दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मे
जन्मदिवस : पृथ्वीवरचे हिमयुग आणि इतर ग्रहांवरचे हवामान याचा अंदाज देणारा मिलुतिन मिलान्कोविच (१८७९), क्रांतिकारक, साहित्यिक वि.दा. सावरकर (१८८३), उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर (१९०३), 'जेम्स बॉंड'चा जनक इयन फ्लेमिंग (१९०८), नोबेलविजेता लेखक पॅट्रिक व्हाईट (१९१२), पहिली महिला रेडिओ खगोलाभ्यासक रूबी पेन-स्कॉट (१९१२), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९२१), कवी, टीकाकार के. सच्चिदानंदन (१९४६)
मृत्युदिवस : लेखिका अॅन ब्रॉन्टे (१८४९), क्रांतिकारक भगवतीचरण (१९५०), सिनेदिग्दर्शक व निर्माते मेहबूब खान (१९६४), चित्रपट दिग्दर्शक बी. विठ्ठलाचार्य (१९९९)
---
गणतंत्र दिवस - नेपाळ
ख्रि.पू. ५८५ : ग्रीक तत्त्वज्ञ थेल्सच्या भाकीतानुसार सूर्यग्रहण घडल्यामुळे आल्याथीस आणि स्याहारेस यांची लढाई संपून शांतिकरार घडला.
१९३६ : ॲलन ट्युरिंगने 'ऑन कम्प्युटेबल नंबर्स' हा संगणकशास्त्राच्या सैद्धांतिक मांडणीतील पायाभूत शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७ : प्रसिद्ध मोटार कंपनी फोक्सवॅगनची स्थापना.
१९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५९ : अंतराळयात्रेत माकडे तगून राहण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न.
१९६५ : बिहारमध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कोळसा खाण अपघात, २५० ठार.
१९९८ : भारतीय अणुचाचणीला पाकिस्तानने ५ चाचण्या करून प्रत्युत्तर दिले.
२००२ : मार्स ओडिसी या मिशनला मंगळावरील बर्फाच्या अस्तित्वाचे दाखले मिळाले.
२००२ : बेल्जियममध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता.
२००८ : नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना.
२०१० : प. बंगालमधील रेल्वे अपघातात १४१ नागरिकांचा मृत्यू.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- साबु
- जवाहरलाल नेतान्याहू
- चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया
सुंदर
कथा छान जमलेली आहे. थोडक्यात संपली, अजून वाढायला हवी होती असं वाटत राहिलं. लाटा येत रहातात, काही मोठ्या, काही छोट्या. शेवटच्या वाक्यांतून एकदम परस्पेक्टिव बदलतो.
अजून सविस्तर प्रतिसाद वेळ मिळाल्यावर देईन.
ष्टोरी छानेय.
पण,
"आजोबा" होईपर्यंत 'तिच्या' दु:खात इतकं बुडलेलं ??
बात कुछ हजम नही हुई..
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
शेवट अपेक्षित गवि तुमची
शेवट अपेक्षित गवि
तुमची लिहीण्याची स्टाईल परिचित झालीये
पण एकदरीत अस वाटतय की हे एकतर्फी प्रेम असाव
कारण तिला काहीच माहीत नाही अस दाखवलय तुम्ही
सामान्यत अशा प्रेमाचा शेवट दुखद असणारच
.
छान आहे.
छान आहे. आवडले.
चला, आता फेसबुकवर 'त्या' प्रोफाईलवर जाऊन तासभर अश्रू ढाळणे आले!
कधी प्रेमात पडले नसल्याने
कधी प्रेमात पडले नसल्याने .... हा अनुभव नाही.
'नजरीया' बदलला मात्र..
शेवटाने 'नजरीया' बदलला.. तरी फारसा रुचला नाही
त्या वयातही इतका गुरफटू शकतो माणूस?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रतिसादाला काही
प्रतिसादाला काही एक्स्प्लेनेशन द्यावे की नाही या संभ्रमात पडलो.
एवढंच सांगतो की लेले आजोबांना काहीच जमलेलं नाही, केव्हाच कसलाच कॉन्फिडन्स नव्हता. या वयात हे असं गुरफटणं असा नवथर प्रेमाचा प्रकार नाहीये. ते रिकामे आणि एकटे पडण्याचा कडेलोट झाल्यावर आणि सुटून गेलेला काळ एकदम अंगावर येण्याने त्यांना सिलेक्टिव्ह आठवणींची जास्त धग लागतेय..त्यात ती आहे. एरवी आता पुलाखालून आक्खी नदी वाहून कोरडीही झाली असेल इतका वेळ गेला आहे..
असो..