दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१ मे
जन्मदिवस : अणुभौतिकशास्त्रज्ञ योहान बाल्मर (१८२५), न्यूरोसायन्सचा जनक सांतियागो रमोन इ कहाल (१८३४), अभिनेता बलराज सहानी (१९१३), आधुनिक हिंदी कवी 'अंचल' रामेश्वर शुक्ला (१९१५), गायक मन्ना डे (१९२०), लेखक जोजेफ हेलर (१९२३), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनीज (१९५१), तमिळ अभिनेता अजित कुमार (१९७१), अभिनेत्री अनुष्का शर्मा (१९८८)
मृत्युदिवस : आफ्रिकेचे संशोधक डेव्हिड लिव्हिंगस्टन (१८७३), संगीतकार आंतोनिन द्-वोजाक (१९०४), उद्योगपती कमलनयन बजाज (१९७२), चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले (१९७५), समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे (१९९३), शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन (१९९८), मराठी वाङ्मयाचे अभ्यासक पंडित आवळीकर (२००२)
--
महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
१७०७ : इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या एकत्रीकरणाचा करार होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य तयार झाले
१८३४ : इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य
१८४० : चिकटणारा पहिला पोस्टल स्टँप इंग्लंडमध्ये निघाला
१८८६ : आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी अमेरिकेत संप सुरू झाला
१९१६ : 'जाझ' ही संज्ञा अमेरिकेत विशिष्ट संगीतप्रकाराला वापरली जाऊ लागण्याची सुरुवात.
१९२७ : विमानांमध्ये शिजवलेलं जेवण देण्याची सुरुवात इंपीरीयल एअरवेजने लंडन-पॅरिस प्रवासापासून केली
१९३० : प्लुटोचे नामकरण
१९४१ : ऑर्सन वेल्सदिग्दर्शित 'सिटिझन केन' चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित
१९४५ : हिटलरच्या आत्महत्येच्या पश्चात त्याचा उजवा हात जोजेफ गोबेल्सने आपल्या सहा मुलांना ठार मारले व पत्नीसह आत्महत्या केली.
१९४८ : उ. कोरिया अस्तित्त्वात आले
१९५६ : पोलियोची लस उपलब्ध झाली
१९६० : महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती
१९६१ : क्यूबाचा राष्ट्रप्रमुख फिडेल कास्त्रो याने निवडणूका रद्द करून क्यूबा साम्यवादी राष्ट्र असल्याचे घोषित केले
१९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
१९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
१९९४ : तीनदा फॉर्म्युला १ विजेता ठरलेला एयर्टन सेना एका ग्रांप्रि शर्यतीदरम्यान अपघातात ठार
१९९९ : जॉर्ज मॅलरी या गिर्यारोहकाचे शरीर ७५ वर्षांनंतर एव्हरेस्ट शिखरावर सापडले
२००३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले
२००९ : स्वीडनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.