दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१० मे
जन्मदिवस : संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय (१८६३), जगातील सर्वात प्राचीन सिनेकंपनीचा जनक लेआँ गोमाँ (१८६४), सिनेसंगीतकार मॅक्स श्टाइनर (१८८८), नर्तक, अभिनेता व गायक फ्रेड अॅस्टेअर (१८९९), सिनेनिर्माता डेव्हिड सेल्त्झनिक (१९०२),संगीतकार, गायक व अभिनेता पंकज मलिक (१९०५), गीतकार जगदीश खेबूडकर (१९३२), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (१९३७), लेखिका नयनतारा सहगल (१९२७)
मृत्युदिवस : चित्रकार होकुसाई (१८४९), संगीतज्ञ जहांगीर खाँ (१९७७), नाटककार पीटर वाइस (१९८२), पत्रकार आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते (१९९८), कवी ना. घ. देशपांडे (२०००), कवी, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक कैफी आजमी (२००२), संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा (२०२२)
--
महाराष्ट्र जलसंधारण दिन.
इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
१८१८ : तहाद्वारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात
१७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
१७७४ : फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ज्यांची राजवट जनतेने उलथली ते सोळावा लुई व मारी ऑन्त्वानेत फ्रान्समध्ये सिंहासनाधिष्ठित
१८२४ : लंडनमधील जागतिक कीर्तीचे संग्रहालय 'नॅशनल गॅलरी' जनतेला खुले झाले
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९३३ : हिटलरच्या राजवटीत ज्यांच्या लिखाणावर बंदी घातली गेली अशा लेखकांची २५,००० पुस्तके नाझींनी बर्लिन येथे सार्वजनिकरीत्या जाळली
१९४० : दुसरे महायुद्ध : विन्स्टन चर्चिलची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती
१९४८ : चीनमध्ये राष्ट्राध्यक्षाला विशेषाधिकार बहाल. ते १९९१पर्यंत टिकले
१९६२ : 'इन्क्रेडिबल हल्क'चे पहिले कॉमिक पुस्तक उपलब्ध
१९६८ : 'नाइट ऑफ द बॅरिकेड्स' - पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये विद्यार्थी व पोलिसदलात रात्रभर चकमकी
१९७५ : सोनीने बेटामॅक्स व्हीसीआर जपानमध्ये बाजारात आणला. ऐंशीच्या दशकात व्हीएचएस फॉर्मॅटने त्यावर बाजी मारली
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या बहुवांशिक विधिमंडळाने प्रचंड बहुमताने नेल्सन मंडेलांना राष्ट्राध्यक्ष निवडले
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- पुंबा
- शिवोऽहम्
प्रतिक्रिया
बॅट्या
बॅट्या लेका, तुला हा धागा काढून अजोंनी ' अंगात दम असेल तर ये पुढे ' असे ललकारलेले आहे .
अजो . तुम्ही आणि अभ्याची चर्चा पण वाचायचीय .
तुम्हाला चर्चेत फक्त आपला कॉमन मित्र मनोबा लढत देऊ शकेल असं वाटत ( बॅट्या, तू पण हे वाच )
खी खी खी
खी खी खी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असं नै करायचं बॅटमॅन . उद्धव
असं नै करायचं बॅटमॅन . उद्धव ठाकरे मागे एकदा म्हणाले होते तसं 'आता रडायचं ( किंवा हसायचं ) नाही आता लढायचं . '
जमतंय का काहीबी लिहायला ?
ललकारलेले आहे .
असं काही नाही. काही विशिष्ट वृत्तीच्या लोकांना प्रचंड त्रास होऊ नये, नि माझ्यामुळं संस्थळाच्या गंभीर, इ इ वाचकांचं नातं तुटू नये म्हणून वेगळा धागा.
बाकी बॅट्या आपला दोस्त आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे खरे . या इसमाला तुम्ही
हे खरे . या इसमाला तुम्ही भेटला आहात म्हणजे मित्रच आहे तुमचा. तुम्हाला आणि मनोबाला सोडून तो इतर कुणाला दिसत नाही .
असं नाही. तो अनेकांना भेटलाय.
असं नाही. तो अनेकांना भेटलाय. संस्थळांवर भांडण्यात त्यानं लै ज्वानी खर्च केली आहे. आता थोडा प्रॅक्टीकल झालाय पण अजूनही रुची (माने खुमखुमी) गेली नाही. त्याला असल्या फालतू गोष्टींपासून पुरता सन्यास द्यायचा विचार आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सहमत.
सहमत.
बाकी बापट सरांनी गैरसमज क्रून न घेणे. नेमकी चुकामूक झालेली आहे बाकी काही नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नातं मंजे संस्थळाशी नातं.
नातं मंजे संस्थळाशी नातं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नातं म्हणजे नातं म्हणजे नातं असतं
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सगळ्या विसंवादांमध्ये "अजो"
सगळ्या विसंवादांमध्ये "अजो" हा एकमेव कॉमन फॅक्टर दिसतोय
असं काही नाही, मनुष्याचा स्वत
असं काही नाही, मनुष्याचा स्वत:शी देखीला विसंवाद होतो. इतरांचं काय घेऊन बसलात? विसंवादाला विसंवाद हे प्रामाणिक नाव देऊन विसंवाद करून पाहतोय मी. अनेक मंडळी सुसंवादाच्या टायटलखाली विसंवादच करत असतात हे सत्य जाणलंत तर असं लक्शात येईल अनेक विसंवादांचा माझा काही एक संबंध नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
चिंजं - अजो : एक न घडलेला
चिंजं - अजो : एक न घडलेला संवाद
...असा धागा कोण काढणार?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मनोबा, अजून कोण ? त्या दिवशी
मनोबा, अजून कोण ? त्या दिवशी त्या सुसंवादात मनोबा इतका गुंगून गेला होता की मला अजो आणि चिंजं ची ( आणि शांग्रीला मधील टेबलची)काळजी वाटू लागली होती.
प्रभूचरणी होऊ द्या खर्च
त्यावर एकटे जोशीच (वि)संवाद साधत बसणार. त्यापेक्षा सगळ्या विश्वाला जोशींशी संवाद साधायला आपण ओपन हाऊस ठेवू - हा का ना का.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जोशी कोन हाय?
जोशी कोन हाय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होली कब है
अजो कोण म्हणुनि काय पुसता! किंवा,
एकच वादा अजो दादा
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
खंदे अभ्यासक
तुमच्यासारखे ऋषिमुनी लोक अभ्यास करतात म्हणून आम्हाला जरा टिवल्याबावल्या करता येतात हो!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ऋषिमुनी
.
ऋषिमुनी घेत हुतं. गलास घ्याय्चा.
अन्ना तुमी कुटं... मी कुटं ?
कुटं ? महादे व्वं. म्हंजे द्येवांचे द्येव.....
.
ऋषिमुनी
असे ऋषिमुनी चांगले वाटतात -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
न घडलेला काऊन हो? तो घडलेला
न घडलेला काऊन हो? तो घडलेला आहे. चिंज एक प्रामाणिक विचारवंत, व्यक्ति, इ इ आहेत. लिहिताना ते बराच शहरी खवचटपणा करत असले तरी प्रत्यक्श बोलताना ते अत्यंत मृदू, गोड आणि संयमित बोलतात. लिहिणारे व बोलणारे असे दोन भिन्न चिंज आहेत.
=================
पण लिहिणं असो वा बोलणं, सिनिसिझम या माणसानं नियंत्रित केला तो त्याचं खरं पोटेंशिअल गाठू शकतो. पराकोटीच्या सिनिकल दृष्टीनं हा माणूस जग बघतो, इतकं नसायला हवं असं आपलं म्हणणं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मला व्हायचय विजय तेंडुलकर/
मला व्हायचय विजय तेंडुलकर/ प्रेमचंद/ जयवंत दळवी. पण नाय जमत.
तू शाणा की मी शाणा ( किंवा
तू शाणा की मी शाणा ( किंवा अधिक शाणा) हाच मुद्दा प्रत्येक विसंवादात घेणार असाल तर मजा नाही.
बॅटमनचा किंवा इतर ऐसीकरांचे एकेक अभ्यासाचे आणि एकदोन छंदाचे विषय आहेत. त्यापैकी येऊ दे.
अन हे असं
अन हे असं, पिचपिचित, शिव्याविहीन होणार असेल तर आम्हाला पिल्लु मारुनच वाचलं पाहिजे!
मजा नाही.
मजा नाही.
मित्रवर्य अजो ,
मित्रवर्य अजो ,
एक विनंती
हा विसंवाद , जातीयवादावरची आपली मते , मनुवाद , आंबेडकर , महात्मा गांधी , पुरोगामी वगैरे विषय बाजूला ठेऊन नोटबंदी विषयक आपली मते एक लेख म्हणून लिहिणार का ? मला कल्पना आहे की तुमची ( इतर सर्व विषयांप्रमाणे याही विषयावर ) काहीतरी ठाम आणि ठोस मते असणार . ती असू देत . पण ही मते का बनली याची तुम्हाला वाटलेली योग्य व तार्किक कारणे पण त्या मतांबरोबर लिहिलीत तर जास्त चांगले होईल.
संदर्भ म्हणून नोटबंदी ची सरकारने वेळोवेळी दिलेली कारणे ( जी सारखी बदलत गेली असे रयतेचे मत आहे . तुमचे मत तसे नसेल तरी चालेल ) यांचीही सांगड घातली तर लेख अजून परिपूर्ण होईल असे माझे वैयक्तिक मत .
जरा वेळ लागला तरी हरकत नाही , पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेख लिहावात .
लिहाल ?
एक हलकट शहरी त्यात पुणेरी बामणी टीप : तुम्ही फिक्शन चांगली लिहिता असे प्रतिगामी , पुरोगामी , देशभक्त , देशद्रोही सगळ्यांचे मत आहे . पण इथे नोट बंदी विषयक फिक्शनला मध्ये न आणता , एक इकॉनॉमिक्स मधील अभ्यासक म्हणून हि मते लिहावीत अशी अपेक्षा .
१. हे प्रचंड वेळखाऊ काम आहे.
१. हे प्रचंड वेळखाऊ काम आहे.
२. हे प्रचंड आकडेमोडीचं काम आहे.
३. हे करण्यासाठी प्रचंड सर्च करावी लागते.
४. इथे कोणालाच अर्थशास्त्र येत नाही. अगदी मूलभूत संकल्पनांचाच लोचा आहे.
५. इथे गंभीर चर्चा होणे शक्य नाही. टांग उपर असणे हेच आवश्यक आहे.
६. या कृतीचा काहीही विधायक फायदा नाही.
७. असं सगळं करावं इतका आदर मला संस्थळाच्या सदस्यांबद्दल अजिबात नाही.
==============================
सबब १००% पैसे आले तेव्हा नोटबंदी फेल गेली म्हणून नर्तन करणारांस नमस्कार करतो नि खाली बसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमच्या इमेज ला शोभत नाही
वरच सर्व तुमचं मत म्हणून मान्य करूनही , म्हणूनच तुम्ही लिहावात असे वाटते . वेळ लागणार , लागू दे की , कुणाला घाई आहे .
आकडेमोड करण्यात वेळ नाही घालवलात तरी चालतंय की . सुलभीकरण करून लिहा .
आता आगाऊपणा : तुम्ही असे मैदान सोडून जाऊ नका . तुमच्या इमेज ला शोभत नाही हे .
वेरी गुड ! अजिबात लिहू नका
वेरी गुड !
अजिबात लिहू नका