चारोळी: माणुसकीची भटकंती!
निमिष सोनार
आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
या कुन्देंदुतुषारहारधवला मधील
या कुन्देंदुतुषारहारधवला
मधील शेवटच्या शब्दांवर लै हसायचे लोकः "नि:शेष जाड्यापहा". त्यातला ड्या हा ड्ड्या असा उच्चारायचा असतो, मराठीतल्या जाड्या प्रमाणे नव्हे हे नंतर कळालं. कन्याशाळेच्या बाई ते माईकवरून ओरडून सांगताना अजून आठवतेय. (हो हो, बालवाडी ते चौथीपर्यंतची आमची प्राथमिक शाळा ही कन्याशाळेच्या आवारातच होती आणि वर्गातला सेक्स रेशोही नेहमीच्या उलटा होता- ६० च्या वर्गात १५ मुले आणि उरलेल्या मुली.)
ह. घ्या.
कुठे भटकतेय ही बया? आणि दुर्जनांना सापडलीय म्हणता ना? मग अनाथ कशी?