला येथे जागा नव्हती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कलाकारांचे अजब जग...

अफाट समुद्राच्या तीरावर असलेल्या एका डोंगर माथ्यावर बसून अभय दातार बायनाक्युलर्समधून भोवतालचे दृश्य न्याहाळत होता. समुद्राच्या लाटा, लाटावरून उडणारे पक्षी, दूर कुठेतरी मच्छीमारांच्या होड्या इत्यादी गोष्टी बघत असताना त्याचे मन भरून येत होते. हाडाचा कलावंत असल्यामुळे प्रत्येक दृश्य नवीन काही तरी सांगत आहे, असे त्याला वाटत होते. तितक्यात त्याच्या बायनाक्युलर्सचा रोख समुद्राच्या काठावर पसरलेल्या निर्जन वाटणाऱ्या वाळूत केंद्रित झाला. काही क्षण रोखून पाहिल्यानंतर तेथे दूर कुठेतरी हालचाल दिसत होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!

अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वीरचक्र

हवालदार शिवाजी विठ्ठल जाधव याला मरणोत्तर वीरचक्र मिळाले नाही याबद्दल त्याच्या नातेवाईकात प्रचंड नाराजी होती. कारण हा उमदा तरुण काश्मीर कारवाईच्या धुमश्चक्रीत मारला गेला होता. त्याच्या शरीराचे तुकडे छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले होते. जमिनीत पुरलेले भूसुरुंग निकामी करत असताना त्याचा जीव गेला होता. परंतु त्याच्यामुळे 20-25 भारतीय सैनिकांचे जीव वाचले होते. इतक्या सैनिकांचे जीव वाचवताना जीव गमावलेल्या जाधवला वीरचक्र देत नसल्यास कुणाला ते पदक दिले जाते हा प्रश्न त्याच्या कुटुंबियानी उपस्थित केला होता. खरे तर गावातील ग्रामस्थांचा हा इभ्रतीचा प्रश्न झाला होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

हे सारे कसे बदलेल??

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कुर्दिस्तान : कुर्दी जनतेच्या स्वातंत्र्याची नवी आशा

कालच २५ सप्टेंबरला कुर्दी जनतेच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक सार्वमत चाचणी घेतली गेली आणि सोमवारी निकाल आहे परन्तु तो नक्कीच स्वतंत्र राष्ट्राच्या बाजूने असेल. लिहिलेलं थोडं घाईमुळे विस्कळीत झालेलं असू शकत आणि काही संदर्भ इकडे तिकडे झालेले असू शकतात, पण बातम्या पाहून उत्साहाच्या भरात मांडतोय तेव्हा भावना समजून घ्याव्या.
===

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मृत्यु अटळ आहे, परंतु सुखद मरणही आपल्या हातात नाही...

(मुंबईचे पोटविकारतज्ञ, डॉ. दीपक अमरापूरकर यांचा 29 ऑगस्टच्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यु झाला. दोन दिवसानंतर छिन्न विछिन्नावस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. आपण मृत्युला टाळू शकत नाही हे खरे असले तरी मृत्युचे हे राक्षसी थैमान व एकूणच मृत्युसंबंधीचे विचार आपल्याला नक्कीच सतावले असतील. यासंबंधात मनात आलेल्या विचारांना वाट करून द्यावी म्हणून हा लेखन प्रपंच.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक