Skip to main content

राजकीय

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

Taxonomy upgrade extras

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :)

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

Taxonomy upgrade extras

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh

आरक्षण - आणखी किती?

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी सदर धागा इथे हलवला आहे. तिथेच पुढील चर्चा करावी ही विनंती.
या विषयावर तपशीलवार लेखन करून नवा धागा काढू शकाल.

थांबा आणि वाट पहा !

Taxonomy upgrade extras

थांबा आणि वाट पहा !

भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !

मोदी मॅजिक आणि Tipping point

Taxonomy upgrade extras

२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे, १९८४ नंतर एखाद्या पक्षाला बहुमत मिळण्याची पहिलीच वेळ. ह्या निकालाची जी लोकप्रिय कारणमिमांसा आहे त्यामधे प्रामुख्याने मोदींचे प्रभावशाली कँपेन, काँग्रेसचा नाकर्तेपणा किंवा प्रचाराचा कमकुवतपणा हे घटक आढळतात. ही कारणमिमांसा एकप्रकारे माध्यमांद्वारे जे चित्र जनतेसमोर आले त्याचे सार आहे. ह्याच निकालाकडे बघण्याचा एरवी एक जुनाच पण ह्या निकालासंदर्भात नवीन असा परिप्रेक्ष्य मांडण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे, त्यावर त्याच अनुषंगाने चर्चा व्हावी असे वाटते.

पुढच्या पाच वर्षात काय होईल?

Taxonomy upgrade extras

आधीच्या धाग्यात अरुण जोशींनी प्रश्न विचारला की मोदी सरकार आल्यावर काय होईल याबाबत स्केप्टिक लोकांना काय वाटतं हे खरोखर जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याचा स्वतंत्र धागा करण्याऐवजी नवीन धागा काढतो आहे. याचं कारण नुसत्याच नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित न करता सरकारच्या सर्वच धोरणांत कितपत बदल होईल (किंवा होणार नाही) आणि त्याचा परिणाम काय होईल यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. तेव्हा निव्वळ मोदींबाबत किंवा भाजपाबाबत स्केप्टिक असलेल्यांनीच नव्हे तर सर्वांनी या चर्चेत भाग घ्यावा ही विनंती.

राममंदिर, समान नागरी कायदा आणि ३७० वे कलम

Taxonomy upgrade extras

भारतीय मतदारांनी भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत दिले आहे. आता भाजपाला ३ अत्यंत जुनी आणि सनातन आश्वासने पाळणे बंधनकारक झाले आहे. ही आश्वासने अशी :

१. संसदेत कायदा करून अयोध्येत राममंदिर बांधणार.
२. देशात समान नागरी कायदा लागू करणार.
३. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणार.

माझे असे मत आहे की वरील पैकी एकाही आश्वासन भाजपा पूर्ण करणार नाही, करू शकणार नाही. ही आश्वासने पूर्ण करणे भाजपाला का शक्य होणार नाही, याची काही कारणे मला दिसतात. या मुद्यांचा उलट्या क्रमाने आढावा घेऊ या.

भारतीय राजकारण (भाग ४)

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग: | |

============

अबकी बार शरद पवार?

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः
सर्वसाधारण व्यवस्थापनाच्या सोयीसाठी सदर धागा इथे हलवला आहे. २०१४ निवडणूकीसंदर्भात लहान धागे/विचार/बातम्या वगैरेसाठी त्याच धाग्याचा विचार करावा.
नवे विश्लेषण, विस्तृत लेख वगैरे स्वतंत्र लिहावे