दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२४ एप्रिल
जन्मदिवस : यंत्रमागाचा शोध लावणारा एडमंड कार्टराईट (१७४३), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८१५), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट वीनं (१८७३), चित्रकार विलेम द कूनिंग (१९०४), सिनेअभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक राजा परांजपे (१९१०), द. भारतीय अभिनेता राजकुमार (१९२९), अभिनेत्री शर्ली मॅक्लेन (१९३४), गायिका व अभिनेत्री बार्बारा स्ट्राइसंड (१९४२), डीएनएमधली माहिती आरएनएमध्ये प्रसारित होते हे शोधणारा नोबेलविजेता रॉजर क्रॉनबर्ग (१९४७), फॅशन डिझायनर जाँ-पोल गोल्तिए (१९५२), लोककलावंत तीजन बाई (१९५६), क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९७३)
मृत्युदिवस : लेखक डॅनिएल डीफो (१७३१), गायक दीनानाथ मंगेशकर (१९४२), चित्रकार जामिनी रॉय (१९७२), उद्योगमहर्षी शंतनूराव किर्लोस्कर (१९९४), अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शिका व निर्माती पर्ल पदमसी (२०००)
--
जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन
भारतीय जलसंपत्ती दिन.
प्रजासत्ताक दिन : गाम्बिया (१९७०)
वंशविच्छेद स्मृती दिन : आर्मेनिया
लोकशाही दिन : नेपाळ
१८०० : 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'ची स्थापना
१८९१ : ऑस्कर वाइल्डलिखित पुस्तक 'द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे' प्रकाशित.
१९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
१९१५ : आर्मेनियन वंशविच्छेद - इस्तंबूलमध्ये आर्मेनियन वंशाच्या २५० बुद्धिवादी आणि नेत्यांना अटक; पुढे ऑट्टोमन साम्राज्यभर झालेल्या आर्मेनियन वंशविच्छेदाची ही सुरुवात होती. सुमारे ८ ते १५ लाख मृत. आजही तुर्कस्तानात ह्या हत्याकांडाच्या उल्लेखाला तुर्कस्तानचा अवमान केल्याच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते.
१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
१९२३ : सिगमंड फ्रॉईडने त्याचा मानसशास्त्रीय सिद्धांत Das Ich und das Es (The Ego and the Id) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. त्यात मांडलेल्या इगो, इड आणि सुपर-इगोच्या संकल्पनांनी आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला.
१९६७ : रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ कोसळून अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी
१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉँग फँग हॉँग-१'चे प्रक्षेपण
१९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
१९९० : खगोलातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचे प्रथम निरीक्षण करणाऱ्या हबल अवकाशदुर्बिणीचे प्रक्षेपण
२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
२००६ : नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या संसदेला पुन्हा मान्यता दिली.
२०१३ : बांगलादेशातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात - औद्योगिक इमारत कोसळून ११२९ कामगार ठार; २५०० जखमी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- तिरशिंगराव
- 'न'वी बाजू
- गवि
- सुनील
प्रतिक्रिया
एका वाक्यात
महंमद रफी हा स्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्न, इत्यादी.
एका वाक्यात लेखाचा दर्जा ध्यानात आला. पुढचा लेख वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
धन्यवाद.
धन्यवाद.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दळ
अशा दळभद्री प्रतिक्रिया देऊ नयेत संजोप्या.
चालायचंच
चालायचंच,
कोणाला श्रीदेवी; जी.एं सारखी वाटते, तर कोणाला रफी गंधर्वांसारखे !
कशाकशाचा दर्जा मोजायचा ?!
किशोरकुमार
आभासकुमार या खर्या नावाऐवजी किशोरकुमार हे नाव का घेतले असावे? श्रद्धांजली आवडली.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
'दु:खी मन मेरे, सुन मेरा
'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे.
ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.
बाकी त्याच्या उत्कृष्ठ गायक असण्याबद्दल वाद नाहीच!
-अनामिक
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.>>>
काव्याचे बोल कितीही सुंदर, अर्थपुर्ण असले तरी जोपर्यंत त्याला साजेसा संगीतसाज चढवला जात नाही, जोपर्यंत ते समर्थ गळ्यातून गायले जात नाही तोपर्यंत त्यातली अर्थवाहीपणा जसाच्या तसा, तितक्याच समर्थपणे रसिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. ते काम किशोरने समर्थपणे केलय त्याच्या गाण्यातून. गाण्यातला तो दुर्दम्य आशावाद आपल्या आवाजातून स्पष्ट आणि सिद्ध केलाय किशोरने.
छान लेख रे मंदार !
अनुमोदन विशाल
अगदी हेच लिहीणार होतो.
थोडी भर घालतो. गायक निवडताना त्या गाण्यांचे शब्द काय असावेत याचाही विचार केला जात असावा (आधी चाल मग शब्द या बाबतीत), किंवा अमुक शब्द असतील तर ते कुठल्या गायकाच्या गळ्यातून ते समर्थपणे पोहोचतील याचाही विचार केला जात असणारच. असो.
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं कमीच..
असो.. त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठंडी हवा ये चांदनी सुहानी....
"त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!....."
~ सुंदर.
'मॉर्टल' असल्याने देह या ग्रहावरून नष्ट झाला तरी किशोरकुमारचा आवाज 'इम्मॉर्टल' असल्याने तो कधीच अस्तंगत होऊ शकणार नाही. सबब श्रद्धांजली ही संज्ञा निदान अशा 'अमर' आवाजाच्याबाबतीत फसवी होऊ शकते. ..... इतकेच काय, पुढे जाऊन असेही म्हणता येईल की ज्याची आठवण श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे (च) राहाणार असेल तर एका अर्थी आपण त्या गायकाला विसरत चाललो आहोत....किशोरच्याबाबतीत तर हे केवळ अशक्य.
हे लिहित असतानाच शेजारी 'ठंडी हवा हे चांदनी सुहानी....ऐ मेरे दिल सुना कोई कहानी...' उलगडत आहे.....नजरेसमोर आले आहेत... पडद्यावर गाणारा खुद्द किशोर आणि ते गाणे गॅलरीत उभे राहून तन्मयतेने ऐकणारी मधुबाला.
त्याकाळी आजच्या सारखा
हे आणि
हे
यात काही संबंध आहे का? म्हणजे तुम्ही सांगितलेली ही कथाही दंतकथाच असावी वगैरे? एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.
संपूर्ण परिच्छेद वाचला आहे का?
अतिशहाणा, तुम्ही संपूर्ण लेख वाचला आहे असे गृहित धरतो. वर सांगितलेली कथा ही लोकसत्तामधे काही वर्षांपुर्वी छापून आलेली आहे. त्यामुळे ही दंतकथा नव्हे. मला ती घटना ऑनलाईन सापडली नाही कारण तेव्हा लोकसत्ताची ऑनलाईन आवृत्ती नसावी. पण ही कथा संपूर्ण सत्य आहे.
<<यात काही संबंध आहे का?>>
तिसरा परिच्छेदात ती घटना आणि मग चौथ्या परिच्छेदात कारणमिमांसा दिलेली आहे. त्यामुळे संबंध अर्थातच आहे. कारण त्या घटनेमुळे किशोरदांविषयी खरे काय ते स्पष्ट होते तर त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्यांची "बोटे तोंडात का गेली?" या प्रश्नाचे उत्तर किंवा कारणमिमांसा चौथ्या परिच्छेदात दिली आहे. (हुश्श).
दुसरे म्हणजे
<<एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.>>
वर श्रद्धांजलीपर लिखाणात अतिशय स्पष्ट लिहीले आहे की मिळत आहेत म्हणून कमी पैसे त्यांनी घेतले नाहीत — तर दिलेले पैसे योग्य मोबदल्यापेक्षा अधिक होते म्हणून जास्तीचे पैसे परत केले. आधी गायलेल्या मराठी गाण्यासाठी जेवढे घेतले होते तेवढेच घेणे त्यांना योग्य वाटले म्हणून बाकीचे जास्तीचे परत केले. (हुश्श).
आता लेख लिहील्यावर कशाचा संबंध कशाशी कसा आहे यावरही लेख लिहावा लागणार की काय?