जितं मया! - भारतीय यान मंगळाभोवती!

भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. ते ही पहिल्या फटक्यात यशस्वी होत!
आजवर जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने त्याहून कितीतरी कमी पैशात करून दाखवले!

अपेक्षेप्रमाणे पाश्चात्य नाग्रिकांना हे सहन होत नाहिये आणि त्यांनी गरळ ओकणे चालु केलेले दिसते! बातमी खालचे प्रतिसाद वाचा
विशेषतः आम्रिका, कॅनडा, रशिया किंवा युके कोणालाही जे पहिल्या फटक्यात जमलं नाही ते भारताने केल्याबद्दल त्या त्या देशातील पुचाट नागरीकांचा थयथयाट बघुन आसुरी आनंद मिळतोय! Wink

आय अ‍ॅम लविंग इट! Wink

व्यवस्थापकः धागा अधिक चर्चेसाठी वेगळा काढला आहे.

field_vote: 
0
No votes yet

जितं मया. अगदी अगदी. नाकावर टिच्चून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेकडो पट अधिक बजेट असणार्‍या नासाच्या मार्गावरलं फडतूसांच्या देशानं केलेलं मोठ्ठं काम.
जितं फडतूस जितं फडतूस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जिंकल्याबद्दल फडतूसांना गब्बरचे अप्रूवल कशाबद्दल लागते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा बीटेकचा ४ वर्षांचा रूममेट या मिषनमध्ये असल्याने अजूनच भारी वाटत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++

यात विनोदी काय आहे तेवढे कृपया सांगावे. गल्ली चुकलं काय? माझा मित्र या मिशनमध्ये आहे ही गोष्ट खरीच आहे. खोटं बोलून करायचंय काय मला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"४ वर्षांचा रूममेट" ऐवजी "४ वर्षे सोबत असलेला रूममेट" असे लिहिता आले असते.
कळले नसेल तर अजून स्पष्टीकरणः रूममेटचे वय ४ वर्षे नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आह! रैट्ट. बोलतो तसे एकदम लिहिले अन ते लक्षातच आले नाही. धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाषेचे दौर्बल्य. आपण समजून घ्यायचा म्हणून अर्थ समजून घेतो. नैतर कशाचा काहीही अर्थ घेता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चार वर्षांचा लिहिलेय, चार वर्षाचा नाही
चार वर्षाचा (एकवचन) असते तर रुममेटचे वय ४ असे वाटले असते - वाटणे योग्य वाटले असते Smile

तेव्हा सद्य वाक्य ठीकच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चार वर्षाचा हे चूक आहे (जरी बरेच कानावर पडत असले तरी). चार हे अनेक असल्याने वर्षांचा हेच बरोबर. ह्यातले मित्र एकच आहे हे दाखवण्याचे काम 'चा' हा प्रत्यय करत आहे, असलेला-नसलेला अनुस्वार नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसलं पोटात दुखलंय लोकांच्या! खरोखर मजा आली वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्या बात है. खूपच चांगली बातमी!!! आज मध्यरात्रीच उठून बातमीची वाट पाहत होतो. उगीच कल्पना चावला वगैरेंच्या अंतराळफेरीवरुन आपली कॉलर ताठ करण्यापेक्षा ही खरी 'आपली' अचिवमेंट आहे. खूपच आनंद झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय शास्त्रज्ञांचे यश कौतुकास्पद आहे.
-------------
आसुरी आनंद वैगेरे चूक आहे. पाश्चात्य मिशन्स मधून भारताला लै लर्निंग मिळाली आहे. आपल्याला त्यासाठी त्यांचे मनोमन आभारी, ऋणी राहिले पाहिजे.
--------------
नरेंद्र मोदींचे २५ मिनिटांचे भाषण (माझ्यासारख्या प्रतिगाम्यास) प्रचंड चार्ज्ड आणि चार्जिंग वाटले. मिस करू नये असे ते भाषण आहे. आज दोन गोष्टी सिद्ध झाल्या:
१. मोदींना इंग्रजी बोलता येते. (अ‍ॅनिमॉसिटी हा शब्द अर्णवने स्टेज केला होता असे स्केप्तीक निवडणूकीत म्हणत)
२. या माणसाची वैचारिक बैठक वैगेरे प्रकार आहे. खासकरून ब्रह्मांडाबद्दल पाश्चत्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञानात काय फरक आहे इ इ ते बोलले तेव्हा तसे वाटले.
--------------
बालकृष्णन (कि राधाकृष्णन?) म्हणे लवकरच रिटायर होऊन कथकली करणार आहेत. त्यात ते अलरडी डॉन आहेत. सरकारने त्यांना सरकारमधेच राहावे यासाठी काहीतरी करायला पाहिजे.
-----------------
मिशन १००% यशस्वी झाले असे म्हणण्याची ही वेळ नाही. तिची उद्दिष्टे पूर्ण व्हायला अजून अवकाश आहे.
------------
भारतातून नासात जाणार्‍या लोकांना "पैसा" आणि "देश" ही द्विधा यापुढे राहिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान बातमी आहे.
त्या लोकांच्या आसुरी आनंदास महत्त्व देऊ नये पण ..... एक देखील खरे आहे आपण आपल्याला कमी अजिबात समजू तर नयेच पण कोणालाही उलटून बोलायची संधीही देता कामा नये. उदा परदेशी, कपडे बाहेर वाळत घालणं, सिग्नल नसताना रस्ता ओलांडणं, ऑफीसात, परदेशी लोकांसमोर एकमेकांशी मातृभाषेत बोलत बसणं.
________
काल स्प्रिन्ट प्लॅनिंग ची, रिमोट मीटींग फार लांबली होती अन लोक बडबडत बसले होते. अन मी एकदा विचारलं "Is the meeting still ON?" दुसरीकडून एक मुलगी अतिशय उद्धट आवाजात उत्तरली "Can't you hear us talking?" तेव्हा तर मी काही बोलले नाही कारण कामात व्यत्यय नको पण नंतर ईमेल केली - की कोण बोललं माहीत नाही पण "I expect better tone & better way of communicating the same to me. Feel free to think I am oversensitive or am reading between the lines. But this is what I think "
मग माफी मागणारी इमेल वगैरे आली.

मुद्दा हा की, "चलता है" ठेवलं की लोक तुम्हाला trample करुन गेलेच म्हणून समजा. तेव्हा हवा तिथे फणा काढला पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरीकडून एक मुलगी अतिशय उद्धट आवाजात उत्तरली "Can't you hear us talking?"

'You Talkin' to Me?' असा एक फेमस ड्वायलाक मारायचा ना!! मस्त जागा होती पंच द्यायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्रो आणि सर्व संबंधित अभ्यासक, अभियंते, कर्मचारी वर्गाचं मनापासून अभिनंदन.

"इतर कोणत्याही देशाला जमलं नव्हतं" ... हे तसं ठीक आहे. पण १९६० आणि १९६४ सालापेक्षा आता सगळंच तंत्रज्ञान ५० वर्षं पुढे आलेलं असताना ही तुलना सुयोग्य नाही. तरीही, कसलाही घोळ न घालता, महत्त्वाचा, मोठा, गुंतागुंतीचा प्रकल्प व्यवस्थित पार पडत आहे याबद्दल आनंद आहेच.

(थयथयाट करणारे आपल्याकडेही असतात; आचरट बकवास करणारे बहुतेकसे शहाणे होण्यातले नसतात. तेव्हा त्यांच्या दुःख-सुखात आपण सुख-दुःख मानणं मला फार पटणारं नाही. असं काही आक्षेपार्हही वाटत नाही.)

---

साधारण वर्षापूर्वी मंगळयान सोडलं तेव्हा 'द न्यू यॉर्कर'मध्ये चांगला लेख प्रकाशित झाला होता - India’s Frugal Mission to Mars

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर कोणत्याही देशाला जमलं नव्हतं" ... हे तसं ठीक आहे. पण १९६० आणि १९६४ सालापेक्षा आता सगळंच तंत्रज्ञान ५० वर्षं पुढे आलेलं असताना ही तुलना सुयोग्य नाही. तरीही, कसलाही घोळ न घालता, महत्त्वाचा, मोठा, गुंतागुंतीचा प्रकल्प व्यवस्थित पार पडत आहे याबद्दल आनंद आहेच.

यात अनेक गोष्टी आहेत.
१९६०/६४ शी तुलना नाही करता येणार कारण ती याने "फ्लायर" होती. मंगळाच्या शक्य तितक्या जवळून उडणे इतके त्यांचे उद्दिष्ट होते (नी त्यातही त्यांना सुरूवातीला अपयश आले होते - ते असो व ते स्वाभाविकही होते).
पहिले "ऑर्बिटर" रशियाने ६९ मध्ये पाठवले आहे - जे अयशस्वी ठरले. पहिले यशस्वी ऑर्बिटर उडायला १९७१ उजाडावे लागले. परंतु ते "वन ऑफ यश" होते. नंतर १९७५ पर्यंत पुन्हा ऑर्बिटर्सना अपयश येत होते. १९७५ पासून अमेरिका व रशियाची ऑर्बिटर्स सलग यशस्वीपणे तिथे जाउ लागली व कक्षेत फिरूही लागली.

अर्थात हा १९६४ ते ७५ हा प्रवास व त्यातून मिळालेला अनुभव कमी लेखण्याचा नक्कीच नाही. मात्र स्वतःला आलेला अनुभव आणि इतरांच्या अनुभवावरून शिकण्यात फरक असतो. या दोन देशांव्यतिरिक्त कोणताही एकटा देश हे करू शकलेला नाही, यावरून याची कॉप्लेक्सिटी लक्षात यावी!

युरोपियन देशांनी एकत्र येऊन ऑर्बिटर स्थापित करायला २००३ उजाडले (ते ही एकट्या देशाचे यश नाहीच).

जपानने १९९८मध्ये अयशस्वी प्रयत्न केला.
चीनने तर २०११मध्ये केलेला प्रयत्नही सपशेल फसला.

म्हणजे तुलना आता १९७५ सोबत नाहिये तर एकविसाव्या शतकातही फक्त अमेरिका, रशिया व युरोपिय देश एकत्र होऊन हे करू शकलेत.

या पार्श्वभुमीवर "इतर कोणत्याही देशाला जमलं नव्हतं" असं म्हणणं दर्पोक्ती भासु शकेलही पण हा दर्प कष्टाने कमावलेला आहे.

=====
दुसरा प्रश्न आसुरी आनंदाचा. तो आनंद तिसर्‍या जगातील एका देशाने हे पहिल्या फटक्यात करून दाखवावं हे पचवु न शकणार्‍या मूर्ख आत्म्यांना तो तोंड दाबून मार मिळतोय किंवा त्यांचा जो जळफळाट होतोय त्याबद्दलचा आहे.
एकुण पाश्चात्य समाजाचे ते मत आहे या गैरसमजात मी नाहीच!

विशेषतः कॅनडा, ऑस्ट्रेलिया व ब्रिटन या देशांत अशा मुर्खांचं प्रमाण बरंच अधिक आहे.
शेवटी आपलं स्थान मागे पडल्याचा सल अनेक माजी-जेत्यांना सोसावा लागतो (मग ते भारतातील उत्तरेकडील काही मुसलमान असोत, पुण्यातील काही ब्राह्मण असोत किंवा एकेकाळचे जगज्जेते ब्रिट्स असोत. आपली सद्दी संपलीये हे मान्य न करता केलेला थयथयाट नी यांच्या सुवर्णकाळाचे स्मरण करणे काहिंना उचित व भडभडून येणारे वाटत असेलही- अनेकांना ते करूणही वाटतं (माझ्यासारख्या नालायकांना त्यांची अवस्था बघुन बरीचशी गंमत आणि किंचितसा आसुरी आनंदही होतो) )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग ते भारतातील उत्तरेकडील काही मुसलमान असोत, पुण्यातील काही ब्राह्मण असोत किंवा एकेकाळचे जगज्जेते ब्रिट्स असोत.

जबर्‍या सेक्यूलर पुरोगामी वाक्य आहे. टिळक, आगरकर, रानडे, ...याँ त्याँ मागे पडले त्याचा तुम्हाला आनंद होतो? त्यांना ब्राह्मणराज्य स्थापायचे होते?
----------
आणि हे उत्तरकडचे मागे पडलेले मुसलमान कोण? त्यातला एक "मागे न पडलेला" जीना भारताला जबर्‍या घाव देऊन गेला आहे. तो अजूनही दुखतो. फक्त १९७१ चा विजय "निर्णायक" होता म्हणतात. अजून बाकीचे मुसलमान कोण?
--------
जगज्जेते ब्रिट्स मागे पडत आहेत म्हणून आसुरी आनंद? धन्य आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे माझ्या मुळ वाक्यात "काही" हा शब्दही वाच रे प्लीज!
ते काही कोण? तर जे असा तळतळाट करतात ते! बाकी अन्यांचा काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो काही म्हणालात मंजे काही कोंण असा प्रश्न चूक कसा होईल? आज पुण्यात ब्रह्मराज्य व्हावे असे वाटणारे "काही ब्राह्मण" कोण? तसेच मुसलमांनाचे राज्य पुन्हा फटकन यावे वाटावे वाटणारे काही मुसलमान कोण? आणि ब्रिटनचे राज्य जगावर व्हावे असे मंणारे काही विचारवंत कोण? मी काहींबद्दलच विचारतोय.
------------
आणि ते बरे तुम्हालाच भेटतात. अशा प्रसंगी उल्लेखावे इतके असत्तात? हे लोक अस्सेच चंडू पंडू असतात का लै मोठे लिडर असतात? जरा नावे घेऊन दाखवता का? खास करून भारतात ब्राह्मणांचे राज्य व्हावे म्हणणारांत मला लै रस आहे.
--------------
४० वर्षात मी एक विधान कुठे वाचलं ऐकलं नाही ज्यात ब्रह्मराज्य ही संकल्पना ब्राह्मण पुश करत आहेत. तुमाला बरे दिसताथे लोक सगळीकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तु सोशल मिडीयावर असत नाहीस वाट्टं
नावे का घेऊ? त्या काहि प्रसिद्ध व्यक्ती नाहित की तु ओळखशील.

शिवाय प्रस्तुत बातमीत खाली ज्यांनी प्रतिक्रीया दिल्यात तेही प्रसिद्ध नाहित. सामान्य व्यक्ती आहेत. तेव्हा प्रसिद्ध व्यक्तींची नावे का विचारतोयस?

मी वर्णन केलेला गंड माझ्या आजुबाजुच्या अनेक व्यक्तींत बघितला आहे - अनेकदा!

तु अशा व्यक्ती बघितल्या नाहिस ही तुझ्या सँपलसेटची मर्यादा!
हे मलाच कसे भेटतात? मला काय माहित! भेटतात खरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ईश्वराचे अनेक आभार. सँपलसेट मर्यादित ठेवल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि हे उत्तरकडचे मागे पडलेले मुसलमान कोण? त्यातला एक "मागे न पडलेला" जीना भारताला जबर्‍या घाव देऊन गेला आहे. तो अजूनही दुखतो.

जीना उत्तरेकडचे नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंधी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि त्यांच्या पत्नी पारशी होत्या बहुतेक.
उद्योगपती वाडिया ह्यांचे ते आजोबा आय गेस.
फक्त राजकीय सोय म्हणून एकदम कट्टरता वगैरे मध्ये आणली.
वैयक्तिक आयुष्य भलतच वेगळं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सिंध-बॉर्न असले, तरी टेक्निकली गुजराती होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती म्हणते ते सुयोग्य आहे.
-----------
चॅट फोरमवर आणि बातमीवर प्रतिसाद देणारे अविचारी लोक पाहून बाकींच्या देशांबद्दल मत मांडणे गैर आहे. सार्‍या पाश्चात्य माध्यमांनी हमेशा मॉमचे कौतुकच केले आहे. इतर स्पेस एजन्सीज झालेला आनंद जन्विन आहे. इतर सरकारांना झालेला आनंद देखिल लैच जन्विन आहे. कारण आता एजन्सीस आमचे काम लै अनप्रेडिक्टबल असते आणि जास्त प्रोविजन्स करा इ इ तितक्या सहजतेने म्हणू शकणार नाहीत. कमी खर्चाची जी जाहीरातबाजी भारताने केली आहे तिच्याने इतर सरकारांना एजन्सींजविरुद्ध एक शस्त्र मिळणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चॅट फोरमवर आणि बातमीवर प्रतिसाद देणारे अविचारी लोक पाहून बाकींच्या देशांबद्दल मत मांडणे गैर आहे

ROFL

वाक्य जाड ठशात लिहुनही लोकांनी वाचु नये म्हंजे सिलेक्टिव्ह रिडिंगची हैट्टे!
जौ दे!
अर्धा प्र का टा आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाश्चात्य जग, ठराविक देश यांबद्दल ऋषिकेशची अशी मतं असल्याचं मलाही दिसलं नाही. काही आचरट बडबडीवरून मी सुख-दुःख मानत नाही, ऋषिकेश (आणि त्यासारख्या इतर कोणीही) ते मानण्यात मला काही आक्षेपार्ह वाटत नाही.

(पण भारतात ब्राह्मणांचं राज्य यावं, असला विचार करणारे काही लोक पाहिले आहेत. त्यांची आठवण करून दिल्यावर ऋषिकेशने व्यक्त केलेला आनंद अधिक चांगला समजतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हा मंडळींचं लेखन वाचन भ्रमण लैच भारी दिसतं.
-------------
या जमान्यात भारतात ब्राह्मणांचं राज्य हा टॉपिक मी ऐकलेलाच काय कोणाला कल्पिताना कल्पिलेला देखिल नव्हता. असं सुचित करणारी एखादी लिंक, पेज, बातमी, प्रतिक्रिया, संघटना, साईट, इ इ मलाही देता का? मनोरंजन फक्त तुमचंच का व्हावं? दुसर्‍या बाजूला तुम्ही पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरणारे कशाचा काय अर्थ काढतात ते ही कळायची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण भारतात ब्राह्मणांचं राज्य यावं, असला विचार करणारे काही लोक पाहिले आहेत.

हा असला विचार असलेले लोक मी देखील कधी पाहिले नाहियेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आपल्या किंवा मुलांच्या काळात शाळेतले शिक्षक जोशी, अभ्यंकर, बापट वगैरे होते, आता नाहीत; म्हणून शिक्षणाची प्रत घसरली आहे, याबद्दल तक्रारी ऐकल्या आहेत.

"त्यांच्या घरून चिकनचा वाईट वास येतो", "त्यांच्यात पोळी नाही, चपाटी म्हणतात, काय जेवतात कोण जाणे!", "तुमचा होणारा जावई वैष्णव म्हणजे ब्राह्मण का हो?", "तुमच्या घरात कातकरी कसे राहू देता?" असे संवाद ठाण्यातल्या शेजाऱ्यांकडून ऐकले आहेत. "ब्राह्मणांचं राज्य" ही अतिशयोक्तीच आहे; माजी शेजाऱ्यांच्या बोलण्यात ब्राह्मणांची सद्दी टिकून रहावी यापलिकडे काही विचार असतो असं मलातरी दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे 'ब्राह्मणांचे राज्य' येऊसे वाटण्याचे द्योतक नसावे. ('कोंकणस्थ ब्राह्मणांचे राज्य' येऊसे वाटण्याचे द्योतक असणे शक्य आहे.)

(पण अर्थात, एकदा देशस्थ हे ब्राह्मणेतर आणि कर्‍हाडे हे मानवेतर (आणि याव्यतिरिक्त अन्य ब्राह्मण हे बहुधा अस्तित्वहीन) म्हटल्यावर त्या पर्स्पेक्टिवमधून तुमचे वर्जन बरोबर असेलही कदाचित.)

"तुमचा होणारा जावई वैष्णव म्हणजे ब्राह्मण का हो?"

__/\__ + पहा, मी म्हटले नव्हते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबीबाजू, श्रेणी देताना माझा ब्रावझर स्क्रीन रीफ्रेश होतो, म्हणून मी देतच नाही. पण हे लै जबर्‍या होतं.
-------------
पण "कोकणस्थांच्या नजरेतून विश्व" या विषयावर हे फार अपूरं विचेचन आहे. मला थोडं कुतुहल आहे. "अन्य ब्राह्मण अस्तित्वहिन" म्हटल्यावर माझं डोकं ठप्प होतंय. आता ज्यांना जग ब्राह्मण म्हणत नाही त्यांना कोकणस्थ ब्राह्मण काय म्हणतात? दलित आणि आदिवास्यांना काय म्हणतात? प्राण्यांना वृक्षांना मायक्रोब्जना काय म्हणतात? अणू रेणू आणि उपाण्विय कणांना काय म्हणतात? कसे मानतात, वागवतात? ती रेंज नीट खेचा राव, मजा येईल.
-------------
शिवाय असे नमुने कुठे मिळतात? मी जिथे जिथे जातो तिथे तिथे मीच सर्वात प्रतिगामी असतो (आता उदाहरण द्यायची गरज नाही.). पण असा एक नमुना मिळाला आयुष्यभर मनोरंजनाची सोय होईल. तुम्हाला नक्कीच भेटले असणार (मागेही तुम्ही एकदा कोकणस्थांलेखी जग हा विषय असाच मांडलेला पण मी सिरियसली घेतला नाही.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवाय असे नमुने कुठे मिळतात?

इश्श! Wink
तुमची ही इच्छा पुर्र्ण करणं सोप्पंय.
या की पुण्यात. कोथ्रुडात - हव तर त्यातही काही खास भाग आहेत तिथे रहा चाराठ दिवस.
तिथे फक्त कोणी विचारलं तर तुमचं नाव "अरूण आढाव" (आढावच असे काहि नाही, इतरही कोणतेही चालेल पण "इतर" हवं. ब्राहमण आडनावे नकोत) सांगायचं, मग बघा मजा! Wink

शिवाय तुम्ही दिसायला ब्राहमण नसाल तर नाव सांगायचीही वेळ येईल का शंकाच्चे! Blum 3

बाकी वेळेत कट्टे करू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय बुवा. अजो, तुम्ही या बघू एकदा पुण्यात. एक जंगी कट्टा करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी कोथरूड मधे राहिलो आहे. म्हणजे मी मुंबईला, दिल्लीला असताना बाकीचे घरचे कोथरूडमधेच राहत.
---------------
पुण्यातले बरेच भाग मी फिरलो आहे. चिकार पुणेरी ब्राह्मण माझे मित्र आहेत.
-----------------
ब्राह्मणांचे राज्य हा कंसेप्ट मी आत्ताच आणि ऐसीवरच ऐकला. अख्ख्या भारतावर ब्राह्मणांचे २०१४ मधे / नंतर राज्य असावे असे मानणार्‍या माणसाचे मनोरंजन मूल्य टेरिफिक आहे. नशीबवान राव तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी कोथरूड मधे राहिलो आहे. म्हणजे मी मुंबईला, दिल्लीला असताना बाकीचे घरचे कोथरूडमधेच राहत.

?

उद्गीरमध्येसुद्धा 'कोथरूड' नावाचा भाग आहे?

अरे वा!

भारतावर ब्राह्मणांचे २०१४ मधे / नंतर राज्य असावे असे मानणार्‍या माणसाचे मनोरंजन मूल्य टेरिफिक आहे.

अलबत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय तुम्ही दिसायला ब्राहमण नसाल तर नाव सांगायचीही वेळ येईल का शंकाच्चे

हे एक अत्यंत सब्जेक्टिव असे स्पेसिफिकेशन आहे; सबब, अधोरेखित शब्दसमूह दुहेरी अवतरणांत घालावा, एवढेच सुचवून खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड सहमत.

(निव्वळ दाढीमुळे एका अफगाणाकडून मुसलमानांत जिम्मा केल्या गेलेला) बॅटमॅन.

घरूनही हाच आहेर मिळाला तेव्हा रामदासस्वामी अन राघवेन्द्रस्वामींचे उदा. देऊनही समाधान होईना. हाईट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेश भावा, प्लीज हे काय प्रकरण आहे सांगशील? दिसायला ब्राह्मण?
------------
काही जनरली काही ब्राह्मण आणि काही सवर्ण काही जातीचे काही लोक काही गोरे असतात हे काही लोक काही मानतात हे काहीकाही माहित होतं. पण ज्या काँफेडन्सनं "दिसायला ब्रह्मण" शब्द वापरला आहेस.... ते पाहून कैतरी लोचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो लै कै कै अस्तं त्यात. निव्वळ गोरेपणा नाय तर देहबोली, भाषेचा वापर, इ.इ. बरंच कायकाय असतं.

पण तो एक वायझेड प्रकार आहे. प्रमाणभाषेचा आत्यंतिक आग्रह हेही एक फीचर आहे त्याचं. पण याला मी कधीचेच कोलले आहे. जर कुणी प्रमाणभाषेचा तोरा दाखवू लागला तर त्याला गप्प करण्याचा अक्सीर उपाय म्हणजे त्यावर 'प्राचीन मराठी अस्त्र' किंवा बेष्ट म्ह. 'संस्कृतास्त्र' सोडावे. परिणाम होणार "निछ्छीत"!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुधारण मंजूर आहे. असे चिन्ह कल्पायला ना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी लहानपणा पासून ऋषिकेश यांनी उल्लेखलेल्या भागात रहात आहे/ वावरतो आहे. त्यांना आणि अदिती यांना अनेक संख्येत भेटलेले 'ब्राह्मणांचे राज्य यावे' असे विचार प्रकट करणारा एकही माणूस मला भेटलेला नाही.
ऋषिकेश यांना ते कसं दिसलं याबद्दल कुतुहल आहे. का ही 'ज्या गोष्टी आपल्याला अमान्य आहेत\आपल्याकडे ज्या मुद्द्यांचा प्रतिवाद तयार आहे ते मुद्दे समोरच्याने केलेले नसताना 'तो हेच म्हणाला' असा समज स्वत:च स्वत: करून घेण्यातली केस आहे?

मंगळयानाच्या अभिनंदनाची चर्चा जातिवर कशी गेली असा प्रश्न पडल्यास ही चर्चा ऋषिकेश यांच्या

http://www.aisiakshare.com/node/3275#comment-75668

या प्रतिसादामुळे सुरु झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

का ही 'ज्या गोष्टी आपल्याला अमान्य आहेत\आपल्याकडे ज्या मुद्द्यांचा प्रतिवाद तयार आहे ते मुद्दे समोरच्याने केलेले नसताना 'तो हेच म्हणाला' असा समज स्वत:च स्वत: करून घेण्यातली केस आहे?

ठ्ठो ROFL

यासाठी माझ्याकडून बादशाहीत एक थाळी भेट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते तसंच आहे असे मान्य केल्यास थाळी मिळेल काय? Wink
आपल्याला काय फुकट थाळीशी मतलब Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते तसंच आहे असं मान्य केल्यास थाळी मिळण्याचा हक्क कबूल करण्याचे आश्वासन मिळेल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर पहिल्या प्रतिसादात आपण "ब्राह्मणांचे राज्य असावे असे म्हणणारे लोक पाहिले आहेत" असं अनक्वालिफाइड विधान केलं आहे. बरं झालं, चर्चा इथपर्यंत आली आणि तो अतिशयोक्ति शब्द दिसला.
----------------
माझ्या १९९८ च्या इंजिनिअरींगच्या सीओईपीच्या मेकॅनिकलच्या १२० मुलांचा सर्वे घेतला तर रिजर्वेशनमुळे (ब्राह्मणच आणि त्यातही जोशी आणि अभ्यंकरच असं नाही) कॉलेजात शिक्षणाचा दर्जा कमी झाला असं प्रत्येकाचंच (त्यात ५०% आरक्षणातून आलेली मुले देखिल होती) मत होतं. असं असेल तर तसं मत मांडणं चूक नाही.
--------------
आता आम्ही का म्हणायचो? कारण त्यांना खरंचंच बरंच काही यायचं नाही. त्यांचे स्वतःचेच कंसेप्ट क्लिअर नव्हते हे मी स्वतः पाहिलेलं आहे. इथे जाती पाहणं गैर आहे, पण जे सत्य दिसत आहे ते न पाहणं ते सुद्धा गैर आहे.
--------------
लोकांचा एक क्लास असतो. त्यांना त्यांच्या क्लासच्या दर्जाखाली होणारा व्यवहार आवडत नाही. यात जातीचा संबंध येत नाही. मी गावाकडून पहिल्यांदा पुण्याला आलो तेव्हा माझ्या भावाच्या सरांनी माझे भरमसाठ मार्क पाहून मला त्यांच्या द्वाड मुलाला शिकव म्हणून सांगीतले. जेव्हा कोणता शब्द स्पेल करत असे तेव्हा यम, यन, यस, यल असे म्हणत असे. त्याची त्याला शिसारीच येत असे. वर म्हणजे माझे बरेच उच्चार अस्वीकार्यरित्या चुकिचे असत. इथे माझे (तेव्हाचे, सायन्सचे, इइ) कंसेप्ट्स एकदम उत्तम असूनही त्याने माझ्याकडून शिकण्यास नकार दिला. (गंमतीने तो मला म्हणालेला -"मी तुला 'फक यू' म्हणतो. तू उलट मला परत म्हणून दाखव. मग मी तू म्हणशील ते तुझ्याकडून शिकेन." पण इंग्रजीतल्या दोन फंचा उच्चार मला कर्मकठिण होता. फ ला दोन उच्चार असतात हेच मला अगोदर पटेना. आम्हाला फक्त ज नि च माहित होतं.)
-------------
इथे माझी जात कुठून आली? मी तर ब्राह्मण आहे. तो सवर्ण होता, पण (समाजामते) ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ. जातींत आणि क्लासमधे आजदेखिल भारतात जबरदस्त कोरिलेशन आहे. अभि:सरण फार कमी झालेलं आहे. वरच्या जाती वरच सरकत आहेत. सवर्ण सर्कारी नोकर्‍या गेल्या म्हणून अमेरिकेत जात आहेत, प्रायवेट सेक्टर आता चांगला एंप्लोयर आहे. हे पालक जातीचा द्वेष करत आहेत असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा मागासवर्गीय जातीतला आरक्षणाने आलेला शिक्षक पाल्याच्या सार्‍या गरजा नीटपणे पूर्ण करतो आणि तरीही हे दुष्ट त्याला नावे ठेवत आहेत. स्वतःला जाणवणारं, फरक पाडणारं जातीचं, क्लासचं आणि दर्जाचं वर्णन आणि कोरिलेशन केलं तर त्यात जातीयवाद पाहू नये. बरेचदा त्यात सबस्टान्स असू शकतो. वरच्या जातींना साहजिक कास्ट्-क्लास कोरिलेशनमुळे एक पूर्वग्रहदोष आहे.
--------------
आरक्षणाने फरक पडत नसता तर जी आर ई आणि टॉफेलचे, अजून कोणते कोणते आरक्षण ठेऊन बनलेली अमेरिका जगाची बौद्धिक महासत्ता बनली नसती.
------------------
आमच्या कॉलेजात ब्राह्मण नसलेले चिकार प्रोफेसर होते. त्यातले काही मागासवर्गीय जातीतले होते. त्यातले काही ग्रेट होते. मुलांना ते आवडत. तिथे मुलांनी कोणाची जात नाही पाहिली.
-------------
आता मी एवढं काय लांबलचक रामायण लिहिलं आहे त्याचा अर्थ मी आरक्षणविरोधी आहे, इ इ... नाही. आरक्षण असावं? हो. मी प्रचंड समर्थक आहे आरक्षणाचा. पण आरक्षणाने इष्ट तो (म्हणजे मागासवर्गीय समाज पुढे येणे) फरक पडतो म्हणणे आणि अनिष्ट तो फरक (दर्जा खालावणे) एकदमच फेटाळून लावणे, होणारच नाही याची अकारण १००% खात्री असणे करंटेपणाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आरक्षण कुठून आलं? मी ही भारतात आरक्षण देताना जात हा घटकही योजणे अपरिहार्य आहे याच मताचा आहे.
पण तुझा प्रतिसाद नी मुळ चर्चा याचा काय संबंधय?

का आपलं वेळ आहे म्हणून उगाच टंकायचे लांब प्रतिसाद!? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विशेष खेदाची गोष्ट मंजे आमचे एक प्रोफेसर ऑटोकॅड शिकवताना - 'किज इज प्रेसेस, डोट इज कम्स' असे म्हणत. असे एकूण ५-६ कच्चे फंडे असलेले आरक्षणातून आलेले प्रोफेसर होते.
-----------------
माझ्या बर्‍याच मित्रांना यांच्या भाषेची आणि ज्ञानाची इतकी चीड होती कि त्यांनी त्यामुळे "माझे उच्च शिक्षण अजिबात भारतात घेणार नाही" असा निर्णय घेतला. मी त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करू शकत नाही हे मला माहित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नक्कीच. सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक आणि अभिनंदन. "अरेरे, आपल्याला जमले नाही पण भारताने ते करून दाखवले" म्हणून उसासे टाकणार्‍यांच्या लक्षात का येत नाही की संपूर्ण मानवजातीसाठी हे एक पुढचे पाऊल आहे? पुढेमागे भारताला इतर देशांच्या वतीने अंतराळयात्रा करून देता येतील, त्यातून १ आउटसोर्सिंग इंडस्ट्री सुरू होईल आणि भारताला परकीय चलन मिळू शकेल, असे कुठेतरी वाचले होते. ते खरे होईल अशी आशा आणि त्यासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पेसटुरिझम व्यावसायिक पातळीवर पन्नासेक वर्षातच फोफावेल की काय असे वाटायला लागले आहे.
अशा तंत्रज्ञानत प्रगती झाली तर भविष्यात फायदा सर्वांनाच होणार असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्याला आता बरचसं उपग्रह-संबंधित काम आउटसोर्स होणार हे नक्की, हे सगळं कायमच स्टँडिंग ऑन टॉल शोल्डर आणि स्लिंग-शॉट इनोव्हेशन असं दोन्ही असतं, कौतुक विज्ञानाचं आहे आणि मेहनती लोकांचं आहे, अर्थात ते आस्तिक-नास्तिक(सदंर्भ - राधाकृष्णन) विचारमंथन चालु रहावे, ते ही ह्या कामगिरीएवढचं महत्त्वाचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात कौतुक 'जगात पहिल्यांदा' पेक्षा 'पहिल्याच प्रयत्नात' आणि 'कमी खर्चात' याचे जास्त आहे. बाकी त्याच्यासाठी लागणारं अचाट गणित करण्याची क्षमता भारतीय शास्त्रज्ञांत आहे याबद्दल डौट कधीच नव्हता. शिवाय ते गणित सोडवण्यासाठी लागणारे जे काही तंत्रज्ञान (अ‍ॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग फॅसिलिटी / सुपरकंप्यूटर्स) वगैरे आपल्याकडे कधीचेच आहेत. वर अदिती म्हणते तसं आपलं यश हे नवीन संकल्पना (बहुधा ती नवीनही नसावी, पण त्याला आवश्यक अचूकता पाहता कोणी आधी वापरली नसावी) आणि तिची उत्तम अंमलबजावणी यांत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जळणार्‍या पाश्चात्यांचा एक रोचक लेख. जरुर वाचा.

आणि त्यातलाच एक संदर्भ आहे कृष्ण पिल्ले ह्याच्या ब्लॉगचा ज्यावरील पोस्ट नासाच्या मंगळ-सफरीची तुलना इस्रोच्या मंगळ सफारीशी करते, पिल्लेचा एक ड्वायलॉक -

As missions go, Maven represents a Mercedes 'S' class to the Volkswagen that is MOM

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. यात जळणूक दिसण्यापेक्षा खरोखरच या प्रश्नाचं तांत्रिक उत्तर देण्याचा प्रयत्न दिसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात दोन्हीची तुलना करणं चूक आहे.
पण ते एक असो. "cheap" ह्या शब्दाला फारच भाव मिळतोय. ते बघून जरा विचित्र वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते एक असो. "cheap" ह्या शब्दाला फारच भाव मिळतोय. ते बघून जरा विचित्र वाटलं.

वायझेड असतात लोकं. "हे पैसे गरीबांसाठी वापरता आले असते" छाप फालतूचा न्यूनगंड लोकांना का असतो देव जाणे. त्या न्यूनगंडातूनच असली वाक्ये उदयाला येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपले उद्दिष्ट साध्य करताना, उदाहरणादाखल, समजा दहा हजार रुपयांऐवजी दोनच हजारात साध्य करता आले, तर त्यात नेमके गैर काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वट्ट काही गैर नाही. अन कमी पैशात दिलेले काम केले यातही काही गैर नाही.

पण लोक मेन अचीव्हमेंट इटसेल्फ कडे लक्ष देण्याऐवजी ती चीपपणे करता आली यातच जास्त समाधान मानताहेत हे विचित्र वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंगळयानासारखी गोष्ट स्वस्तात करणं म्हणजे तंत्रज्ञान स्वस्तात मिळवणं, कदाचित नवीन दिशेने तंत्रज्ञान विकसित करणं. ही मिरवण्यासारखी (किंवा इतरांनी कौतुक करण्यासारखी) गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मंगळ मिशन स्वस्तात केलं ही प्रचंड कौतुकास्पद गोष्ट आहेच - पण मुद्दा वेगळा आहे. मुळात मंगळ मिशन यशस्वीरीत्या करणं हा सर्वांत मेन मुद्दा होता शक्तीप्रदर्शनाचा. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासाची दिशा इ. मान्य करूनही जण्रल लोकांच्या 'चीप' समर्थनामागचा हेतू अंमळ वेगळा असावासं वाटतं. आय होप यू गेट माय प्वाइंट.

मी यांनी दिलेला तो लेख वाचून तर चीपपणाचा फार बाऊ करण्यात वट्ट अर्थ नाही असेच मत झाले, सबब लोकांचा उत्साह अनाठायी वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर्षापूर्वी असं म्हणाले असते तर कदाचित संशय घ्यायला काहीतरी तरी जागा होती. (वर्षापूर्वी 'द न्यू यॉर्कर'मधल्या वृत्तामध्ये लेखभर इस्रो, भारत, भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुकच केलेलं दिसतंय.) उलट 'आपल्याकडच्या लोकांनी यातून काहीतरी शिकावं', अशा अंतस्थ हेतूने ते लिहिलं आहे असं माझं आकलन आहे. मंगळयानाचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर त्याला 'चीप' म्हणत स्वतःचेच दात घशात घालून घेण्यासाठी हे पत्रकार टाईम्स ऑफ इंडियाचा (पहा : दीपिका प्रकरण) आदर्श बाळगतात असं मला तरी दिसत नाही.

आज द अनियनमध्ये किंमतीवरूनच नासाची टिंगल करणारा लेख आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे बरोबर आहे.
-------------
पाश्चात्य माध्यमे भारताच्या मिशनची पूर्वीपासून चांगली दखल घेत आहेत, तिचे कौतुक करत आहेत. हा ट्रेंड मिशन चालू होण्याअगोदरपासून आहे. त्यांच्या बातमीचा एक शब्द उचलून ते आमच्यावर जळत आहेत असा कांगावा करणे (काही(सौजन्य:ऋषिकेश)) भारतीय लोकांनी थांबवावा नि निखळ आनंद घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तु लेखन खरच वाचतोस का असा मला सिरीयस प्रश्न पडु लागलाय

त्यांच्या बातमीचा एक शब्द उचलून ते आमच्यावर जळत आहेत असा कांगावा करणे

मी बातमीतला शब्द उचलला? का "बातमी खालचे प्रतिसाद वाचा" असे म्हटले आहे!!
छ्या! तु नीट वाचणारच नसशील तर आर्ग्युमेंटला अर्थच नाही.
उगाच नै त्या धाग्यावर ट्रोलिंग म्हणालेलो मागे! (अर्थात ते त्या धाग्यापुरते होते)

======

माझं नाव आल्याने प्रतिसाद द्यावा लागला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुझ्या प्रतिसादात वा लेखात कांगावा नाही. मला तसं म्हणायचं नाही. मी म्हटलेला कांगावा तू करत नाहीयेस. गैरसमज नको. जनरली असं होत आहे भारतीयांकडून.
---------------------
तुझं नाव त्या "काही" शब्दासाठी दिलं आहे. एक विधान करायचं. त्यात "काही" लिहायचं. मग प्रतिवाद केला कि मी "काही" म्हणालो, "सगळे" नाही म्हणायचं. प्रतिवाद देखिल "काही"चाच होतोय हे समजून नाही घ्यायचं. इ इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जेव्हा मी 'काही' लिहितो तेव्हा माझे मत हे काहिंबद्दलच असते. काहिंवरून तेच मत सगळ्यांना मी अप्लाय करू शकत नाही!
तो "काही" चा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक असतो. भाषिक दौर्बल्य म्हणून मी सहसा कांगावा करत नाही.
इतकेच काय माझ्या लिमिटेड सँपलसेट नुसार जग असेल असाही माझा अट्टाहास नसतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी वगैरे सुभाषिते अतिशय मर्यादित चौकटीत ठिक आहेत. अदरवाईज ती वाक्यही माय फुटीय तत्त्वज्ञानातच येतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाबा रे, समोरच्याचा प्रतिवाद देखिल "काही"बद्दलच असतो. ब्राह्मणांचे राज्य असावे म्हणणारे काही पुणेकर ब्राह्मण कोण? हा कंसेप्ट कपोलकल्पित आहे. ब्राह्मणांचे/मुसलमानांचे/ब्रिटीशांचे राज्य असावे म्हणणारे ते अनुक्रमे बिट झाले कि मला आसुरी आनंद होतो म्हणताना यांची संख्या एका विषिष्ट प्रमाणात (मंगळयानाची चर्चा करताना उल्लेखावी इतकी) आहे असा संकेत होतो. असे लोक आता नाहीतच अशा समजात राहणार्‍या मला हा प्रश्न पडला म्हणून मांडला.
----------
मंजे अगदी पु ना ओक हा प्राणी घेतला तरी तो आज ब्राह्मणांचे राज्य यावे अशा विचारसरणीचा दिसत नाही. उगाच अस्तित्वातच नसलेले लोक घेऊन, त्यांचेवर टिका करून, आपले पुरोगामित्व रेटायचा, सिद्ध करायचा प्रयत्न कशाला? (हे व्यक्तिगत होतंय पण काही दिवस इन काइंड प्रतिसाद द्यायचे असं ठरवलं आहे.)
------------
पिंडी ते ब्रह्मांडी आपण नाहीत हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

श्रेण्या पाहून पब्लिकला मत बरंच झोंबलेलं दिसतं. आसुरी आनंद मानू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भाषिक दौर्बल्य म्हणून मी सहसा कांगावा करत नाही.

हे विधान ऋषिकेश कांगावा करत नाही इतकेच त्याला सांगायचे आहे कि "तुम्ही करता, मी नाही" असे त्याला म्हणायचे आहे नीट सांगत नाही. त्याचा अर्थ मी दुसरा काढला तर ऋषिकेश 'मी कधी तुम्ही कांगावा करता असं म्हणालो? ' असं म्हणू शकेल.

इतकेच काय माझ्या लिमिटेड सँपलसेट नुसार जग असेल असाही माझा अट्टाहास नसतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी वगैरे सुभाषिते अतिशय मर्यादित चौकटीत ठिक आहेत. अदरवाईज ती वाक्यही माय फुटीय तत्त्वज्ञानातच येतात

इथेही असे होते. तुमचा अट्टाहास असतो असे त्याला म्हणायचे असू शकते. पण त्याने ठरवलेच तर ' मी तुमच्या अट्टाहासाबद्दल काही बोललो का?' असे म्हणू शकतो.
-----------------
सबब, भाषेचे दौर्बल्य मानवी संवादाचे रुपांतर विसंवादात आणि विसंवादाचे संवादात करू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

याला दौर्बल्य नाहि हो शब्द योजनेचे कसब म्हणतात!
बाकी चालु द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज द अनियनमध्ये किंमतीवरूनच नासाची टिंगल करणारा लेख आलाय.

त्यावरून काही सिद्ध होतं असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय त्याआधीही दोनचार वाक्य लिहिलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिवाय त्याआधीही दोनचार वाक्य लिहिलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पत्रकारांची भूमिका काय असेल ती असो. मी जण्रल पब्लिकबद्दल बोलतोय, पत्रकारांबद्दल नाही. तस्मात ती तीनचार वाक्यं इथं गैरलागू आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण लोक मेन अचीव्हमेंट इटसेल्फ कडे लक्ष देण्याऐवजी ती चीपपणे करता आली यातच जास्त समाधान मानताहेत हे विचित्र वाटतं.

सोन्यावरचा सुहागा (ही जी काही चीज असेल ती) या दृष्टिकोनातून त्यातही काही गैर नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे पैसे गरीबांसाठी वापरता आले असते" छाप फालतूचा न्यूनगंड लोकांना का असतो देव जाणे. त्या न्यूनगंडातूनच असली वाक्ये उदयाला येतात.

+१
वर्षभरापुर्वी इथेच (ऐसीवर) झालेल्या चर्चेत हा मुद्दा (हे पैसे गरीबांसाठी... वगैरे ) व्यवस्थित खोडला होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जळणार्‍या पाश्चात्यांचा एक रोचक लेख.

हे लाकुड तितकंसं जळकं वाटलं नाही.
बहुतांश कारण पटणीय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी बऱ्याच पाकड्यांनी गोर्यांपेक्षा जास्त खुलेपणाने अभिनंदन केले आहे. सगळ्यात गम्मत वाटते ते युकेमधल्या लोकांची जे स्वतः बरेचसे स्टेट्स बेनिफिट्स वर जगता आहेत आणि अजूनही भ्रमात आहेत आपला देश फार श्रीमंत आहे. डोक्यावरचे कर्ज किती आहे ह्याची अजून जाणीव झालेली दिसत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकडे इन जण्रल इंड्यन जन्तेपेक्षा अंमळ जास्त खुल्या मनोवृत्तीचे असतात काय? त्या देशाची लागलेली वाट पाहता त्यांना भारताचे कौतुक जास्त वाटते म्हणून असेल की इन जण्रलच? पाकिस्तानबद्दल विचार करताना सामान्य भारतीय अनबायस्ड होऊच शकत नाही असे निरीक्षण आहे. पाकडे राजकारणी हरामखोर होते नि आहेत यात शंकाच नाही
(आपलेही सगळे काय संत नव्हते पण त्यांनी आपल्याला द्यायचा तो लै त्रास दिलेला आहे अन तुलनेने आपण गप्प राहिलो असे वाटते- म्ह. नो रिअ‍ॅक्शन अनलेस प्रवोक्ड फर्स्ट), त्यामुळे त्यांप्रतीचा द्वेष प्लस त्या देशाची अवस्था हे पाहून त्यांबद्दल धड विचार करणं अवघड होत असावं बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाकिस्तानी लोक हे भारतीयांपेक्षा जास्त मृदू (तहजीब वाले ) असतात असे व्यक्तिगत निरीक्षण आहे. माझी कामाच्या निमित्ताने जी पाकिस्तानी लोकांशी इंटरॅक्शन झाली तीत ते लोक बाकी विदेशीयांपेक्षा जास्त मॅनरवाले वाटले. भारत-पाक यांच्या टीवीवर इ ज्या काही मी इंटरॅक्शन पाहिल्या आहेत त्यात मी (क्रिकेट वजा जाता) सर्व कलाक्षेत्रांत पाकिस्तानी कलाकार कोणत्याही मैफिलीत भारतीयांपेक्षा प्रचंड नम्रतेने वागताना पाहिले आहेत.
-------------
सर्वात शेवटी, भारतीय व पाकिस्तानी राजकारण्यांच्या व लष्करी अधिकार्‍यांच्या टीवीवरच्या थेट चर्चा पाहिल्या तर भारतीयांना पाकिस्तान्यांकडून बरीच नम्रता शिकायचे बाकी आहे असे वाटते.
-----------
पाकिस्तान्यांच्या बोलण्याला मेरीट आहे कि नाही, त्यांची कला उच्च आहे कि नाही हा भाग वेगळा. मी फक्त मॅनरबद्दल बोलत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाकडे इन जण्रल इंड्यन जन्तेपेक्षा अंमळ जास्त खुल्या मनोवृत्तीचे असतात काय?

असे काही नाही. दोन्ही प्रकार आढळतात. (नमुन्यादाखल 'झायिद हमीद' प्रकार गूगलून/यूट्यूबून पाहावा. करमणुकीची ग्यारण्टी.) पण 'त्याच्या'तले लिबरल खुल्या मनोवृत्तीचे असतात खरे. (मायनॉरिटीत असतात, आणि 'लिबरल'पणाबद्दल तितक्याच शिव्या खातात, पण व्होकल मायनॉरिटीत असतात. 'तिकडच्या' इंग्रजीभाषी माध्यमांत यांचे प्राचुर्य असल्याकारणाने - आणि आंतरजालकिमयेमुळे - 'बाहेर' उठून दिसतात, इतकेच. They contribute towards unnecessarily giving that country and that society a good name - which, incidentally, might just be true of all liberals in any country or society. (डोळा मारणारी स्मायली इण्टेण्डेड.))

पण ते असो. हे सर्व अवांतर झाले. या प्रतिसादाचा उद्देश तो नव्हता.

या उपधाग्याच्या निमित्ताने, आजच्या 'डॉन'मधला एक रोचक लेख. म्हटले तर तुलनात्मक, म्हटले तर सिंहावलोकनात्मक, म्हटले तर "आपले (बोले तो, पाकिस्तानचे) कोठे चुकले"-छाप.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(By the way, wasn't Dr. Abdus Salam Pakistan's only Nobel laureate, an Ahmadi who left Pakistan, never to return during his lifetime, when Pakistan declared Ahmadis to be non-Muslims, through a constitutional amendment, a precursor to their subsequent persecution?)

Salam was buried in Bahishti Maqbara, a cemetery established by the Ahmadiyya Muslim Community at Rabwah, Punjab, Pakistan, next to his parents' graves. The epitaph on his tomb initially read "First Muslim Nobel Laureate". The word "Muslim" was later obscured on the orders of a local magistrate, leaving "First Nobel Laureate".[102] Under Ordinance XX,[103] Being an Ahmadi Muslim, he was considered a non-Muslim according to the definition provided in the II Amendment to the Constitution of Pakistan.[104]

(विकीवरून.)

=================================================================================================================

बोले तो, जगातले कोठलेही लिबरल आपापल्या देशात जितक्या शिव्या खाऊ शकतात, तितक्याच.

कोठल्याही मायनॉरिटीस टिकून राहण्यासाठी - आणि त्याउपर आपला आवाज ऐकू जाण्यासाठी - व्होकल व्हावेच लागत असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, रैट्ट. झैद हमीद हे (मेष)पात्र परिचयाचे आहेच. तत्रस्थ लिब्रल मात्र इथल्या लिब्रलांपेक्षा खरेच लिबरल असतात असे वाटते. इथले लिबरलही सूडोलिबरल वाटावेत असे लिखाण करतात. तुलनेने तिथे असे नसावे असे काही लेख वाचून वाटले खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लहानपणी विज्ञानयुगमधल्या किंवा भालबा केळकर, बाळ फोंडके,निरंजन घाटे वगैरेंच्या विज्ञानकथा वाचल्या होत्या. त्यात बरेचदा इस्रो, भारतीय अंतराळवीर, अंतराळमोहीमा ह्यांचे उल्लेख असत.
आणि बहुदा अशावेळी इसवी सन २०००+ च्या तारखा असत. तेव्हा बरेचदा स्वप्नरंजन केलं होतं- की आपले लोक (हा सँपल सेट तेव्हा पुष्कळ मर्यादित होता) मंगळ,गुरूवर पोचले आहेत. वसाहती आहेत. भारतीय यानं सहज चंद्राबिंद्रावर ये-जा करतायेत इ.इ.
कालची बातमी ऐकून ह्या कथा आठवल्या- आणि त्यातला १/१०० भाग का होईना, पण प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद झाला!
आपल्या हयातीत एक भारतीय उपग्रह मंगळाला जाऊन हॅलो! म्हणाला हे खूप खूप भारी आहे. इस्रोबद्दलच्या बाकीच्या गोष्टीदेखील अशाच लवकर प्रत्यक्षात उतरो ही इच्छा Smile

अवांतर -> विज्ञानयुगातल्या कथा खूप भारी असत. माझ्याकडे संग्राहित असलेल्या अंकांतून मी बहुतेक्वेळा त्यांचा दिवाळी अंकच जास्त वाचायचो- कारण त्यात फक्त विज्ञानकथा असायच्या. बाकी लुडबुड नाही.
अजून चालू आहे का विज्ञानयुग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मंडळी माझ्या नावे निर्माण झालेल्या या धाग्यावर प्रतिसाद देऊन स्नेह दाखवल्या बद्दल अनेक आभार
माझा विकांत सुरू झाल्याने मी रजा घेतो. तुम्ही चालु द्यालच

सोमवारी विषय शिळा झाला असेल त्यामुळे या धाग्यावर माझ्याकडून इत्यलम्! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंगळयानाच्या लेखावरही इथे जोरदार प्रतिक्रिया आलेल्या बघून बरं वाटलं
हिट विषय सहसा मिस करत नाहित कोणी. कितीही लपलेले रेफरन्स असले तरीही. जय हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकीकडे 'जितं मया' आणि त्यावरून सुरू असणारी धुळवड आहे. आणि दुसरीकडे -
मंगलयान के कुल बजट से छह गुना महंगी एक मूर्ति!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.dnaindia.com/ahmedabad/report-gujarats-statue-of-unity-to-cos...
दुसरीकडची बातमी सुद्धा आनंददायकच आहे. या काळाचे व्हॅल्यूएशन पाहिले तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा खूपच स्वस्त प्रकल्प आहे.
--------------
देशात सध्याला प्रत्येकच कॉलेजला, योजनेला, प्रकल्पाला, पारितोषकाला नेहरू, इंदिरा नैतर राजीव हे नाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खरे तर लोकांनी वल्लभभाईंनाच पंतप्रधान म्हणून पसंद केलेले (२३:२ असा कैतरी रेशो होतो म्हणे पटेल : नेहरूंचा). गांधीजींनी हस्तक्षेप केला व पटेल मोठे गांधीभक्त होते म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. पण हे सारे इग्नोर केले असते. पटेल नसते आणि फक्त शांतीदूत नेहरू असते तर काय काय झाले असते याची कल्पना करवत नाही. देशाने ज्या व्यक्तिचे उपकृत राहायला पाहिजे त्याचे नाव देखिल आजची पिढी विसरली आहे. कारण त्यांच्या नावे काहीच नाही.
http://www.asuryaprakash.com/All-In-The-Name-Of-The-Nehru-Gandhis.html
हा लेख राईट विंग वाल्याने लिहिला आहे, पण फॅक्च्यूअल आहे. खूप वाचनीय आहे. पटेलांच्या तोंडाला काँग्रेसनेच पाने पुसली आहेत. त्यांना टोटलच इग्नोर केले आहे. चक्क चक्क हे प्रकरण इतके पुढे गेले आहे कि पटेल बीजेपीचेच होते असे बीजेपीवाले वागतात. मोदी पटेल पटेल करू लागले, तेव्हा काँग्रेसला आठवले कि पटेल आपलेच होते.
-------------------
प्रकल्पाची सारी किंमत धातूच्या पुतळ्याची नाही. ती एक विकास, पर्यटन योजना पण आहे. शिवाय यानंतर भारतात जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू असेल आणि बहुतेक सगळ्यांना पटेलांचे देशात काय काँट्रिब्यूशन होते याची कल्पना येईल. आज लोकांना नेहरूंसमोर ते फार खुजे वाटतात हे सत्य आहे.
---------------
व्यक्तिशः मला औद्योगिक आणि सामाजिक सुधारणांसाठी, राजकीय हितसंबंध, शिष्टाचार पाळण्यात नेहरू पटेलांपेक्षा सरस होते असे वाटते.
-------------------
कुठे काहीही पिंक टाकून असमतोम निर्माण झाला तर तो दुसरी बाजू पण माहित असावी. सबब ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संपादक वाटल्यास या विषयावर वेगळा धागा काढू शकतात.
लिंकमधे दिलेला लेख पूर्णतः फॅक्च्यूअल आहे. लेखकाची मते बाजूला ठेवली तरी (पुरोगामी असले लेख लिहिणार नाही, म्हणून असलाच सोर्स वापरावा लागेल) नेहरू खानदानाच्या बाहेर प्रभावाबाहेर देशाला आणण्याची खूप गरज आहे. नेतृत्वाची शक्ती नसलेल्या राहूल गांधीमुळे आज देशाला सबल विरोधी पक्ष देखिल मिळत नाही आहे. विरोधी पक्ष सबल असणे गरजेचे आहे. पण काँग्रेसवाल्यांची सोच आजही "प्रियंका लाओ" च्या पलिकडे जात नाही आहे. याचं मुख्य कारण इतकी वर्षे झालेलं हे मार्केटींग आहे.
-----------------------
खानदानाच्या बाहेरच्या लोकांची महत्ता पण देशाला परिचित करून देणे गरजेचे आहे. वल्लभभाई पटेलांचा पुतळा (मूर्ती नव्हे) "जगातला" सर्वात मोठा पुतळा होईल तेव्हा भारतीय जनमानसावर त्याचा परिणाम होईलच.

ALL IN THE NAME OF THE NEHRU–GANDHIS
Building Brand Nehru-Gandhi at the Cost of the Taxpayer
by A. Surya Prakash

In a planned and systematic effort to gain unfair advantage over other political parties, the Congress Party has named all major government programmes, projects and institutions in the country after three members of the Nehru-Gandhi family – Rajiv Gandhi, Indira Gandhi and Jawaharlal Nehru – who are its icons, and disturbed the level playing field in the electoral arena.

Over the last 23 years, on a rough estimate 450 central and state government programmes, projects and national and state level institutions involving public expenditure of lakhs of crores of rupees have been named after these three icons of the Congress Party. Among them are: The Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana (rural electrification programme), which involves an outgo of Rs 28,000 crore during the Eleventh Plan period, the Rajiv Gandhi Drinking Water Mission with even higher allocations per annum, the Indira Awas Yojana to house the poor with allocations of Rs 7000-10,000 crores per year and the Indira Gandhi National Old Age Pension Scheme. Programmes named after Jawaharlal Nehru over the last two decades are the Jahawarlal Nehru Rojgar Yojana and the Jawaharlal Nehru Urban Renewal Mission. The Urban Renewal Mission, to provide funds for urban projects like transport systems and will cost the tax payer Rs 50,000 crores over seven years. Other schemes touching the lives of millions of people which are named after the Nehru-Gandhis are the Rajiv Gandhi National Creche Scheme for Children of Working Mothers, the Rajiv Gandhi Udyami Mitra Yojana (to promote small enterprises), the Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana and the Rajiv Gandhi Shilpi Swasthya Bima Yojana (both insurance schemes). The latest in this list is the Rajiv Gandhi Equity Savings Scheme to encourage small investors.

These are all central schemes. Wait till you see what goes on in the states. They run into hundreds but here is a sample: Rajiv Gandhi Breakfast Scheme, Pondicherry; Indira Gandhi Calf-Rearing Scheme, Andhra Pradesh; Rajiv Ratna Awas Yojana, Delhi; Rajiv Arogyasri Health Insurance scheme, Andhra Pradesh; Rajiv Gandhi Computer Literacy Mission, Assam; Indira Jeevitha Bima Pathakam, Andhra Pradesh; and Indira Gandhi Priyadarshini Vivah Shagun Yojana, Haryana.

In addition, the best national parks, universities, institutes of technology, key airports, ports, power projects and even metro stations are named after these three icons of the Congress Party. But, what really takes the cake is sports. All the major sports tournaments and trophies are named after the Nehru-Gandhis and this includes national and international tournaments in football, basketball, judo, beach ball, roller skating, kabaddi, rural cricket, gymnastics, boxing, the Delhi Marathon and the Kerala Boat Race. The only thing left out is the game poor urchins play in India's villages and urban gullies – Gilli Danda.

Such is the obsession of Congress governments with this family that they name India's biggest open university after Indira Gandhi and fellowships granted there after Rajiv Gandhi. Similarly, the Centre for Advanced Scientific Research in Bangalore is named after Nehru and the science talent fellowships awarded there after Rajiv Gandhi. We are unlikely to see anything so gross even in dictatorships as in North Korea.

The Congress Party has devised a simple game plan – use public money and public schemes to promote the Nehru-Gandhi brand and milk this to its electoral advantage. A perusal of these programmes and schemes shows a systematic attempt to name every government programme concerning every citizen – man, woman, child; every possible circumstance in the life of every citizen – child bearing, child rearing, education of children, food, education of youth, employment, marriage, unemployment, destitution, handicap; and every possible challenge flowing out of lack of infrastructure – drinking water, electricity and housing after just three members of this political family who are icons of the Congress Party.

Obviously, the plan is to ensure maximum recall of Brand Congress among voters at every stage in life. Therefore, nothing is left out. The crèche for children of the working poor is named after Rajiv Gandhi. So is a breakfast scheme for poor children. The parents need to remember him for a host of other reasons – rural drinking water, rural electrification or scholarships. Indira Gandhi comes in when the poor want a house subsidized by the government and you think of Nehru when urban renewal programmes come into play. The Congress Party has taken its obsession with this family to such an extent that even calf-rearing schemes are named after them. Shockingly, even Brand IIM had been tinkered with. While all institutes of management started by the Centre go under the IIM brand, the Congress Party has mischievously named the IIM is Shillong as the Rajiv Gandhi Indian Institute of Management.

The UPA also proposes to name the food scheme after a member of this family. Then the Nehru-Gandhis will have virtually and rather cunningly executed the plan to ensure recall of Brand Nehru-Gandhi at every moment of a citizen's life. It will go something like this: With every sip of water you drink, remember Rajiv ; with every morsel you eat, remember Indira; every time you switch on a bulb at home, remember Rajiv again; with every home you build, remember Indira; every time you board a bus, remember Nehru; every time you take your child to the crèche, remember Rajiv ; every time you end up in a hospital, remember Rajiv; every time you win a medal in sports, remember Rajiv ; every time you get admission to a good technical institution on your own merit, remember Rajiv ; every time you open your lap top, remember Rajiv; and every time you play the stock market, remember Rajiv.

The list of 450 government programmes, schemes, institutions etc named after these three members of the Nehru-Gandhi family broadly fall into the following categories: Central government programmes and projects (12), State Government Programmes (52), Universities and Educational Institutions (98), Ports and Airports (6), Awards, Scholarships and Fellowships (66), Sports Tournaments, Trophies and Stadia ( 47), National Parks and Sanctuaries (15), Hospitals and Medical Institutions (39), National Scientific and Research Institutions, Chairs and festivals (37), Peaks and Key geographical Markers (4); Roads, Buildings and Places (74). (Entire List is in Annexure– I)

Even Kabaddi and Roller Skating

Apart from violation of basic democratic norms and electoral law, the naming spree has crossed all limits of decency. Every major sports tournament has been named after the Nehru-Gandhis, as if no other nobody else matters, not even the greats in Indian Sports. Among tournaments named after Rajiv Gandhi are national and international tournaments in football, basketball, judo, roller skating, beachball, kabaddi, rural cricket, gymnastics, boxing, the Delhi Marathon and the Kerala Boat Race. If anything is left out, it has been named after Indira Gandhi and Nehru. Possibly the only sport left out is Gilli Danda, an low-cost indigenous game played by street urchins! The same pattern is repeated in major national parks, universities, fellowships and scholarships.For long years we are all familiar with the Fullbright Scholarships. The Manmohan Singh Government has ensured that this is now known as the Fullbright-Jawaharlal Nehru Scholarship! We are unlikely to see anything so gross even in dictatorships like in North Korea.

Even Peaks and Key Geographical Markers

The long arm of the Congress Party also extends to the farthest points of India. Even Himalayan peaks and key geographical locations have been named after these three icons of the party. They include Indira Point (the southernmost point of India- formerly known as Pygmalion Point), Indira Col (near trijunction of India-China-Pakistan), Jawahar Dweep (formerly Butcher Island in Mumbai Harbour) and Rajiv Peak. Indira Col (near the trijunction of India-China-Pakistan) was so named over a century ago, possibly by someone who had great foresight! The result is that virtually the northern most and southern most points of India are named after Indira Gandhi.

What About Mahatma Gandhi, B.R.Ambedkar, Sardar Patel?

As of now, Union Government schemes worth at least Rs 3 lakh crores have been named after Rajiv Gandhi, Indira Gandhi and Jawaharlal Nehru. Some states have gone to ridiculous levels in trying to please the Nehru-Gandhis. Since sycophancy has no limits in the Congress Party, the party's chief ministers go to ridiculous lengths to appease the deities at 10, Janpath. The Andhra Pradesh government has an Indira Gandhi Calf-Rearing Scheme. The Chief Minister of this state knew that he is not going to earn any brownie points with his ‘high command" if he named the calf-rearing scheme after Dr.Kurien, the man who ushered in the milk revolution or Dr. M.S.Swaminathan, the father of the green revolution. Likewise, Haryana has an Indira Gandhi Priyadarshini Vivah Shagun Yojana. Obviously, the chief minister believes that when every bride gets a gift on her wedding day, Indira Gandhi is the woman to remember, not Kasturba Gandhi or Sarojini Naidu.

All three prime ministers from this family have been awarded the Bharat Ratna. Strangely, although the award is given on the recommendation of the Prime Minister to the President, Jawaharlal Nehru (1955) and Indira Gandhi virtually conferred this honour upon themselves. Rajiv Gandhi was conferred Bharat Ratna posthumously. Vinobha Bhave, the sage who promoted bhoodaan was conferred the honour only in 1983 and Dr.B.R.Ambedkar, the architect of India's Constitution, was found worthy of this award only in 1990. Sardar Patel, the man who stitched 563 princely states into one nation was considered worthy of the Bharat Ratna only in 1991 along with Rajiv Gandhi!

The approach of the Congress Party and its government is to keep every other national leader out of the picture. Sometime ago, when the Bharatiya Janata Party asked the government to name the Pradhan Mantri Gram Sadak Yojana (Prime Minister's Rural Roads Scheme) after Atal Behari Vajpayee, a news agency reported that the Rural Development Minister, Mr.Jairam Ramesh had "rubbished the idea". This scheme was launched in the year 2000 when Mr.Vajpayee was prime minister to provide all-weather road connectivity to unconnected villages.

The Election Commission, which has the responsibility to ensure free and fair elections must step in, but it has remained a silent spectator to the gross misuse of public money to promote one political party. This writer lodged two formal complaints with the Election Commission (in March, 2009 and October, 2013) in this regard but the commission has failed to take heed. While it is the prerogative of a government to name an institution after a person whom it considers to be a national or state leader, government programmes which have been initiated to ameliorate the lives of millions of citizens ( like drinking water, housing, old age pensions, employment guarantee etc) fall into an entirely different category. If the nomenclature of these programmes is not politically neutral, the sanctity of the democratic system would be in jeopardy and it would not be possible to ensure a level playing field for all political parties.

Such is the obsession of the Congress Party with these three members of a single family in this country that even the Father of the Nation, Mahatma Gandhi has been virtually forgotten. The Congress Party's contempt for Mahatma Gandhi is best explained by the fact that just one major central scheme – the National Rural Employment Guarantee Scheme – was named after Mahatma Gandhi , that too in October, 2009, after this writer's complaint reached the Election Commission. On the other hand, the rural electrification programme, the drinking water mission, the national crèche scheme for children and the programme to promote micro and small industries in rural areas (something that was close to the heart of the Mahatma) are all named after Rajiv Gandhi. The massive central programme to build houses for the rural poor (again something that would have made the Mahatma proud) is named after Indira Gandhi, as also the national old age pension scheme.

Equally glaring is the omission of many other eminent Indians including Sardar Vallabhai Patel, India's first Deputy Prime Minister who undertook the arduous task of integrating 563 princely states into a single nation and Dr.B.R.Ambedkar, who presided over the committee that drafted our Constitution and embedded basic values of democracy and social justice. No central programmes have been named after them. Such is the Congress Party's determination to name every scheme after its own leaders that even the National Fellowship Scheme for Scheduled Caste and Scheduled Tribe students is named after Rajiv Gandhi and not Dr.Ambedkar, the man who waged a relentless battle to better the lot of the Dalits in India. There are hundreds of other leaders belonging to various political shades who have made an invaluable contribution to the building of India, but not a single central government programme is named after any of them. There are hundreds of other leaders belonging to various political shades who have made an invaluable contribution to the building of India, but not a single central government programme is named after any of them. The list of those ignored is a pretty long one. They include Rabindranath Tagore, Gopal Krishna Gokhale, Bal Gandadhar Tilak, Netaji Subhas Chandra Bose, Maulana Abul Kalam Azad, Sarojini Naidu, Jayaprakash Narayan, Acharya Vinoba Bhave, C.Rajagopalachari, Rajendra Prasad and every other stalwart of the freedom movement. Also ignored are great saints like Aurobindo and Swami Vivekananda; Social reformers like Raja Ram Mohan Roy and Mahatma Phule; great scientists like C.V.Raman, Homi Bhabha, Vikram Sarabhai and Narlekar and great patriots like Bhagat Singh and Chandrashekar Azad.

Andhra Pradesh – The Worst Culprit

A similar tendency is seen in all states where the Congress Party has been in power. These states have been vying with each other in naming government programmes and schemes after these three members of the Nehru-Gandhi family. While there are many examples of this kind, the most glaring example, which raises a question is regard to free and fair election is the blatant advertisement of the Congress Party on the Ambulances that provide emergency medical help all over Andhra Pradesh. These ambulances, which reach every village in the state in quick time, provide efficient integrated emergency services that cover medical emergencies, police and fire. The cost of this service is borne by the public exchequer. Yet, it is made out as if these ambulances are a gift from the Congress Party to the people because every ambulance carries a portrait of Rajiv Gandhi on both sides of the vehicle with the legend "Rajiv Arogyasri". By displaying the portrait of Rajiv Gandhi on every ambulance (it has 650 ambulances and proposes to add 150 more to this fleet) which reaches every village, the ruling Congress Party in the state is drawing undue electoral advantage out of a programme launched with public funds. A public programme is being made to look like a programme of a political party or a private donor. But, this is not all. There is shameless usurpation of almost every government programme by the Congress Party. Here is a sample: INDIRAMMA, an acronym for Integrated Novel Development In Rural Areas and Model Municipal Areas – a programme for integrated development of villages and municipalities; Indiramma Pachcha Thoranam – An Action Plan for Village Organisations; Indiramma Amrutha Hastham Scheme – To provide nutritious food to pregnant and lactating women; Amma Hastham – A kit containing nine essential commodities for Rs 185; and Indiramma Kalalu – To identify individual and community needs among Scheduled Castes and Scheduled Tribes. Several complaints have been lodged with the Election Commission, but the commission remains unmoved. That is why its silence is deafening.

Such is the obsession of Congress governments with this family that they name India's biggest open university in Delhi after Indira Gandhi and fellowships granted there after Rajiv Gandhi. Similarly, the Centre for Advanced Scientific Research in Bangalore is named after Nehru and the science talent fellowship awarded there is named after Rajiv Gandhi. Sir C.V.Raman, Homi Bhabha, the father of the Indian nuclear programme, the mathematician Srinivasa Ramanujan, Nobel Laureates Har Gobind Khorana or Subrahmanyan Chandrasekhar or Dr.Abdul Kalam are unworthy of this honour. How can such honour be bestowed on such pigmies!

Reference to "Inclusive Growth" is de rigueur in all major policy pronouncements made by the Congress Party and the United Progressive Alliance government. The Aam Aadmi would presume that this means including everybody in the process of development and India's great democratic journey. But, if one were to see how every scheme is named after members of just one family and everybody else stands excluded, in reality "Inclusive Growth" means just one thing – include the names of every member of the Nehru-Gandhi Family while naming government schemes, programmes, projects and buildings. In order to understand the principle on which the Nehru-Gandhis conduct their politics all one needs to do is substitute famiglia (family) for Stato (state) in the Italian dictator Benito Mussolini's famous quote. It would then read Tutto nello famiglia, niente al di fuori dello famiglia, nulla contro lo famiglia ("Everything within the family, nothing outside the family, nothing against the family).

Why Is The Election Commission Silent?

While it can be argued that a government has a right to name an airport or an institution or building after someone it considers a national icon, it cannot certainly be anybody's case that government programmes involving public spending of thousands of crores of rupees on a recurring basis can be named after members of a single political family associated with a single political party so that this particular party would gain electoral advantage on a continuous basis. Many years ago, when the National Democratic Alliance (NDA) was in power at the Centre, it launched a special programme to fund rural roads and called it the Pradhan Mantri Gram Sadak Yojana. This nomenclature, as is obvious, is politically neutral. This is the model that needs to be promoted both at the Centre and in the States if we are to ensure political plurality and fair and objective conditions for all political players.

Therefore all government schemes must be given politically neutral names. Only then will the Election Commission be able to enforce the Model Code of Conduct in letter and spirit as also the various directions and instructions issued by it from time to time. Part VII of the Model Code of Conduct drafted by the Election Commission for the guidance of political parties and particularly for political parties which are in government says: The party in power whether at the Centre or in the State or States concerned, shall ensure that no cause is given for any complaint that it has used its official position for the purposes of its election campaign.

The Code of Conduct prohibits a party in power from using its "official position" for its election campaign. Also, it prohibits ministers from using official machinery and personnel, vehicles and state aircraft to further "the interest of the party in power". Ministers are not to misuse the mass media for partisan coverage or to do anything which is tantamount to "influencing the voters in favour of the party in power". Since the Commission lays down a general injunction against misusing "official position", how can it possibly allow a ruling party to name every other government scheme after one of its icons, thus placing all other political parties at a terrible disadvantage? Is this not the most glaring misuse of official position? Further, when the Model Code of Conduct prohibits even minor misdemeanors like misuse of government vehicles and personnel by the ruling party in an election campaign, how can it possibly allow a ruling party to hijack almost every government scheme and name schemes worth over Rs Three Lakh Crores after just three icons of a single party?

I am indeed surprised that this matter has not caught the attention of the Election Commission, which has always displayed such alacrity in disciplining political parties and rapping party bosses on the knuckles for even the slightest deviation in the Code of Conduct. In its orders it has repeatedly claimed that "the level playing field" in the election arena should not be disturbed. So obsessed is the Election Commission with the idea of ensuring a "level playing field" that it prohibits government websites and ministerial websites from highlighting their achievements and eulogizing the same "as personal achievements of Politicians / Ministers". It directs that during the period when model code of conduct is in force "all references to Ministers, Politicians or Political Parties available on such State Government /Central Government`s official websites, shall be taken off. Then, why is the Election Commission silent on the issue of naming of all government schemes and projects after icons of one political party?

I regard the naming of dozens of government programmes and schemes after just three members of a single political family as a sustained and colossal misuse of the government machinery and government funds by the Congress Party for political and electoral purposes. Given the commission's rigid and inflexible approach to even minor violations by other parties, I would urge the commission to take immediate steps to correct the imbalance that the Congress Party has brought about through this Machiavellian device of naming all schemes and programmes after members of the Nehru-Gandhi Family. This blatant attempt to package and market government programmes run on public money as munificent offerings from a family to the people and consequently to draw political and electoral advantage for a political party, run by that family, must, in the larger interests of our democracy and political plurality, in my view, be put an end to. The Election Commission must step in to correct this humongous anomaly.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.