विज्ञान/तंत्रज्ञान

.

उत्क्रांतीच्या नावानं

पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले, ते कसे बहरत/बदलत जात आहे, त्यातून अतिशय प्रगत, बुद्धीमान जाती तयार,झाल्या होताहेत, बदलत आहेत अशा मोठ्या पसार्‍याचा हा विषय. आपल्या "सांस्कृतिक" चलनवलनाच्या अतिशय गाभ्याशी असलेला हा विषय इथे चर्चेसाठी ठेवताना असंख्य मर्यादा येणार आहेत हे मान्य.
तरीही :

१) इथे होणार्‍या बहुतांश चर्चांमध्ये उत्क्रांती हमखास असते.

भविष्य दर्शन

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .

पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

"मोटो -जी" ची क्रेझ

सदर लेखन This comment has been moved इथे हलवले आहे.

उत्क्रांतिबद्दल प्रश्न

आज जालावर भटकताना कुठुनतरी हा दुवा सापडला;
http://www.japantimes.co.jp/news/2014/01/09/world/elephant-shark-has-bar...
त्यातला सारांश असा की "एलिफंट शार्क मासा (हा खरा शार्क नव्हे पण एक प्रकारचा मासा) काहिशे मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय (ईव्हॉल्व नाहि झालाय). सिलाकांथ मासा ४०० मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय".

माझ्या माहितीप्रमाणे सजीव दोन मुख्य कारणांमुळे उत्क्रांत होतात;

केप्याबिलिटी-बिल्डिंगला काहीच महत्त्व नाही काय?

(गविंच्या मंगळयान व बालाजी चर्चेतल्या एका प्रतिसादाचे चर्चाप्रस्तावात रूपांतर केले आहे)

[पूर्वसूचना / इशारा: पुढीलपैकी काही भाग व्यक्तिगत वाटणे अपरिहार्य आहे, त्याबाबत आगाऊ क्षमस्व. परिणामकारकतेकरिता - आणि मुद्दा प्रभावीरीत्या पोहोचविण्याकरिता - तुमचीआमची उदाहरणे घेतली आहेत; त्याऐवजी 'क्ष' आणि 'य' चालू शकावेत. इन एनी केस, नो पर्सनल ऑफेन्स मेन्ट, सो होप नन इज़ टेकन.]

खरंच मिशन मार्स हे भारताला परवडणारं, किंबहुना, परवडत असेल तरी आजच्या घडीला आवश्यक तरी आहे काय?

मंगळयान आणि बालाजी

बातमी : इस्रो प्रमुख बालाजीच्या पायाशी दरवेळी साकडं घालतात?

बातमीतला काही भागः

बालाजी चरणी प्रतिकृती

भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पदमिनी होती. इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. यावेळीही त्यांनी मंगलयानाची प्रतिकृती आणली होती. ती बालाजीपुढे ठेवण्यात आली.

बौद्धिक संपदा

"लढवय्या शेतकरी" धाग्यावर एक मुद्दा चर्चेत आहे.

जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यातून जे पीक येते त्यातील धान्यबिया पुनरुत्पादन करू शकणार नाहीत असा जनुकीय बदल केलेला असतो. त्यामुळे दरवेळी शेतकर्‍याला कंपनीकडून (संशोधकाकडून) बियाणे घ्यावे लागते.

ही अनएथिकल / अनैतिक पद्धत आहे असे काहींचे मत आहे.

त्याच्या नैतिक अनैतिकतेविषयी चर्चा करायची आहे.

माझा दृष्टीकोण पुढील प्रमाणे...
एखाद्या संशोधनासाठी आलेला खर्च आणि त्या इनोव्हेशनचे रिवॉर्ड म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. त्यामुळे त्या वस्तूचे उत्पादन करण्याचा एकाधिकार संशोधकाला मिळतो.

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान