कॉ. शरद पाटील: महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतला शेवटचा तारा

कॉ. शरद पाटील: महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतला शेवटचा तारा

डॉ.अम्बेड़करोत्तर काळातील कदाचित सर्वश्रेष्ठ जाती-विरोधी विचारवंत/कार्यकर्ता, शरद पाटील यांचे गेल्या १३ एप्रिल रोजी धुळे मुक्कामी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. मार्क्स च्या दास कापितल ह्या महाग्रंथातले चुकलेले बीजगणित उलगडून दाखवणारा; बुद्ध आणि मार्क्स ह्या महा-दर्शनिकांचा समन्वय करणारा; जात निर्मूलनासाठी नवे चर्चाविश्व निर्माण करणारा, अवैतनिक जीवनदायी कार्यकर्ता-विचारवंत....शरद पाटील हे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच ओळीत घेता येणारे नाव आहे. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा प्रबोधनाचा (Enlightenment) वारसा सांगते. ह्यात अनेक ब्राह्मणी - नेमस्त, जहाल, सुधारणावादी, पुनरुज्जीवनवादी आणि अब्राह्मणी, भक्ती मार्गी, अवैदिक, बौद्ध - असे अनेक विचारवंत येतात. त्यांच्या परस्पर झगड्यातून, विमर्शातून मराठी वैचारिक परंपरा घडली. कॉ. पाटील हे ह्या परंपरेला समृद्ध करणारे, तिचा पाया तात्विक दृष्टीने दृढ करणारे कदाचित शेवटचे विचारवंत. आपला आजचा परिवर्तनवाद (मार्क्सवाद/आंबेडकरवाद) प्रबोधन काळातली जाती-निर्मूलनाची भाषा साफ विसरलाय. कॉ. पाटलांचा मृत्यू ह्या अर्थाने एका काळाचा शेवट आहे.

फुले-आंबेडकरांच्या जातिविरोधी विचारांचा मार्क्सवादाशी समन्वय करून मार्क्सवाद-फुले-आम्बेडकरवादाचे तत्त्वज्ञान शरद पाटलांनी स्थापित केले. ह्या 'मा-फु-आ' वादाने महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात बरेच वादळ निर्माण केले. हा वाद में पु रेगे संपादित नवभारत ह्या नियतकालिकातून सुरु झाला. (फेब्रु. १९८०) आणि त्यात भारतीय इतिहास, वर्ग आणि जाती ह्यांचा ऐतिहासिक विकास आणि परस्पर सम्बन्ध, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी वैचारिक परंपरा अशा अनेक विषयांवर विमर्श झाला. पाटलांचे ह्या विषयावरील लेख मार्क्सवाद-फुले-अम्बेडकरवाद ह्या नावाने प्रसिद्द झालेल्या पुस्तकात एकत्र सापडतात. (सुगावा प्रकाशन, १९९३. आता अनुपलब्ध.) भारतीय कम्युनिस्ट वर्तुळात आणि जाती विरोधी वर्तुळात ह्या सिद्धांताची बरीच चर्चा झाली.

पाटलांचे अर्गुमेंट रोचक आहे: भारतीय मार्क्सवाद त्यांच्या मते, ब्राह्मणवादी परंपरेच्या प्रभावाखाली विकसित झाला (इथे ते कामरेड डान्ग्यान्वर असलेला इतिहासकार राजवाड़े आणि लोकमान्य टिळकांचा प्रभाव नोंदवतात. पाटलांच्या दृष्टीने, डांगे यांचा मार्क्सवाद हा वैदिक नेणिव आणि वर्गवादी जाणीव अश्या दोन पातळ्यांवर वावरतो आणि पर्यायाने, जाती विषयक निर्णायक भूमिका घेत नाही.) पाटलांच्याच शब्दात सांगायचे तर - "भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते. त्यांच्या विरोधात शूद्र जातीय समाजसुधारकांनी ह्या विचारसरणीचा परखड पाठपुरावा करणेही अपरिहार्य होते. पण हा वैचारिक संघर्ष पाश्यात्य लोकशाही विचारसरणी अव्हेरणे अथवा स्वीकारने येथपर्यंत मर्यादित राहु शकत नव्हता. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला....टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदांती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली....भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथीनिष्ठ रहाणे अपरिहार्य होते". (पाटिल, १९९३: ११-१२) ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात. ह्या समन्वयाचे त्यांचे सूत्र आहे - " मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र आहे - शोषणशासनधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्या मधील लढ्यांचा आहे तर भारतीय इतिहासाचे फुल्यांनी दिलेले सूत्र आहे - बळीराजाच्या अंतापासूनचा भारतीय समाजाचा इतिहास आर्य द्विज आणि अनार्य शूद्र यांच्या मधील वर्णजाति लढ्यांचा आहे. ह्या दोन्ही सूत्रांचे विधायक नकारीकरण आपल्याला मा-फु-आ च्या सूत्राकड़े नेते: शोषणधारित समाजाच्या उदयापासून वसाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास हा वर्ण-जाती-जमाती ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे तर वसाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास हा वर्ग-जाती-जमातींच्या लढ्याचा इतिहास आहे". (पाटील १९९३: १५) पाटलांच्या चिकित्सक चौकटीत भारतीय इतिहास हा अश्या प्रकारे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारांच्या सततच्या संघर्षाचा इतिहास आहे. पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दात - "सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिनपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादानेच होऊ शकते". (पाटील, १९९३: १६) मा-फु-आ हे अशा प्रकारे नव्या वर्ग-वर्ण-जाती निर्मूलनाचे क्रांतीशास्त्र बनले. (पाटलांच्या खोल आणि व्यापक वाचनाचा पडताळा सतत त्यांच्या लिखाणात दिसतो. उदाहरणार्थ, पतंजलीने केलेल्या पाणिनी वरील टीकेचा संदर्भ देऊन पाटील हि ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विभागणी भारतीय दर्शन शास्त्रातसुद्धा किती मुलभूत भूमिका बजावते ते दाखवतात. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात ह्यावरून, पाणिनीच्या १. ४. १. ह्या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ब्राह्मणी देश(अव्रुशलको देशः) आणि अब्राह्मणी देश(अब्रह्मणाको देशः)अशी विभागणी करतो.)

परंतु, १९९६ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व ह्या पुस्तकात त्यांनी ह्या भूमिकेपासून एक नवीन वळण घेतले. पाटलांची समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. ई. स. पूर्व ५ व्या शतकातला बौद्ध दार्शनिक दिग्ग्नाग ह्याने विकसित केलेल्या नेणिवेच्या सिद्धांताची पाटील मार्क्सवादाच्या परिवर्तन वादाशी सांगड घालतात. पाटलांच्या मते मार्क्सचा जो जग बदलण्याचा आग्रह आहे, त्यासाठी आधी हे जग नेणिवेच्या पातळीवर कसे पाहिले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. दिग्ग्नागाच्या अब्राह्मणी सौंदर्य शास्त्राने कालिदासाच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पराभव करण्यासाठी निर्मिलेला नेणीवेचा सिद्धांत पाटील मार्क्सवादाशी जोडून एक नवीन ज्ञानशास्त्र आणि सौंदर्य शास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.१९८८ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र ह्या पुस्तकात ह्या नव्या सौन्दार्याशास्त्राची सविस्तर चर्चा आलेली आहे. (सुगावा प्रकाशन, आता अनुपलब्ध.) ह्याच पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या उत्सव सिनेमाचे परीक्षण वाचून स्वतः: गिरीश कर्नाड पाटलांना भेटायला धुळ्याला आले होते. त्यांच्या सविस्तर चर्चेचा संदर्भ कर्नाडांच्या काही मुलाखतींमध्ये येतो.

पाटलांचा जन्म १९२५ साली धुळ्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. १९४५ साली जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकत असताना त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून विद्यार्थी संपात उडी घेतली आणि पुढे आयुष्यभर मार्क्सवादी चळवळीत काम केले. १९२५ साली स्थापना झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अशी दोन पक्षात विभागणी झाल्यावर पाटील मार्क्सवादी पक्षात गेले. तिथेही जाती चा अजेंडा काही पक्ष कार्यक्रमात अग्रक्रम मिळवू न शकल्याने, पाटील अखेर १९७८ साली पक्षातून बाहेर पडले आणि त्यानी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्याला नाव दिले: सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. आपल्या नवीन मा-फु-आ वादी भूमिकेतून त्यांनी पारंपारिक मार्क्सवाद्यांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या अनेक ज्ञानशास्त्रीय आणि ऐतिहासिक गृहीतकांवर टीका केली. पारंपारिक मार्क्सवादा दृष्टीकोना विरोधात, त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला कि वर्ग (class) हि संस्था वसाहतवादातून जन्माला आलेली असून, त्या आधी ती भारतीय इतिहासात एक कोटी (category ) म्हणून वावरत नाही. दुसर्या बाजूला जातीचा ऐतिहासिक विकासक्रम उलगडून दाखवताना, पाटील सांगतात कि, जात तिच्या उगमाच्या वेळी एक नवीन प्रगतिशील सामाजिक संस्था होती त्यामुळे, गौतम बुद्धाने त्याच्या हयातीत जाती व्यवस्थेला अनुकूल भूमिका घेतली होती. ह्या भूमिकेत डॉ. आंबेडकरांच्या जाती च्या उगमाविषयक संकल्पनेची टीका आहे आणि त्यामुळे पाटलांच्या ह्या भूमिकेचा दलित चळवळीत बराच प्रतिवाद झाला. पाटलांचा दलित आणि बहुजनवादी राजकारणावरचा मुख्य आक्षेप हा राहिला कि ह्या चळवळी जाती संस्थेचा उच्छेद ह्या मूळ सुत्राशी प्रामाणिक राहिल्या नाहीत.

कुठल्याही अकॅडेमिक ट्रेनिंग शिवाय पाटलांनी इतिहासकार, प्राच्य विद्या पंडित, व्याकरणकार, आणि तत्वज्ञानी अश्या अनेक भूमिकांतून भरपूर लिखाण केले. ह्या शिवाय १९४७ ते १९४९ मध्ये धुळे ट्रेड युनिअन मध्ये, १९५१ ते १९५६ शेतकरी संघर्षात आणि १९५७ पासून शेवटपर्यंत आदिवासी मुक्ती लढ्यांत ते कार्यरत होते. ग्राम्स्ची हा इतलिअन मार्क्सवादी ज्याला ओर्गानिक विचारवंत म्हणतो, त्याचे पाटील प्रामाणिक प्रतिनिधी आहेत.

एक छोटासा किस्सा नोंदवून हा लांबलेला लेख आटोपता घेतो: जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती (२००३) ह्या पुस्तकात कॉम्रेड पाटलांनी एक प्रसंग सांगितलाय (हा किस्सा इंग्रजी भाषांतरात मात्र नाहिये): धुळे जिल्ह्यातल्या वाटोदा नावाच्या गावी एका व्याख्यानानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी कॉमरेड पाटील बोलत होते. त्यापैकी काही जण चीन मधील शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारत सरकार तर्फे गेले होते. तिथे त्यांना एक मराठी जाणणारा चीनी दुभाषा मदतनीस म्हणून सोबत दिला होता. त्या दुभाश्याशी ह्या मंडळींची मैत्री झाल्यावर, त्याने विचारले: शरद पाटलांचे कसे काय चालले आहे? ही मंडळी चाट झाली.

हा प्रसंग अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे...

वैचारिक इतिहासाचे प्रवाह कुठून कुठे वाहत असतात? पाटील ह्या चीनी दुभाष्या पर्यंत कसे पोहोचले? आणि आपल्या मराठी मुख्य धारेतल्या लिखाणात ते का पोहोचले नाहीत? त्यांच्या मृत्यू नंतर देखील भारतीय पातळीवर त्यांच्या वर अवाक्षर सुद्धा उच्चारलं गेलेलं नाही. पाटील त्यांच्या भाषणात आणि लिखाणातही सांगत कि त्यांचा बर्याच भाषांमध्ये अभ्यास केला जातोय… त्यात भारतीय इंग्रजी का नसावी?

धनुष

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

चांगलं लिहिलत. अधिक अभ्यासाअभावी भाष्य करु शकत नाही. पण लिहिलेलं वाचलं गेलय; ह्याची पोच द्यावी, म्हणून
हा प्रतिसाद.
आपल्या नवीन मा-फु-आ वादी
आजवर फुले - शाहू -आंबेडकर ही त्रयी हायफनेटेड रुपात पाहिली होती. प्रथमच त्यातील नुसतीच दोन नावे पहात आहे.

एक छोटासा किस्सा नोंदवून हा लांबलेला लेख आटोपता घेतो:
लेख लांबला आहे, असे वाटत नाही. अधिक लिहिल्यास आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद,मनोबा. सवडिने जरुर अधिक लिहिन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

"..भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते. त्यांच्या विरोधात शूद्र जातीय समाजसुधारकांनी ह्या विचारसरणीचा परखड पाठपुरावा करणेही अपरिहार्य होते. पण हा वैचारिक संघर्ष पाश्यात्य लोकशाही विचारसरणी अव्हेरणे अथवा स्वीकारने येथपर्यंत मर्यादित राहु शकत नव्हता. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला....टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदांती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली....भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथीनिष्ठ रहाणे अपरिहार्य होते..."

हे रोचक निरिक्षण, भांडवलशाही जातीव्यवस्थेवर मात का करु शकली नाहीच्या समर्थनार्थ ह्या आशयाचे विधान विचारवंतांकडून कायम दिले जाते. ह्यावर अधिक तुमच्याकडून किंवा गब्बरसिंग ह्यांच्याकडून ऐकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांडवलशाही जातीव्यवस्थेवर मात का करु शकली नाही

भांडवलशाही श्वेत-श्याम समाजस्थितीवरही मात करू शकलेली नाही - असा दावा करता येऊ शकतो. सिरियसली. सॉल्लिड. पण भांडवलशाही मधे समानतेला फारशी जागा नाही. सामाजिक स्टेटस, आर्थिक आवक, संपत्ती मधील असमानता हा सुद्धा एक उपलब्ध असलेला ऑप्शन आहे असे भांडवलशाही मानते - असे मी म्हणेन. खरंतर लोकशाहीत सुद्धा बिनसरकारी एंटिटीने केलेल्या भेदभावावर आक्षेप घेणे सुद्धा स्वातंत्र्य विरोधी आहे. In an normal democracy - an individual automatically gets the option to discriminate against another individual on any basis whatsoever. मला जर तुमच्याशी मैत्री, विवाह, जेवायला एकत्र जाणे, काम करणे या कोणत्याही गोष्टी करायच्या नसतील (त्या मागे जात हे कारण असले तरी) तरी माझ्यावर तुमच्याशी संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जाउ शकत नाही. तुम्हासही माझ्याशी संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जाउ शकत नाही. ह्या अर्थाने तुम्हास व मला असलेल्या उपलब्धतेमधे डिफ्रन्शियल नाही.

भांडवलशाही जातीव्यवस्थेवर मात का करु शकली नाही - याचे एक (एकमेव नव्हे) कारण म्हंजे भेदभावाविरोधात केलेले कायदे हे भेदभाव करणार्‍यास शिक्षा करण्याऐवजी एक तर त्याला मदत करतात नाहीतर ज्याच्या विरुद्ध भेदभाव केला जातो त्याचे आणखी खच्चीकरण करतात. हेतूंची विशुद्धता असली की झाले - अशा बाळबोध गृहितकावर आधारलेले हे कायदे.... भांडवलशाहीच्या थेट विरुद्ध जातात.

हे थेट विशद करून सांगणे कठिण आहे. म्हणून खालील व्हिडिओ देत आहे - (प्रत्य्के व्हिडिओ जास्तीतजास्त १० मिनिटांचाच आहे. यांत गरीबी, भेदभाव हे विषय आहेत.)

१) https://www.youtube.com/watch?v=PFyZStrRDlM
२) https://www.youtube.com/watch?v=hsIpQ7YguGE (यात २:०० मिनिटाच्या आसपास एका मुलीने स्त्रियांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याचे उत्तर बघा/ऐका. पण "स्त्री" च्या जागी कोणतीही मायनॉरीटी/पीडीत्/शोषित कट असला/असली तरी ते उपयोगी पडते. थोडे ट्विक करावे लागेल ... पण गाभा तोच असेल.)
३) https://www.youtube.com/watch?v=hdseiUSOD9s

हा मुद्दा समजावून सांगणे अत्यंत अवघड आहे. हे व्हिडिओ उदाहरणार्थ आहेत. संपूर्ण विवेचन नाही.

कॅपिटलिझम, भेदभाव यावर संशोधन करणारे दिग्गज अर्थशास्त्री गॅरी बेकर, ज्यांनी याबद्दल लिहिले.... व उत्कटपणे लिहिले, त्यांचे परवा निधन झाले.

----

पण त्या ही पेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे - Who really wants the caste-system to end ? And be willing to pay the economic and non-economic costs of it ?

दुसरी बाब म्हंजे - समानतेचा अट्टाहास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांडवलशाही श्वेत-श्याम समाजस्थितीवरही मात करू शकलेली नाही - असा दावा करता येऊ शकतो.

श्वेत-श्याम व्यवस्था भांडवलशाहीला पुरक म्हणूनच निर्माण झाली अशी वास्तविकता आहे, त्यामुळे त्यावर मात करणे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्यासारखे आहे. पण जातीव्यवस्था आताच्या भांडवलशाहीला पुरेशी पुरक आहे असे वाटत नाही.

पण भांडवलशाही मधे समानतेला फारशी जागा नाही. सामाजिक स्टेटस, आर्थिक आवक, संपत्ती मधील असमानता हा सुद्धा एक उपलब्ध असलेला ऑप्शन आहे असे भांडवलशाही मानते - असे मी म्हणेन.

कंटिन्युअस असमानता भांडवलशाहीला पुरक आहे हे पटते पण ती असमानता सर्वच गटांच्या विकासामधे आढळली पाहिजे, म्हणजे मुळात सगळ्याच गटांचा अधिक--ते--कमी ह्या उतरंडीवर किंवा रँडमली विकास होणे गरजेचे आहे, बॉटम लाईन इज प्रत्येकाची पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे, पण जातीव्यवस्था असलेल्या समजात ह्या विकासामधील असमानता फारच आढळते. अर्थात फरक कमी होत आहे हे मान्य आहे.

. In an normal democracy - an individual automatically gets the option to discriminate against another individual on any basis whatsoever. मला जर तुमच्याशी मैत्री, विवाह, जेवायला एकत्र जाणे, काम करणे या कोणत्याही गोष्टी करायच्या नसतील (त्या मागे जात हे कारण असले तरी) तरी माझ्यावर तुमच्याशी संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जाउ शकत नाही. तुम्हासही माझ्याशी संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जाउ शकत नाही. ह्या अर्थाने तुम्हास व मला असलेल्या उपलब्धतेमधे डिफ्रन्शियल नाही.

भेदभावाचे स्वातंत्र्य वैयक्तिक स्तरावर असावेच पण त्याचे सामाजिक फ्रेमवर्क मधे रुपांतर वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालते, त्यामुळे ते विकासाला मारक आहे.

भांडवलशाही जातीव्यवस्थेवर मात का करु शकली नाही - याचे एक (एकमेव नव्हे) कारण म्हंजे भेदभावाविरोधात केलेले कायदे हे भेदभाव करणार्‍यास शिक्षा करण्याऐवजी एक तर त्याला मदत करतात नाहीतर ज्याच्या विरुद्ध भेदभाव केला जातो त्याचे आणखी खच्चीकरण करतात. हेतूंची विशुद्धता असली की झाले - अशा बाळबोध गृहितकावर आधारलेले हे कायदे.... भांडवलशाहीच्या थेट विरुद्ध जातात.

हे समजले नाही, अ‍ॅट्रोसिटीच्या कायद्याने नक्की काय तोटा होतो? का मुळात जाती-अत्याचारावर आधारीत कायद्यांनाच तुमचा विरोध आहे?

पण त्या ही पेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे - Who really wants the caste-system to end ? And be willing to pay the economic and non-economic costs of it ?

its not about ending one system of hierarchy but to create another one based on pure merit and capability.

दुसरी बाब म्हंजे - समानतेचा अट्टाहास.

thats purely humanitarian, we can ignore that for this thread.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचय आवडला.

काहीकाही वाक्यं आजिबात कळली नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

व्यक्तीपरिचय रोचक आहे .. पण काही वाक्यांचा अर्थ नीटसा लक्षात येत नाही.
उदा. -

भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते.

- हिन्दू बनिया = वैश्य असा अर्थ घ्यावा काय ? तसे असल्यास जातिव्यवस्थेवरील इतर सर्व भाष्य करताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी विभागणी का केली जाते ? ब्राह्मण लोक वैश्य जमातीला समकक्ष समजुन व्यवहार करीत होते / करतात असे म्हणायचे आहे का ?

शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला...

- सांख्य, बौद्ध हे अब्राह्मणी तत्वज्ञान कसे ? कपिल ऋषींनी मांडलेला म्हणून सांख्य विचार आणि क्षत्रिय कुलोत्पन्न गौतम बुध्द्दाने प्रवर्तीत केले म्हणून बौद्धमत अब्राह्मणी म्हणता येईल का ?

उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले

- राष्ट्रीय चळवळीत भाग घेताना जातीव्यवस्था आड आल्याचे कधीच वाचनात आलेले नाही. त्यामुळे वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनला म्हणजे नक्की काय झाले ? राष्ट्रीय चळवळ कायमच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कार्यरत होती, त्यात सहभागी होउ इच्छिणार्‍या कोणालाही जात-पात आड येत होती का ?

सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिनपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादानेच होऊ शकते"

- ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात साधक-बाधक योगदाने केलेली असल्यास त्यांचे नकारकरण करण्याचे कारण काय ?

वरीलपैकी काही विधाने तरी थोडीशी सोप्या भाषेत विशद केल्यास कॉ. पाटलांचे विचार समजून घेण्यास सोपे होतील ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

जातिव्यवस्थेवरील इतर सर्व भाष्य करताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी विभागणी का केली जाते ?

एकदम मार्मिक प्रश्न.

आणि राजकीय+अर्थप्रणाली वर भाष्य करताना एका बाजूला साम्यवादी + समाजवादी व दुसर्‍या बाजूला भांडवलवादी अशी विभागणी (dichotom ???). इतर कोणतीही पोलिटिको-इकॉनॉमिक सिस्टिम अस्तित्वातच नाहिये असे गृहित धरून पुढे जायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी इथे थोडक्यात तुमच्या प्रश्नांना यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न केलाय.

व्यक्तीपरिचय रोचक आहे .. पण काही वाक्यांचा अर्थ नीटसा लक्षात येत नाही.
उदा. -

१. भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते.
- हिन्दू बनिया = वैश्य असा अर्थ घ्यावा काय ? तसे असल्यास जातिव्यवस्थेवरील इतर सर्व भाष्य करताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी विभागणी का केली जाते ? ब्राह्मण लोक वैश्य जमातीला समकक्ष समजुन व्यवहार करीत होते / करतात असे म्हणायचे आहे का ?

इथे जी ब्राह्मण-अब्राह्मण विभागणी आहे ती ब्राह्मण-ब्राह्मणेतर ह्या महात्मा फुल्यांच्या चळवळीत अनुस्यूत असलेल्या विभागणी पेक्षा किंचित वेगळी अहे. हि विभागणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विरुद्ध शुद्र अशी आहे. मुद्दा असा कि एकोणिसाव्या शतकात विकसित झालेला भारतीय राष्ट्रवाद जातीव्यवस्था विरोधी मुलभुत भूमिका घेत नाही, जी आंबेडकरांनी annihilation of caste मध्ये घेतली आहे. इतिहासकार राजवाडे राधामाधवविलासचम्पू च्या विख्यात प्रस्तावनेत लिहितात: "चातुर्वण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया आणि शुद्र ह्यांचा इतिहास प्रमुख्ये करून आहे. ह्या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही पात्रे एका बाजूला आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे शुद्र हे पात्र जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या सगळ्यात विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात माळ घालते व कधी शुद्रावर फिदा होते आणि शेवटी दोन्ही पक्ष हार न खाता, तिसरे पात्र जे स्त्री त्याच्या द्वारा तडजोडीने भांडण मिटवताना दृष्टीस पडतात.… त्यातील ब्राह्मण हे पात्र सर्वात प्रधान समजावे. बाकीची दोन्ही पात्रे ब्राह्मणाच्या अनुषंगाने वागणारी होत.…." (राजवाडे, राधामाधवविलासचम्पू: १३९) ह्या अर्थाने, पाटील सांगतात की भारतीय राष्ट्रवाद आणि भारताचा भांडवलदारी वर्ग हे एकमेकांना पूरक भूमिका घेत होते.

ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हि विभागणी आपल्याला मुख्यत: ब्राह्मणेतर चळवळीत दिसते आणि ती व्यक्तींची ह्या दोन कोटींमध्ये विभागणी करते. पाटलांची अब्राह्मणी हि कोटी तात्विक स्वरुपाची असून त्यात जातीव्यवस्था आणि तिच्या तत्वज्ञानानां विरोध करण्यार्या कुठल्याही व्यक्तीचा समावेश शक्य आहे. जातीव्यवस्था विरोध हा गाभा असणारी तात्विक चौकट पाटलांच्या दृष्टीने अब्राह्मणी आहे

२. शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला...
- सांख्य, बौद्ध हे अब्राह्मणी तत्वज्ञान कसे ? कपिल ऋषींनी मांडलेला म्हणून सांख्य विचार आणि क्षत्रिय कुलोत्पन्न गौतम बुध्द्दाने प्रवर्तीत केले म्हणून बौद्धमत अब्राह्मणी म्हणता येईल का ?

ऐतिहासिक दृष्टया भारतीय तत्वज्ञानांची विभागणी वैदिक आणि अवैदिक किंवा आस्तिक आणि नास्तिक अश्या दोन भागात केली जाते, जिचे फुले प्रणीत वाचन ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असे आहे. नास्तिकतेचे दोन अर्थ इथे अभिप्रेत असतात: ईश्वर नाकारणारे आणि वेद प्रामाण्य नाकारणारे. गौतम बुद्ध क्षत्रिय कुळातील होता म्हणून बौद्ध दर्शन अब्राह्मणी असे नव्हे तर त्यांनी वेद प्रामाण्य विरोध केला आणि पर्यायाने चातुर्वर्ण्याचे तात्विक अधिष्ठान नाकारलं म्हणून त्याचे दर्शन अब्राह्मणी. फुल्यांची हिंदू धर्मावरील टीका एकदाही हिंदू हा शब्द वापरत नाही ती हिंदू धार्मिक विचारासाठी ब्राह्मणवाद हाच शब्द वापरते. बाबासाहेब आंबेडकर शुद्र पूर्वी कोण होते ह्या पुस्तकात हीच विभागणी करतात. ते पुढे जाऊन बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचे ब्राह्मणवाद विरोधी रूप अधोरेखीत करतात. थोडक्यात म्हणजे, हि विभागणी वर्ण-जातीव्यवस्थेचे समर्थन आणि तिला विरोध ह्या आधारावर उभी राहते.

३. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले
- राष्ट्रीय चळवळीत भाग घेताना जातीव्यवस्था आड आल्याचे कधीच वाचनात आलेले नाही. त्यामुळे वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनला म्हणजे नक्की काय झाले ? राष्ट्रीय चळवळ कायमच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कार्यरत होती, त्यात सहभागी होउ इच्छिणार्‍या कोणालाही जात-पात आड येत होती का ?

ह्याचा अर्थ असा नव्हे कि राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यासाठी कुणालाही जात विचारली जात असे. पण एक म्हणजे ह्या चळवळीत अनेक अंतर्विरोध होते. आपल्याला टिळक आगरकरांचा प्रख्यात वाद माहित असेल: अधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा. हा वाद राष्ट्रीय चळवळीच्या केंद्र स्थानी असलेला वाद आहे. आणि दुसरे असं की ह्या चळवळीला एका बाजूला लोक संगठन करायचे होते आणि दुसर्या बाजूला सुधारणा हव्या होत्या. हे लोकसंग्रहाचे तत्वज्ञान, जे टिळकांच्या गीतारहस्याचा अगदी गाभा आहे, तीच ह्या चळवळीची मुख्य ताकद आणि मुख्य मर्यादा बनली. राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अधिक लोकाभिमुख होताना तिचा सुधारणांबद्दलचा आग्रह संकुचित होत गेला. १८२९ च्या सतीबंदी कायद्या पासून ते १८९१ च्या संमती वयाच्या बिला पर्यंत ब्राह्मणी परंपरावादी गटाचा सुधारणांना विरोधच दिस्तो. जो वर्ग अंतर्गत सुधारणा - केशवपन विरोध असो किंवा विधवा विवाहाचा पुरस्कार - सुद्धा सहजासहजी होऊ देत नव्हता तो अस्पृश्य आणि इतर गटांच्या हक्कांना मान्यता देणे कठीणच होते. हाच वर्ग ज्याला पब्लिक स्फिएर म्हणता येईल त्याचे नेतृत्व करत होता, त्यामुळे ह्या वर्गाचा आवाज हाच भारताचा अधिकृत आवाज म्हणून हक्क सांगत होता. अश्या परिस्थितीत, ज्याला वर्ण जाती व्यवस्था नाकारायची होती अश्या व्यक्तीला अथवा समाज गटाला ह्या वर्गाशी लढणे आवश्यक बनले.

ह्याशिवाय राष्ट्रीय चळवळीला मुख्यतः भारत मुळात एक राष्ट्र आहे हेच सिद्ध करणे गरजेचे होते. ब्रिटीश वसाहतवादी इतिहासकार मुळात भारताला एक राष्ट्र मानायलाच तयार नव्हते. (पहा ज्येम्स मिल्ल यांचा भारताचा इतिहास.) ह्या परिस्थितीत राष्ट्रवादी चळवळीला एक अखिल भारतीय भाषा निर्माण करणे गरजेचे होते. (भाषा म्हणजे हिंदी किंवा संस्कृत असे नव्हे तर भारताची एकात्मता दर्शवणारी आणि सर्व भारताला व्यापणारी जाणीव) भारताचा प्राचीन इतिहास आणि त्याची धार्मिक आणि अध्यात्मिक खोली ह्यात राष्ट्रीय चळवळीला हि भाषा सापडली. वेदांत आणि त्यातही गीता हि राष्ट्रीय चळवळीची एक मुख्य भाषा राहिली. राष्ट्रीय चळवळीचे जवळपास सर्व महत्वाचे विचारवंत, नेते गीतेवर लिहितात, गीतेतून लिहितात. ह्या अर्थाने भगवतगीता हि राष्ट्रवादी चळवळीची मुख्य परिभाषा आणि वेदांत हे तिचे प्रमुख तत्वज्ञान बनले. देशाचे स्वातंत्र्य ह्या संकल्पनेत दुर्दैवाने जाती व्यवस्थेच्या जोखडापासून स्वातंत्र्य अंतर्भूत होत नव्हते. प्रत्यक्षतः जाती व्यवस्था आणि त्या अंतर्गत शोषण हे अबाधितच राहत होते. म्हणून ब्राह्मणेतर चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर आपल्या देशाचे दुश्मन ह्या पुस्तिकेत टिळक आणि चिपळूणकर ह्यांनाच देशाचे दुश्मन जाहीर करतात. आपला देश आणि त्याचे अनेक अंतर्विरोध हे जाती ह्या एका गुंतागुंतीच्या जाळ्याशी निगडीत आहेत आणि पर्यायाने ह्या जाळ्याची उकल नितांत आवश्यक आहे.

४. सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिनपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादानेच होऊ शकते"
- ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात साधक-बाधक योगदाने केलेली असल्यास त्यांचे नकारकरण करण्याचे कारण काय ?

नकारकरण हा शब्द पाटील sublimation साठी प्रतिशब्द म्हणून वापरतात. ह्याचा अर्थ नकार देणे असा नसून, ह्या प्रवाहांना नव्या रुपात परिवर्तित करणे असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

धन्यवाद ..! बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतायत पण काही नवीन प्रश्न आहेत ...

एकोणिसाव्या शतकात विकसित झालेला भारतीय राष्ट्रवाद जातीव्यवस्था विरोधी मुलभुत भूमिका घेत नाही, जी आंबेडकरांनी annihilation of caste मध्ये घेतली आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे कि राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यासाठी कुणालाही जात विचारली जात असे. पण एक म्हणजे ह्या चळवळीत अनेक अंतर्विरोध होते.

देशाचे स्वातंत्र्य ह्या संकल्पनेत दुर्दैवाने जाती व्यवस्थेच्या जोखडापासून स्वातंत्र्य अंतर्भूत होत नव्हते.

- राष्ट्रवादी भूमिकेत जातीव्यवस्थेचा विरोध अंतर्भूत का व्हावा ? भारतीय राष्ट्रवादाचे मूळ, भारत हा इंग्रजपूर्व काळात असलेल्या विविध संस्थानांचा बनलेला एक भूभाग नसून एक स्वतंत्र राष्ट्र आहे ह्या विचारात आहे. भारत हा कधीच एकसंध देश नव्हता या ब्रिटिश वसहतवादी भूमिकेच्या विरोधात भारतीय राष्ट्रवादाची सर्व मांडणी आहे. ह्या मांडणीत जातीव्यवस्थेचा विरोध कसा काय अंतर्भूत व्हावा ? भारतीय राष्ट्रवादाचा उगम आणि विकासच इंग्रजी सत्तेपासून स्वातंत्र्यप्राप्तीच्या मूळ भूमिकेतून असताना आणि भारताचे स्वातंत्र्य हे मूळ उद्दिष्ट असताना भारतीय राष्ट्रवादाने जातीव्यवस्था विरोधी मुलभुत भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असण्याचे कारण काय? टिळक आगरकरांचा वादसुद्धा आधी राजकीय स्वातंत्र्य कि आधी सामाजिक सुधारणा याविषयी होता. वादाचा मूळ मुद्दा हा अग्रक्रमाविषयी होता. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक सुधारणा करणे हा स्वतंत्र भारताचा अंतर्गत प्रश्न राहील. मात्र सामाजिक सुधारणांना राजकीय स्वातंत्र्यापुढे अग्रक्रम मिळाल्यास इंग्रजी सत्ता अधिक द्रुढ होउन स्वातंत्र्यप्राप्ती दुष्कर होउ शकेल असा काहीसा विचार ह्यामागे असावा. अशा वैचारिक मतभेदांना राष्ट्रीय चळवळीतील अंतर्विरोध कसे समजता येईल ? तेव्हा देशाचे स्वातंत्र्य ह्या संकल्पनेत जाती व्यवस्थेच्या जोखडापासून स्वातंत्र्य अंतर्भूत असण्याचा आग्रह का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

भारतीय राष्ट्रवादाचे मूळ, भारत हा इंग्रजपूर्व काळात असलेल्या विविध संस्थानांचा बनलेला एक भूभाग नसून एक स्वतंत्र राष्ट्र आहे ह्या विचारात आहे. भारत हा कधीच एकसंध देश नव्हता या ब्रिटिश वसहतवादी भूमिकेच्या विरोधात भारतीय राष्ट्रवादाची सर्व मांडणी आहे
ह्याबद्दल :-

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

http://www.aisiakshare.com/node/1104

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठी विद्वान कीचकट भाषेत लिहितात, त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, असे माझे फार पूर्वीपासूनचे मत आहे. या लेखातील उद्धरणे वाचल्यानंतर माझे हे मत आणखी घट्ट झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर भाषांतील कोणते विद्वान किचकट भाषेत लिहीत नाहित असे आपल्याल वाटते ?
काही उदाहरणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठी सोडून इतर भाषाच आम्हाला किचकट वाटतात. मग त्यांच्या विद्वानांबद्दल काय आणि कसे बोलणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा, मी कदाचित तुमचा मुद्दा जरा अधिकच गांभीर्याने घेत असेन पण हे मी इतक्यांदा ऐकतो कि त्यावर एक जाहीर प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटते. प्रत्येक शास्त्राची स्वतःची म्हणून एक परिभाषा असते आणि ती परिभाषा आत्मसात केल्याशिवाय ते शास्त्र अनाकलनीय वाटू लागतं. उदाहरणार्थ मला आधुनिक रसायनशास्त्र समजून घेण्या साठी त्याची भाषा शिकावीच लागेल; मला असे म्हणून चालणार नाही कि रसायन शास्त्राने माझ्या पातळीवर येउन माझ्याशी बोलावे. हान्स राय्शेनबाख नावाच्या जर्मन लेखकाचे वैज्ञानिक तत्वज्ञानाचा उदय ह्या नावाचे एक पुस्तक आहे, त्याच्या पहिल्या पानावर जर्मन तत्ववेत्ता हेगेल याचे एक उद्धरण देऊन तो सांगतो कि हे मला अजिबात कळत नाहीये आणि मी सामान्य वाचक असेन तर मी कंटाळून सोडून देईन पण जर मी चांगला विद्यार्थी असेन तर असं मानेन कि हे उद्धरण न कळणे ही सर्वस्वी माझी मर्यादा आहे. मग मी ते उद्धरण पुन्हा पुन्हा वाचेन जो पर्यंत मला ते कळत नाही आणि काही काळाने ते मला स्पष्ट समजू लागेल, इतके कि ह्यात अनाकलनीय काय आहे तेच मला समजेनासे होइल. (मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलाय) सामाजिक शास्त्रांची परिभाषा सर्वसामान्य म्हटल्या जाणार्या वाचका पासून दुरावलीये हे खरय पण त्यासाठी काही structural कारणे आहेत. वाचकाने काहीच प्रयत्न करायचा नाही आणि विद्वानांना किचकट लिहितात म्हणून दुषणे द्यायची ह्यामुळे काहीच बदल घडणार नाही.(कृपया व्यक्तिगत पातळीवर हे घेऊ नका, मी तुमची प्रतिक्रिया प्रातिनिधिक मानून माझ मत सांगतोय)

ज्या प्रमाणे काही इतर भाषिक प्रांतात - विशेष करून केरळ आणि बंगाल मध्ये - क्लिष्ट वैचारिक लेखन आणि वाचक ह्यांमध्ये उत्तम मासिके, ज्याला निम-वैचारिक म्हणता येईल असं लिखाण उपलब्ध असत ज्या मार्फत क्लिष्टता गाळली जाते. सामाजिक शास्त्रांची परिभाषा मर्यादित अर्थाने वापरून सुद्धा विश्लेषणात्मक लिखाण सुलभ रुपात पोहोचते. दुर्दैवाने हा मधला बफर मराठीत संपत चाललाय. मराठीतला सुजाण वाचक सुद्धा इतिहास, तत्वज्ञान, साहित्य समीक्षा ह्याच्या परीभाषेशी अवगत नसतो कारण ह्या शास्त्रांना मार्केट value नसल्याने त्यांकडे चांगले विद्यर्थी वळत नाहीत आणि आपला मिडिया - वर्तमान पत्र, मासिके इत्यादी - सुद्धा विश्लेषणात्मक लिखाण टाळतो. मार्क्सवाद किंवा स्त्रीवादी चिकित्सा, आंबेडकरवादी लिखाण ह्यांचा एक विशिष्ठ वाचक वर्ग आहे आणि त्या अंतर्गत अनेक नियतकालिके निघतात. आपल्या सामाजाच्या जाती व्यवस्थेनेच केलेल्या चिरफाळया इतक्या खोल आहेत कि परस्पर संवादच नहिये. विवेक आणि तरुण भारत वाचणारा/सामना किंवा नवा काळ वाचणारा/ आजचा चार्वाक किंवा आजचा सुधारक वाचणारा/परिवर्तनाचा वाटसरू वाचणारा हि लोकं एकमेकांशी अवाक्षर हि बोलत नाहीत.

गेल्या सुमारे ५० वर्षात महाराष्ट्रात झालेली उजव्या आणि हिंसक राजकारणाची वाढ (शिवसेना ते संभाजी ब्रिगेड) आणि त्याच काळात खुरटलेली आणि संकुचित होत गेलेली सामाजिक शास्त्रांची परिस्थिती ह्यांचा काही परस्परसंबंध असावा असे मला वाटते. सामाजिक टीका (social critique) ही समाज विकासासाठी किती आवश्यक असते हे महाराष्ट्राच्याच एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासात स्पष्ट दिसून येत. ह्या टीकेची हत्यारे सामाजिक शास्त्रांच्या संकल्पनांमधून विकसित होत असतात. जर मराठी (आणि बहुतेक इतर भारतीय भाषा सुद्धा) ह्या संकल्पनांविषयी उदासीन असेल तर सामाजिक राजकीय टीका फारच वर्तमानपत्री आणि बोथट होऊन बसते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

मार्मिक देऊन भागेना. बलिवर्दनेत्रभंजक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
things should be made as simple as possible; but not simpler (further)
असं बहुतेक आइनस्टाइन महाशय म्हणाले होते, ते आठवलं.
खरं सांगायचं तर असं वैचारिक मलाही हे जरा जड, अवघड वगैरे वाटतं.
पण ते समजतय तितकं वाचून पुढं चालायचं असा सोपा अल्गोरिदम मी वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साधारणपणे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कला प्रकारांचे समर्थक 'आकलनाबाबत' आस्वादकाच्या बुद्धिचे वाभाडे काढून मोकळे होतात, वास्तविक पहाता विशेष 'कला/भाषा' आकलनासाठी आवश्यक प्रतिभा/हौस ह्या घटकांचा अभाव समाजाला त्यापासून दूर ठेवतो, आणि ते ठीकच आहे. पण कलेच्या निर्मिकाला अधिकाधिक समाजाभिमुख असणे गरजेचे आहे, त्याबाबत समाजाने गुणवत्ता संपादित करुन आस्वाद घेण्यास यावे अशी अपेक्षा ठेवल्यास तुमच्या 'मराठी समाज क्लिष्टतेपासून दूर' होण्याच्या विश्लेषणाला ते पुरकच असे वर्तन असेल.

कलानिर्मिकाला समाजाभिमुख असणे त्याची गरज नाही असे वाटत असल्यास, पण समाज-वर्तनाची चिकित्सा करताना त्यास आपणही जबाबदार आहोत हे भान त्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एस डबल ओ आर ई

पहिला परिच्छेद आजिबातच पटला नाही.

प्रत्येक शास्त्राची स्वतःची म्हणून एक परिभाषा असते आणि ती परिभाषा आत्मसात केल्याशिवाय ते शास्त्र अनाकलनीय वाटू लागतं.

हे कितीही खरं असलं, तरी वाचकाला थेट परिभाषेच्या तोंडी देण्यात काय हशील? माहितीच्या विस्फोटात वाचकाने किती परिभाषा आत्मसात करायच्या याला मानवी मर्यादा आहेत ना.

उदाहरणार्थ मला आधुनिक रसायनशास्त्र समजून घेण्या साठी त्याची भाषा शिकावीच लागेल; मला असे म्हणून चालणार नाही कि रसायन शास्त्राने माझ्या पातळीवर येउन माझ्याशी बोलावे.

सामान्य वाचकाची (लेमॅन, नूब या अर्थाने) पहिली अपेक्षा हीच असते. रंजकतेचा हूक दिला नाही, तर वाचक परिभाषा समजून घ्यायच्या भानगडीत पडणारच नाही.

असं सामान्यांसाठी, सोप्या, रंजक भाषेत लिहिणारे अनेक आहेत. सहज विचार करता आठवलेली नावं:
- रिचर्ड फेनमनः भौतिकशास्त्र
- सायमन सिंग: क्रिप्टोग्राफी
- एन ग्रेगरी मॅन्क्यू: अर्थशास्त्रावरचे पाठ्यपुस्तक
- अविनाश दीक्षितः गेम थियरी

अजून जास्त जवळची आठवणारी उदाहरणं म्हणजे अदितीचा कृष्णविवरांवरचा लेख, मिपावरच्या इस्पिक एक्का यांचे मानवाच्या उत्क्रांतीवरचे लेख, जॅक डनियल्सचे सापावरचे लेख.

वाचकाने काहीच प्रयत्न करायचा नाही आणि विद्वानांना किचकट लिहितात म्हणून दुषणे द्यायची ह्यामुळे काहीच बदल घडणार नाही.

Know thy audience असं म्हणेन. आपण पीअर रिव्हूड जर्नलसाठी लिहितोय का सर्वसामान्य वाचकांसाठी असलेल्या फोरमवर, याच्यावर भाषेची काठिण्यपातळी ठरली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> असं सामान्यांसाठी, सोप्या, रंजक भाषेत लिहिणारे अनेक आहेत. सहज विचार करता आठवलेली नावं:
- रिचर्ड फेनमनः भौतिकशास्त्र <<

  1. तुमच्या मते 'शुअरली यू आर जोकिंग...' हे भौतिकशास्त्राविषयीचं सोप्या, रंजक भाषेतलं लिखाण आहे का?
  2. तुमच्या मते 'फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स' हे भौतिकशास्त्राविषयीचं सोप्या, रंजक भाषेतलं लिखाण आहे का?
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स हे आहे.

शुअरली यू आर जोकिंग... आणि <<अजून-एक-नाव-विसरलो>> हा किश्श्यांचा संग्रह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स हे आहे. <<

सोप्या, रंजक भाषेतलं? दहावीनंतर विज्ञानाचं शिक्षण न घेतलेल्या आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करत नसलेल्या माणसाला ते सहज वाचता येईल, आणि ते वाचन त्याचं रंजन करेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो.

हे वाचन सुलभ नसेल. येताजाता सहज वाचण्याचं पुस्तक हे नव्हे - एकाग्रता, application of mind वगैरे लागेलच. पण प्वाइंटाचा मुद्दा असा आहे की त्यात "परिभाषेचा अडथळा" कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> हे वाचन सुलभ नसेल. येताजाता सहज वाचण्याचं पुस्तक हे नव्हे - एकाग्रता, application of mind वगैरे लागेलच. पण प्वाइंटाचा मुद्दा असा आहे की त्यात "परिभाषेचा अडथळा" कमी आहे. <<

एक रँडम उदाहरण

माझा प्रश्न पुन्हा एकदा उद्धृत -

सोप्या, रंजक भाषेतलं? दहावीनंतर विज्ञानाचं शिक्षण न घेतलेल्या आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करत नसलेल्या माणसाला ते सहज वाचता येईल, आणि ते वाचन त्याचं रंजन करेल?

हा भाग वाचल्यानंतरही तुम्हाला माझ्या वरच्या प्रश्नाचं उत्तर 'हो' म्हणूनच द्यावंसं वाटतंय? अशा माणसाला परिभाषेचा अडथळा फारसा येऊ नये असं म्हणताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Random उदाहरण विसाव्या प्रकरणातलं आहे हा random योगायोग आहे का?

Chapter wise table of contents क्रमवार पाहिलं तर मी काय सुचवू पहात आहे याचा उलगडा होईलशी आशा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या संदर्भात (संदर्भ थोडा वेगळा असला तरीही) साडेसहा मिनिटांची फाईनमनची ही चित्रफीत लेखक, वाचक, एकूण सर्वांसाठीच उद्बोधक ठरावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> Random उदाहरण विसाव्या प्रकरणातलं आहे हा random योगायोग आहे का?
Chapter wise table of contents क्रमवार पाहिलं तर मी काय सुचवू पहात आहे याचा उलगडा होईलशी आशा वाटते. <<

दहावीनंतर विज्ञान न शिकलेल्या माणसाला डेरिव्हेटिव्ह्ज आणि व्हेक्टर्स ह्या संकल्पना कळतील का? त्या कळून घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दमलो. क्षमा करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा प्रश्न उगा विचारायचा म्हणून विचारल्यागत वाटतो. डेरिव्हेटिव्ह आणि व्हेक्टर या संकल्पना लै सोप्या आहेत. व्हेक्टर-स्केलर अर्थात अदिश-सदिश राशी ही कल्पना आमच्या वेळेस ८वी-९वीत पैल्यांदा शिकवली गेली. त्यात तर काहीच इशेश नाही. राहता राहिली बात डेरिव्हेटिव्हची, बेशिक कन्सेप्ट आहे रेटॉफचेंज. ती नीट समजायला वेअरस्ट्रास डेफिनिशन ऑफ लिमिट, झालंच तर कंटिन्युइटी अन डिफरन्शिअ‍ॅबिलिटी, इ. इ. व्याकरणाची आजिबात गरज नाही. त्या कन्सेप्टच्या बेशिक अप्रीसिएशनसाठी कॅल्क्युलस गरजेचे आहे असे कुणी मानत असेल तर त्याच्याइतकी मोठी चूक दुसरी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत आहे. फाईनमनची फिजिक्सची जी लेक्चर्स ऐकली आहेत त्यात instantanious velocity म्हणजेच डेरिवेटिवची संकल्पना खूप सोप्या भाषेत आणि उदाहरणांनी समजावलेली आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अँड अदरवाईज़ ऑल्सो, गणिताशी संबंधित पॉप्युलर पुस्तकांतही ही संकल्पना जडजंबाल काही न वापरता अगदी व्यवस्थित एक्स्प्लेनवलेली असते. मेन ऑफ मॅथेमॅटिक्स या पुस्तकातही तशा कैक कन्सेप्ट मस्त समजावलेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लै सोप्या कल्पना? केवळ गोष्ट म्हणून सांगण्यासाठी नव्हे. शाळेत दिशा आणि मूल्य असलेले सदिश आणि दिशा नसलेले व मूल्य असलेले अदिश असे माहीत होते. तितके माहीत असणे म्हणजे सदिश संकल्पना कळलेली असणे नव्हे. सदिशांच्या बेरजेचा त्रिकोणाचा नियम नववीत पाहिला असला तरी बराच काळ समजला नव्हता. डेरिव्हेटिव म्हणजे रेट ऑफ चेंज असले तरी वेग=स्थानातील बदल(डेल्टावाला)/वेळेतील फरक आणि वेग = ds/dt ह्या दोन व्याख्यांमधील फरक कळणे, शून्यतम काळ (इन्फानाइटेसिमल टाईम) म्हणजे नक्की काय हे कळणे तितकेही सोपे नव्हे.
पुन्हा लिहितो, मी संकल्पना समजणे म्हणतोय, केवळ गोष्टीरूप काय होते हे समजणे नव्हे. फाईनमनच्या पुस्तकात केवळ गोष्टी नाहीत, ते ज्याला मूलभूत संकल्पना माहीत आहेत अशांसाठी आहे. त्यामुळे एकुणात चिंतातुर जंतू जे म्हणत आहेत त्याच्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत गणिताची चर्चा करणारे लोक फार क्लिष्ट लिहितात ब्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

मिहिराचार्यजी,

सदिश संकल्पना बेशिकमध्ये थोडीफार समजणे आणि प्यारलेलोग्राम रूल इ. समजणे यात फरक आहेच की. पण बेशिक समजण्याबद्दल चाललंय इथं. मुळात १०वीनंतर विज्ञान/गणित न शिकलेला माणूस असा डीप अभ्यास करू धजावेल का? नसेल तर त्याला काहीएक लेव्हलपर्यंत त्या गोष्टीचा फील देणे हे इतके अवघड आहे का? निव्वळ गोष्टी इ. सोडून दे, पण बाकी बेसिक कळायला फार कै लागत नै.

माझा मुख्य आक्षेप हा की "डेरिव्हेटिव्ह आणि व्हेक्टर या कल्पना १०वीनंतर विज्ञान न शिकलेल्याला कळत नैत" या ब्लँकेट विधानाला आहे. कळत नैत म्ह. नक्की काय आहे ते स्पष्ट केले पाहिजे ना.

(i+j+k) & (2i-3j+4k) चा क्रॉस प्रॉडक्ट काढता येणे आणि थोडाफार कल्पनेचा अंदाज येणे यांपैकी कळण्याची व्याख्या नक्की काय आहे? हेच स्पष्ट केलं नै म्हणून घोळ झाला. कळण्याची डिझायर्ड लेव्हल आणि त्यासाठी एफर्ट किती लागेल त्याची लेव्हल हे दोन्ही स्पेसिफाय केले पाहिजे तरच हे विधान अचूक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फाइनमनच्या पुस्तकाच्या अनुषंगाने उल्लेख आल्याने मी त्या पुस्तकात ज्या पातळीवर त्या संकल्पना वापरल्या गेल्या आहेत ती पातळी घेतली. 'म्हणजे काय' इतपत बेसिक ह्या गोष्टी समजवल्या जाऊ शकतात हे मान्य. परंतु फाइनमनचे पुस्तक सोप्या, रंजक भाषेत सामान्य माणसाला भौतिकशास्त्र समजवणारे पुस्तक नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ठीक आहे. यद्यपि सुरुवातीचे ८-१० च्याप्टर्स तसे सोपेच आहेत असे वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत आहे.
फाईनमनची पुस्तकं भौतिकशास्त्र शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तीला रंजक वाटतात, पण मुळात काही तयारी नसलेल्यांना ती जडच वाटतील.

सोपं लिखाण म्हणून माझ्या लेखाचा एक उल्लेख आहे. पण सामाजिक शास्त्रात उच्चशिक्षण घेणाऱ्या मित्राने, 'मला त्यातलं काही समजलं नाही पण गंमतीशीर लिहीलं आहेस', अशा अर्थाची प्रतिक्रिया कळवली. त्या लेखावरची पहिली आणि इतरही काही प्रतिक्रिया असंच सुचवणाऱ्या आहेत. सगळ्यांना समजेल आणि रंजकही वाटेल असं लिखाण करणं फारच कठीण आहे. (मोठ्या वयात नवीन भाषा शिकताना बालगीतं समजतात, पण रंजक वाटत नाहीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> डेरिव्हेटिव्ह आणि व्हेक्टर या संकल्पना लै सोप्या आहेत. <<

ज्यांनी दहावीनंतर विज्ञान शिकलेलं नाही त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. मूळ मुद्दा हा परिभाषेचा होता. शाळा सोडून अनेक वर्षं झाल्यानंतर किती लोकांना शाळेत शिकलेलं गणित आठवतं? ज्यांचा नंतर त्या संकल्पनांशी संबंधच आलेला नाही अशा माणसांबद्दल मी बोलतोय. कला, साहित्य आणि ह्यूमॅनिटीज वगैरे क्षेत्रांतल्या माणसांसोबतचा माझा अनुभव असं सांगतो की त्यांना शाळेतलं गणित किचकट वाटत असतं. त्यांच्या आयुष्याशी त्याचा अजिबात संबंध नाही असं वाटत असतं. परीक्षेत पास होण्यापुरतं त्यांनी त्याच्याशी जमवलेलं असतंही, पण शाळा सुटल्यावर ते सोयीस्कररीत्या सगळं विसरून जातात; आणि त्यांचा खरोखरच त्याच्याशी कधीही संबंध येत नाही. शिवाय, आपल्याकडे दहावीला गणितात नापास होण्याचं प्रमाणही पुष्कळ आहे. सामान्य माणसांचा विचार न करता सरसकट अशी विधानं करायला मी तरी धजणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोशन आणि नोटेशन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अमुक एका गोष्टीचं नोटेशन झेपत नसलं म्हणून ती नोशन झेपत नै हे कशावरून? शिवाय शाळेतलं दिव्य शिक्षण पाहता, तो दोष त्या सिलॅबसचा की शिक्षकांचा? माठ शिक्षक मिळाले तर विषय धड कळणारच नै. त्याचा दोष त्या सिलॅबसच्या काठिण्यपातळीवर ढकलण्यातलं सरसकटीकरण रोचक आहे खास.

अजून एक उदा. देतो. पाणिनीचे व्याकरण आहे तसे अभ्यासू गेलो तर लै किचकट वाटून टर्न ऑफ व्हायची शक्यता प्रचंड. त्यामुळे लोकांनी भट्टिकाव्य लिहिले. ते म्हणायला रामायण आहे पण प्रत्येक श्लोक व्याकरणाचा एकेक नियम दर्शवतो. त्यामुळे अमुक तमुक सूत्राचा अर्थ काय ते सांग म्हटल्यावर कुणाची बोबडी वळाली तरी भट्टिकाव्यातला श्लोक त्याला समजू शकतो, त्याआधारे कन्सेप्टही कळू शकते. त्यावरून ती कन्सेप्टच औघड आहे असे सांगण्यात अर्थ नाही.

याचे काँक्रीट उदा. म्ह. "ऋटुरषाणां मूर्धा" हे सूत्र. याचा अर्थ, ऋ चा उच्चार मूर्धास्थानी म्ह. मागच्या बाजूला जीभ लावून करायचा.

इतक्या माहितीवरून कर बघू ऋ चा उच्चार म्हटले की कैक लोकांना कळायचं बंद होतं.

तेच, "बहुत प्यार करते हैं तुमको सनम" मध्ये "करते" या शब्दातील र चा उच्चार जसा केलाय तसा करा म्हटल्यावर लोक सहजतेनं करू शकतात-नव्हे करतात. मग इथं दोष त्या नोटेशनचा आहे, नोशनचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग्रीड. आयुष्य भर मला गणितात ३५% मार्क पडलेत. मला ह्या संवादातले अ का ठ कळलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

>>आयुष्य भर मला गणितात ३५% मार्क पडलेत. मला ह्या संवादातले अ का ठ कळलेलं नाही. <<

प्रत्ययकारी प्रतिक्रियेबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोशन आणि नोटेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हाच मुद्दा वरील प्रतिक्रियाही अधोरेखित करते. धनुश कुट्टींचे आभार त्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> नोशन आणि नोटेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत <<

मुद्दा परिभाषेचा होता आणि त्या संदर्भात फाईनमनचं पुस्तक 'सामान्यांसाठी, सोप्या, रंजक भाषेत लिहिलेलं आहे' असा दावा केला गेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

व्हेक्टर-डेरिव्हेटिव्ह इ. चा उल्लेख आल्याने प्रतिसाद दिला, इतकेच.

बाकी सुरुवातीचे ८-१० च्याप्टर्स तरी आहेत बॉ ठीकठाक-अगदी परिभाषेतही लै बेकार नैत असे वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अ का ठ कळलेलं नाही
.......... बाङ्लं-प्रभाव (बाङ्ला + आङ्लं) लेखनात उतरलेला स्पष्ट जाणवतो आहे. मराठीत 'ओ की ठो' म्हणतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे इन्ट्रेस्टिन्ग आहे. मला खर तर बांग्ला भाषा अ कि ठ कळत नाही (सॉरी..ओ कि ठो). आपल्यावरचे कित्येक प्रभाव असे सुप्त असतात कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

वस्तुतः, यास रिवर्स बाङ्ग्लप्रभाव म्हणता यावे काय?

नाही म्हणजे, सामान्य बाङ्ग्लप्रभावात (मराठीतून वा आङ्ग्लादि अन्य भाषांतून बाङ्ग्लात जाताना) 'अ'चे 'ओ'कारीकरण होते, इथे (बङ्गमूळ आहे, असे गृहीत धरून) 'ओ'कारीतून 'अ'कार काढण्याचा उलटा प्रकार झालेला आहे, असे दिसते, म्हणून म्हटले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शॉहोमोत.

(नॉ-बी बाजूञ्चा फ्यान) ब्याटम्यान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शॉहोमोत.

...Long live the King!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द किङ्ग इज डेड, लॉङ्ग लिभ दा किङ्ग!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

' मराठीत 'ओ की ठो' लिहितात' असे टंकायचे होते. त्यामुळे रिवर्स् बाङ्लप्रभावाशी सहमत.
पण तसे न टंकल्याने ' 'न'वी बाजू यांनी आमचे कंत्राट न स्वीकारल्या'ची रुखरूख आत्तापर्यंत होती, ती आपसूख मिटविली गेल्याने आमच्या जालीय जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदु बाळ -

तुमचा प्रतिवाद करण्याच्या उद्देशाने मी हे मुळीच लिहित नाहीये. मला व्यक्तिश: हा प्रश्न छळत असल्या कारणाने, मी फक्त पुन्हा एकदा स्वतःलाच माझा मूळ मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.

सुर्यकांत ह्यांचा शेरा माझ्या लेखात आलेल्या पाटीलांच्या उद्दरणांविषयी होता. तक्रार त्यातल्या क्लिष्टते बद्दल होती आणि त्याचं सामान्यीकरण करून मराठी विद्वान किचकट लिहितात असं त्यांना वाटत असल्याचं त्याचं म्हणणे होते. लिखाण सोपे करू नये किंवा परिभाषेचा फार बाऊ करून वाचकाला उगाच ताप द्यावा असं माझे अजिबातच म्हणणे नाही. पण ललित लिखाण आणि वैचारिक लिखाण यांच्या प्रकारातला फरक मिटवून विषयाचे अति सुलभीकरण करू नये असं मला वाटते. विषयाचं स्वरूपच अनेकदा त्याच्या अभिव्यक्तीची भाषा ठरवते. पाटलांच्या संदर्भात बोलायचं तर त्याचं विश्लेषण मार्क्सवाद, जातीव्यवस्थेची चिकित्सा, आंतरराष्ट्रीय भांडवल, इतिहास, तत्वज्ञान, भाषाशास्त्र अश्या अनेकानेक विषयातल्या संशोधनाचे संदर्भ देते. पर्यायाने त्या शास्त्रांची भाषा वापरते. ते काही पाठ्य पुस्तक लिहित नाहीयेत किंवा वाचकाला विषयाची ओळख करून देत नाहीयेत. मुग्ध मधुर ह्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटल्या प्रमाणे पाटील वाचका कडून बर्याच तयारीची अपेक्षा करतात हे खरे आहे, जे कदाचित अवास्तव आहे पण ती त्यांच्या लिखाणाची शैली होती. माझा प्रयत्न पाटलांच्या विचारांची ओळख शक्यतो त्यांच्याच शब्दात करून द्यावी असा होता. तरीही मला वाटत कि हे लिखाण काही मी पिअर रिव्यू साठी लिहावं असं लिहिलेलं नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटत कि आपल्या सार्वजनिक चर्चेची भाषा खुरटलीये, जो माझा मूळ मुद्दा आहे.पण प्रश्न माझ्या लिखाणातल्या अनेक त्रुटींचा सुद्धा आहेच. मुळात वेळ वाचवण्याच्या उद्योगात मी माझ्या इंग्रजी टिपणाचच स्वैर भाषांतर केलं ज्यामुळे ह्यात एक ओबढधोबडपणा आलाय, जी सर्वस्वी माझीच चूक आहे. लेखावर आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याच्या प्रयत्नात हे माझ्या जास्त नीटपणे लक्षात आले. पुढे लिहिताना मी नक्की अधिक काळजी घेईन.

पण ही जी सामान्य तक्रार आहे कि मराठी वैचारिक लिखाण कळत नाही कारण लेखक जड भाषेत लिहितात ह्याचे अनेक पैलू आहेत ज्यांच्या बद्दल बोलणे व्यक्तिश: मला महत्वाचं वाटत.

तुमचा परिभाषेचा जो मुद्दा आहे त्यात तुम्ही जी उदाहरणे दिलीयेत ती विज्ञान विषयातली आहेत, ज्यात आपण फार नीटपणे प्रशिक्षित आणि सामान्य वाचक ह्यात भेद करू शकतो. सामान्य वाचकाला हिरीरीने मतप्रदर्शन करण्याची स्पेस विज्ञान नसून समाज आहे, जिथे हा भेद काहीसा सुप्त होतो. इतिहास, तत्वज्ञान ह्यांसारखी मानव विज्ञाने (humanities) आणि समाजशास्त्र, राज्य शास्त्र यांसारखी समाज विज्ञाने (social sciences) ह्यातल्या संकल्पनांचा परिचय नसूनही सामान्यतः त्यांच्या विषयांसंबंधी (subject matter) सार्वजनिक चर्चा, मत प्रदर्शन किंवा धारणा आपल्याला दिसतात. अल्डस हक्सले नावाचा तत्वज्ञ लिहितो कि, आपण सगळेच तत्वज्ञानी असतो, मग त्या बद्दल आपल्याला जाणीव असो किंवा नसो. त्याचं म्हणणे असे की, आपल्या प्रत्येकाचीच काही एक सामाजिक/वैचारिक धारणा असते. इतिहासासंबधी, वर्तमानासंबंधी, सामाजिक परिस्थितीसंबंधी आपली काही भूमिका असते (काहीच भूमिका नसणे ही सुद्धा एक भूमिका आहेच) आता ही काही सगळी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासातून आलेली नसते; बहुतेकदा अश्या अभ्यासाची कुठलीही गरज असल्याची जाणीव सुद्धा नसते. इथे फक्त परिभाषेचा प्रश्न नसून समाज विज्ञानांबद्दलची महाराष्ट्रात एक सार्वजनिक अनास्था दिसते त्याचा आहे.

ह्या विषयांचा सुलभ परिचय करून देणारी पुस्तके आणि इतर लिखाण १९६०-७० च्या दशकात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ (या संस्थेने सुमारे २०० जागतिक महत्वाची पुस्तके मराठीत अनुवादित करून प्रकाशित केली), महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळ ह्या संस्था; या शिवाय नवभारत, समाज प्रबोधन पत्रिका, परामर्श अशी वैचारिक नियतकालिके प्रसिद्ध करत होती. ह्याशिवाय ह्या वैचारिकतेचा आणखी एक पदर म्हणजे सत्तरीच्या दशकातल्या महाराष्ट्र भर पसरलेल्या अनेकविध सामाजिक चळवळी - विज्ञान प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री मुक्ती, दलित चळवळ, युक्रांद, बाबा आमटे, बाबा आढाव ह्यांची एक गाव एक पाणवठा चळवळ, म्हैसाळ प्रयोग, दलित साहित्याची चळवळ, नेमाडे, कोलटकर, अशोक शहाणे वैगेरेंचे साहित्यिक अनियतकालिकांचे प्रयोग - यादी बेसुमार आहे. ह्या सगळ्या भानगडींतून भरपूर चिकित्सक लिखाण होत होत. थोडक्यात म्हणजे, वैचारिक लिखाण सातत्याने मराठी मुख्य धारेत प्रकाशित होत होत आणि वाचकांची भाषा आणि लेखकांची भाषा ह्यातलं अंतर बरंच कमी होत.

सुमारे ४०-५० वर्षांनी आज हे वातावरण नाहीये. लेखकाची भाषा आणि वाचकाची भाषा एकमेकांपासून दुरावलेली आहे. ह्यात आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राने केलेली सामाजिक शास्त्रांची अपूर्व उपेक्षा. महाराष्ट्र एक देशातल असं राज्य आहे जिथे एकही केंद्रीय विद्यापीठ नाही - वर्ध्यातल हिंदी भाषेचं केंद्रीय विद्यापीठ हा अपवाद. (एकट्या दिल्लीत ५ आहेत). आणि असलेल्या विद्यापीठांच्या दर्जा बद्दल न बोलणे उत्तम. किंबहुना मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणतात त्या धर्तीवर मौन पाळणे श्रेयस्कर. महाराष्ट्रात जळीस्थळीकाष्ठीपाषाणी उगवलेल्या खाजगी विद्यापीठांमध्ये तर सामाजिक शास्त्र म्हटल तर ते विचारतील कि ही काय भानगड आहे म्हणून. किंवा डोनेशन किती देणार? हल्लीच्या साहित्य संस्कृती मंडळा पेक्षा मुंबईच्या गल्यातली दहीहंडी मंडळे पण जास्त काम करत असतील; जुनी प्रकाशित केलेली पुस्तकं तरी मिळतील काय म्हणून विचारलं तर वस्सकन औटोप्रिन्त म्हणून सांगतात.…. म्हणजे शासकीय पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर, (चळवळी संपल्या मुळे,आणि जुन्या वैचारिक नियतकालिकांचे ही मृत्यू झाल्यामुळे) सार्वजनिक चर्चेत, सगळीकडे सामाजिक शास्त्रांची हद्द्पारी झालेली आहे, त्याच वेळी सामाजिक शास्त्रांमध्ये अमुलाग्र स्वरूपाचे बदल होत गेलेत.

समाज सिद्धांतात इतके मुलभुत बदल घडलेत आणि त्याचा मराठीत पत्ताच नाहीये. फ्रेंच समाज सैद्धांतिक फुको, देरीदा, देल्युझ, देलांदा, झीझेक वैगेरे लोक जरी सोडून दिले तरी आपल्या भारतीय इतिहास मीमांसेतच भरपूर बदल झालाय, सबार्टन अभ्यासकांचे खंड, इत्यादी. आता आपल्या कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक ह्या शहराच्या विद्यापीठात मराठीत अभ्यास करण्याऱ्या मुलांपर्यंत हे सगळे जाण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरीकडे मराठीत आंतरजालावर किंवा इतरत्र आवर्जून लिखाण वाचन करणारा, सुजाण वाचक हा बहुतेक सामाजिक शास्त्रांच्या परीघाबाहेर आणि अश्या संस्कृतीत वाढलेला जी सामाजिक शास्त्रांना हिणकस समजते, फक्त करियरिस्ट मापाने आयुष्य मोजते. जिथे नियतकालिके किंवा वर्तमान पत्रे सुद्धा वर्ग जाती-निहाय वाचली जातात, तिथे परस्पर मोकळेपणाचा संवाद कसा होणार?

मग बोलण्याच्या शक्यता उरतात कुठे? लिहिणार्याने आता काय करायचं? कार्ल मार्क्स, १८८३ साली वारला, त्याच साली सावरकरांचा जन्म झाला. पुढे एकदा त्यांना कुणी विचारलं कि तुम्ही मार्क्स वाचलाय का तर ते म्हणाले, मार्क्स ला विचारा कि त्याने सावरकर वाचलाय का? वाचकाने असे उत्तर देऊ नये इतकीच माझी अपेक्षा आहे.

मला कल्पना आहे कि हे लिखाण थोडंस पसरट झालंय… मुद्देसूदपणा आणि बांधेसूदपणा दोन्ही हरवलेत पण हे माझ्या काळजाचे मुद्दे आहेत आणि म्हणून जसे येतात तसे येऊ दिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

सामान्य वाचकाला हिरीरीने मतप्रदर्शन करण्याची स्पेस विज्ञान नसून समाज आहे, जिथे हा भेद काहीसा सुप्त होतो.

या वाक्याशी सहमत.
लेख आवडला आहेच. प्रतिसादपण छान आहेत तुमचे. एकदम कळकळीने लिहिलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तंतोतंत. अजून लिहा इथे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हाण तेच्या मारी. मेगाबायटी प्रतिसाद वाचावे की न वाचावे अशा दुग्ध्यात असताना हा प्रतिसाद वाचला अन लै म्ह. लैच आवडला. भारी लिहिता बॉ तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पारिभाषिक शब्दांचा वापर प्रामुख्याने लिखाणाचा वाचकाला लागलेला अर्थ हा लेखकाला अपेक्षित असाच असावा ह्या हेतूने केलेले असतो, हा काटेकोरपणा शास्त्राच्या संदर्भात पाळणे गरजेचे आहे हे सर्वमान्य आहे, पण म्हणूनच शास्त्रे सामाजिक जीवनाचा नियमीत भाग होत नाहीत, असाच क्लिष्टपणा कायद्याच्या लेखनात असतो कारण तशी गरज असते, पण तसे लेखन सार्वजनिक जीवनाचा भाग होऊ शकत नाहीत. पण तसे बहूदा इथे अपेक्षितही नाही, शरद पाटलांचे लिखाण हे मर्यादित वर्तूळातच वाचले जाणार व ते तसेच साहजिक आहे पण ते वर्तूळ पुरेसे मोठे नाही ही खंत असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ठीक.
पण ज्यांच्या प्रतिसादामुळे इथे खुंदल खुंदल के मारामारी सुरु झाली ते सूर्यकान्त पळसकर कुठे गायबलेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते.

१) संविधानात समाजवादी हा शब्द अंतर्भूत केला गेला तो १९७५ च्या आसपास. स्वातंत्र्यपूर्वकालापासून काँग्रेसने नियोजन आयोगाबद्दल विचार व (काही प्रमाणात) कृती सुरु केली. स्वातंत्र्योत्तर कालात नियोजन आयोगाचे महत्व अनन्यसाधारण बनले. पंचवार्षिक योजना बनवणे व राबवणे हे काम नियोजन आयोगाने केले. व्यक्तीच्या जागी नियोजन आयोग जर नियोजन करीत असेल तर ते व्यक्तीस्वातंत्र्यास सुसंगत आहे का ? व नसल्यास त्या वेळी कोणत्या "कॉम्रेड" ने त्यांना विरोध केला ?

२) अगदी साधा सोपा प्रश्न आहे - लायसेन्स, पर्मिट क्वोटा ह्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचा र्‍हास होतो की नाही ? असल्यास कोणत्या कॉम्रेड ने त्यास विरोध केला आहे ?

३) व्यक्तीस्वातंत्र्यास असाधारण महत्व देणारा "स्वतंत्र पक्ष" स्थापन करणारे राजाजी हे बुद्धीजीवी ब्राह्मण नव्हते का ? त्यांना साथ देणारे मिनू मसानी व पिलू मोदी हे कोणत्या जातीचे होते व भांडवलवादी होते की नव्हते ? (मी मान्य करतो की - हा प्रश्न फार महत्वाचा नाही.)

४) वैश्य हे जर भांडवल बाळगून असतील व ब्राह्मण बुद्धीजीवी असतील तर वैश्य ब्राह्मणांना "जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी" का मदत करतील ? वैश्य स्वतः उच्चतम बनण्याचा यत्न का करणार नाहीत ? वैश्यांचे व ब्राह्मणांचे हितसंबंध एकसारखे कसे ? यामधे वैश्यांना तिसर्‍या स्थानावर ढकलण्यात आलेले आहे. हे त्यांना मान्य का होईल ? व या दोघांमधले क्षत्रिय या दोघांना तसे का करून देतील ?

------

.....समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते.

हे नेमके काय व कसे केले ते सांगाल का ?

------

उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला....टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदांती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली....भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथीनिष्ठ रहाणे अपरिहार्य होते". (पाटिल, १९९३: ११-१२) ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात.

१) भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति यांकडे पाहण्याचे २ दृष्टीकोन - ब्राह्मणी व अब्राह्मणी. इतर दृष्टीकोन आहेत का ? असल्यास कोणते ?
२) भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना राज्यव्यवस्थांचा व युद्धांचा अभ्यास केला तर - ते क्षत्रिय दृष्टीकोन घेतला म्हणून अव्हेरले जाणार.
३) अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले (उदा जागतिक अर्थव्यवस्थेतील उलाढालीत भारताचे योगदान) तर - वैश्य दृष्टीकोन घेतला म्हणून अव्हेरले जाणार.
४) जीवशास्त्र व उत्क्रांती च्या दृष्टिकोनातून बघितले तर तुम्ही म्हणणार की क्रौर्याचे समर्थन होतेय.
५) राहता राहिले - मानववंशशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, पुरातत्व, नीतीशास्त्र, ज्युरिस्प्रुडन्स व मानसशास्त्र व आणखी काय ? यातले नीतीशास्त्र व ज्युरिस्प्रुडन्स हे दोन मला वाटतं आधीच ब्राह्मण्यवादाने कलुषित झालेली आहेत. (गणित हा दृष्टिकोन नसतो असे मला वाटते. खरंखोटं केरुनानाच जाणे.)
६) शेवटी उरतो - आरोग्यशास्त्राचा दृष्टिकोन. तो सध्या ओबामाने आपल्या ताब्यात घेतलेला असल्याने चिंता नको. (हलकेच घेणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे थोडक्यात तुमच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो -

भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिन्दू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्यात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते.

१) संविधानात समाजवादी हा शब्द अंतर्भूत केला गेला तो १९७५ च्या आसपास. स्वातंत्र्यपूर्वकालापासून काँग्रेसने नियोजन आयोगाबद्दल विचार व (काही प्रमाणात) कृती सुरु केली. स्वातंत्र्योत्तर कालात नियोजन आयोगाचे महत्व अनन्यसाधारण बनले. पंचवार्षिक योजना बनवणे व राबवणे हे काम नियोजन आयोगाने केले. व्यक्तीच्या जागी नियोजन आयोग जर नियोजन करीत असेल तर ते व्यक्तीस्वातंत्र्यास सुसंगत आहे का ? व नसल्यास त्या वेळी कोणत्या "कॉम्रेड" ने त्यांना विरोध केला ?
२) अगदी साधा सोपा प्रश्न आहे - लायसेन्स, पर्मिट क्वोटा ह्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचा र्‍हास होतो की नाही ? असल्यास कोणत्या कॉम्रेड ने त्यास विरोध केला आहे ?
३) व्यक्तीस्वातंत्र्यास असाधारण महत्व देणारा "स्वतंत्र पक्ष" स्थापन करणारे राजाजी हे बुद्धीजीवी ब्राह्मण नव्हते का ? त्यांना साथ देणारे मिनू मसानी व पिलू मोदी हे कोणत्या जातीचे होते व भांडवलवादी होते की नव्हते ? (मी मान्य करतो की - हा प्रश्न फार महत्वाचा नाही.)
४) वैश्य हे जर भांडवल बाळगून असतील व ब्राह्मण बुद्धीजीवी असतील तर वैश्य ब्राह्मणांना "जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी" का मदत करतील ? वैश्य स्वतः उच्चतम बनण्याचा यत्न का करणार नाहीत ? वैश्यांचे व ब्राह्मणांचे हितसंबंध एकसारखे कसे ? यामधे वैश्यांना तिसर्‍या स्थानावर ढकलण्यात आलेले आहे. हे त्यांना मान्य का होईल ? व या दोघांमधले क्षत्रिय या दोघांना तसे का करून देतील ?

➔ १) व्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा व्यक्तीची प्रतिष्ठा आणि तिचे सार्वभौमत्व ह्या बाबींशी निगडीत आहे. पाटीलांचे विश्लेषण हे मुख्यतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विकसित झालेल्या भारतीय राष्ट्रवादाशी संबंधित आहे. आंबेडकरांनी त्यांच्या पाक्षिकाला दिलेले मूकनायक हे नाव अस्पृश्य समाज गटाला त्याच्या दडपलेल्या आवाजात शोधते. हा (भारतीय इतिहासाचा) नायक मूक होण्याचं कारण त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा जाती संस्थेने नाकारण्यात आहे. जात विरोधी चळवळीचा मुख्य प्रश्नच हा होता की - लोकशाहीचा पाया जर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समानता असेल तर जाती व्यवस्था लोकशाही अंतर्गत कशी काय नांदू शकते? पाटील म्हणतात जाती व्यवस्थेशी उच्च वर्गाचे हितसंबंध जोडले गेल्याने, ह्या वर्गाने राष्ट्रवादी चळवळीला जात विरोधी भूमिका घेऊ दिली नाही. पाटील व्यक्ती स्वातंत्र्य हे मुख्यतः जातिव्यवस्थेच्या परिप्रेक्षात पाहत असल्याने नियोजन विषयक चर्चा त्यांच्या लिखाणाबद्दल बोलताना प्रस्तुत ठरणार नाही. अर्थात हा प्रश्न रोचक आहे आणि त्याची निराळ्या संदर्भात चर्चा करता येईल. तुमच्या दुसर्या मुद्द्याची ह्याच कारणासाठी चर्चा करत नाहीये.
➜ ३) राजाजींची स्वतंत्र पार्टी जरी व्यक्ती स्वातंत्राचा उद्घोष करीत जन्माला आली तरी १९५९ साली जो २१ मुद्द्यांचा जाहीरनामा स्वतंत्र पार्टी ने मांडला त्यात कुठही जाती व्यवस्था व्यक्तींची उतरंड मांडत असल्याने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधक आहे अशी भूमिका घेतलेली दिसत नाही. आचार्य जावडेकरांनी गांधीवादी समाजवादाची मांडणी केली त्या धर्तीवर राजाजींनी गांधीवादी भांडवलवादाची भूमिका घेतलेली दिसते. त्यातही भांडवलशाही ही स्वभावतः व्यक्तीस्वातंत्र्य देते असा काहीसा भाबडा भाव इथे आहे. जावडेकरांनी नव्या संकल्पना निर्माण केल्या, तसा कुठलाही प्रयत्न स्वतंत्र पार्टी करत नाही. आता राजाजी ब्राह्मण होते हा मुद्दा जर महत्वाचा मानला, तर कदाचित आपल्याला त्याची भूमिका जाती विरोधी का नाही ह्याचे उत्तर त्यांच्या ब्राह्मण असण्यात शोधावे लागेल. असं करणे ऐतिहासिक आकलनाच्या दृष्टीने संकुचित आणि व्यक्तिगत पातळीवर कदाचित अन्यायकारक सुद्धा ठरेल.
➜४) हा मुद्दा हि रोचक आहे. ह्यात तुम्ही असं म्हणताय कि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या काही एकजातीय कोटी (homogenous categories) नव्हेत आणि त्यांच्यात बरेच परस्पर विरोध आहेत. जे अतिशय योग्य विश्लेषण आहे. पूर्णपणे सहमत.

------
.....समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते.
हे नेमके काय व कसे केले ते सांगाल का ?

ह्या विषयी सविस्तर लिहीन.
------
उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदांत राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातीव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादि अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला....टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदांती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली....भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथीनिष्ठ रहाणे अपरिहार्य होते". (पाटिल, १९९३: ११-१२) ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात.
१) भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति यांकडे पाहण्याचे २ दृष्टीकोन - ब्राह्मणी व अब्राह्मणी. इतर दृष्टीकोन आहेत का ? असल्यास कोणते ?
२) भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना राज्यव्यवस्थांचा व युद्धांचा अभ्यास केला तर - ते क्षत्रिय दृष्टीकोन घेतला म्हणून अव्हेरले जाणार.
३) अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले (उदा जागतिक अर्थव्यवस्थेतील उलाढालीत भारताचे योगदान) तर - वैश्य दृष्टीकोन घेतला म्हणून अव्हेरले जाणार.
४) जीवशास्त्र व उत्क्रांती च्या दृष्टिकोनातून बघितले तर तुम्ही म्हणणार की क्रौर्याचे समर्थन होतेय.
५) राहता राहिले - मानववंशशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, पुरातत्व, नीतीशास्त्र, ज्युरिस्प्रुडन्स व मानसशास्त्र व आणखी काय ? यातले नीतीशास्त्र व ज्युरिस्प्रुडन्स हे दोन मला वाटतं आधीच ब्राह्मण्यवादाने कलुषित झालेली आहेत. (गणित हा दृष्टिकोन नसतो असे मला वाटते. खरंखोटं केरुनानाच जाणे.)
६) शेवटी उरतो - आरोग्यशास्त्राचा दृष्टिकोन. तो सध्या ओबामाने आपल्या ताब्यात घेतलेला असल्याने चिंता नको. (हलकेच घेणे)

➜ १) श्रीधर तिळवे त्यांच्या टीकाहरण ह्या पुस्तकात (मुळ पुस्तक नेमाडेंच्या टीकास्वयंवर ह्या पुस्तकाचा प्रतिवाद आहे, ज्यात तिळवे देशीवादाची फार मार्मिक चिकित्सा करतात.शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर, १९९३) भारतीय इतिहासातील ५ वैचारिक/तात्विक प्रवाह नोंदवतात (जे पाटील म्हणतात त्या प्रमाणेच परस्पर विरोध आणि परस्पर सामंजस्य अशा दोन्ही प्रक्रियातून जाताना दिसतात) वैदिक, उपनिषदीय, भक्ती, श्रमण आणि लोकायत. ह्या प्रत्येक प्रवाहाचा आधुनिक भारतीय इतिहासातील प्रातिनिधिक विचारवंत नोंदवून तिळवे दाखवून देतात कि हे प्रवाह आजही भारतीय वैचारिक इतिहासात प्रस्तुत आहेत. ह्यातील अनेक प्रवाहांची चिकित्सा इतरही अनेक विचारवंतानी'केलेली आहे. सदानंद मोरे ह्याचं तुकारामावरील अजस्त्र पुस्तक ज्यात ते एकोणिसाव्या शतकात भक्ती मार्गाची चिकित्सा कशी झाली ते दाखवतात(उ. मोरे दाखवतात कि फुले हे श्रमण आणि भक्ती अश्या दोन्ही परंपरांचा विकास करताना दिसतात. विठ्ठल रामजी शिंदे तर मराठी भक्ती परंपरा ज्ञानेश्वर-तुकाराम आणि फुले अशीच पाहतात); आ ह साळून्ख्येंचा चार्वाक आणि लोकायत तत्वज्ञान विषयक अभ्यास चार्वाकाची इतिहास भूमिका स्पष्ठ करतो तर पां वा काणे यांचा भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास (इंग्रजी ६ खंड) वैदिक परंपरेचा अनेक पदरी प्रवाह तपासतो; लक्ष्मण शास्त्री जोशींचा वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ वेदांपासून ते थेट मार्क्सवादा पर्यंतचा वैचारिक इतिहास नोंदवतो. इथे अजूनही बर्याच उत्तम कामांची यादी देत येईल. वेळेअभावी आणि जागे अभावी थांबतो. थोडक्यात म्हणजे अनेक भारतीय तात्विक दृष्टीकोनांतून इतिहासाचे तत्वज्ञान घडते. आपली विद्यापीठीय इतिहास मीमांसा पाश्यात्य तत्वज्ञाना च्या चौकटी मान्य करते पण भारतीय तात्विक चौकट मात्र वापरत नाही.
२-६) मला असं वाटत नाही. राजकीय आणि लढायांचा इतिहास हा काही क्षत्रिय इतिहास नाही. क्षत्रिय शब्द क्षेत्र (भूमी, देश ह्या अर्थाने) ह्या संकल्पनेशी निगडीत आहे. उदाहरणार्थ नेमाडेंचा देशीवाद हा क्षत्रिय दृष्टीने लिहिलेला इतिहास म्हणून वाचता येऊ शकतो. वैश्य किंवा क्षत्रिय दृष्टीकोन हा इतिहासाच्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे तर आर्थिक इतिहास हा इतिहास लेखनाशी संबधित विषय आहे. तुमचा प्रश्न इतिहास लेखनाशी संबधित आहे. उदा. आर्थिक इतिहास जरी आर्थिक घटकांना आपल्या इतिहास चिकित्सेत प्रधानत्व देत असला तरी हि इतिहासाच्या अंतर्गत जोडणी विषयी जागरूक असतोच. ह्याच कारणासाठी इतिहास हा नेहमीच बहुजिनसी (plural) विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

त्यातही भांडवलशाही ही स्वभावतः व्यक्तीस्वातंत्र्य देते असा काहीसा भाबडा भाव इथे आहे.

फक्त याच मुद्द्याचा प्रतिवाद करतो. बाकीचे मुद्दे देखील प्रतिवाद करण्याजोगे आहेत.

Freedom is the necessary condition for capitalism. And not the other way round.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद पाटील हे खरोखर एक असामान्य अद्वितीय ( जे अ-पुर्व संशोधन त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेचे केले त्या अर्थाने ) संशोधक होते. त्यांच्या विषयीची मेनस्ट्रीम मधील उदासीनता ही अतिशय बोलकी आहे. परंतु त्यांच्या विचारांची दखल अत्यंत उच्चत्तम अशा संशोधन क्षेत्रातील संशोधकांकडुन घेतली गेलेली आहे हे ही तितकचं खर. लक्ष्मणशास्त्री जोशीं, मे.पु. रेगे , नरहर कुरुंदकर, रोमिला थापर अनेक परस्परविरोधी विचारधारा असणारया अनेक संशोधकांनी या शरद पाटील यांच्या संशोधनाची नुसतीच दखल नव्हे तर सखोल समीक्षा केलेली आहे. इकॉनॉमिक्स अन्ड पॉलिटीकल विकली व तत्सम अनेक प्रतिष्ठीत मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित होत असत. शरद पाटील यांनी जे अत्यंत खोलवर केलेले भारतीय जाती व्यवस्थेचे विश्लेषण आजपर्यंत कुणाही भारतीय विद्वानाने केलेले नाही असे म्हणणे अतिशयोक्ती वाटेल पण त्यांची सर्व पुस्तके एकदा वाचली तर तसे वाटणार नाही हे खात्रीपुर्वक सांगतो. हा माणुस खरोखर आश्चर्य आहे संस्कृत भाषा, जागतिक इतिहास, मार्क्सवाद, इंडॉलॉजी, मानव वंश शास्त्र अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग थक्क करणारा होता. त्याबरोबरच एक अत्यंत अभ्यासु संशोधक एकीकडे तर रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता दुसरीकडे ,दिवसभर आंदोलन, मोर्चे, अगदी आदिवासींसोबत त्यांच्या भाषेत बोलणारा माणुस हाडाचा कार्यकर्ता आणि दुसरीकडे रात्री जागरण करुन अफ़ाट अभ्यासात गुंतलेला हाडाचा संशोधक. आर्मचेअर फ़ीलॉसॉफ़र्स आणि चर्चकांच्या आजच्या जगातला बोचणारा अपवाद. आपल्या घराला “असंतोष” असे नाव देणारा दुर्मिळ माणुस. वल्ली म्हणण अधिक योग्य होइल.
त्यांना कॉम्रेड म्हणण हा त्यांच्यावरचा सर्वात मोठा अन्याय ठरेल. त्यांनी मार्क्सवादा पासुन निश्चीतच सुरुवात केली परंतु अत्यंत दिर्घ असा पुढील स्वतंत्र स्व-संशोधनाचा प्रवास मार्क्सवादाला मागे टाकुन त्यांनी केला. मार्क्सवादाच्या भारतीय संदर्भात त्यांनी दाखविलेल्या उणीवा व मर्यादा तर कोणी कट्टर मार्क्सवाद विरोधी ही दाखवु शकणार नाहीत. त्यांच्या लिखाणासंदर्भात एक विशेष आढळुन येतो तो असा की त्यांचे लिखाण क्रिस्टल क्लिअर- अत्यंत सुत्र रुपात- आवश्यक तितकेच शव्द वापरुन अतिशय शिस्तीत लिहीलेले असे. ते वाचतांना अनेकांची धाप लागण्याचे एक कारण मला असे वाटते की ते हे गृहीत धरुन चालत की इतक वाचकाला माहीत आहे. कुठेही रंगवण्याची खोड त्यांच्या लिखाणात कधीच आढळत नाही. (त्यांचे कीमान एक तरी पुस्तक पुर्ण वाचल्यास मी काय म्हणतोय याचा अनुभव येईल.) त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारयांची ही संख्या मोठी आहे, मुंबईचे एशियाटीक लायब्ररीचे ग्रंथपाल नाव आठवत नाही त्यांना लागेल ती पुस्तके थेट धुळ्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करीत असत. अनेक दिग्गजांशी त्यांचा पत्रव्यवहार व चर्चा होत.
त्यांच्या पुस्तंकातील सर्वात विलक्षण अत्यंत ओरीजीनल अत्यंत वाचनीय असे म्हणजे दास-शुद्रांची गुलामगिरी भाग -१ हा प्राज्ञ पाठशाळा वाई यांनी प्रकाशित केलेला आहे. तर्कतीर्थ व रेगे यांचे शरद पाटलां चे साहीत्य प्रकाशित प्रसारीत करण्यास फ़ार आग्रह होता. या निमीत्त्ताने विचारमंथनास प्रोत्साहन ही दोन्ही देत असत. मेहेंदळे व पाटील यांचा अत्यंत प्रसिद्ध असा वाद विवाद नवभारत मासिकातुन घडवुन आणण्यात तर्कतीर्थं यांच मोठ प्रोत्साहन होत. विरोधी विचारधारा असुनही रेगे आणि तर्कतीर्थ ज्या उदार उमद्या मनाने शरद पाटील यांना व्यासपीठ मिळवुन देण्यास प्रयत्नशील राह्त त्याने या दोघांच्या उमदेपणा विषयी जो खरया विचारवंतात नेहमीच असतो तो दिसुन येतो. त्याचे कौतुक वाटते. त्यांच्या विषयीचा आदर द्विगुणीत होतो. आकस रहीत द्वेष रहीत पुर्ण सत्यान्वेषी दिशेने केलेले संशोधन संशोधकाचा द्रुष्टीकोण कीती विशाल करते हे दिसुन येते. त्यांच हयवदन या गिरीश कर्नाड यांच्या असामान्य नाटकाच केलेलं तितकच कमालीच मार्मिक विश्लेषण “ नेणीवेने परतवलेली प्रतिभेची झेप “ हे निव्वळ अप्रतिम आहे.

शरद पाटील यांच्या पुस्तकांची उपलब्धता हा अत्यंत मन विषण्ण करणारा असा विषय आहे. त्यांची फ़ार कमी पुस्तके उपलब्ध होतात. प्राज्ञ पाठशाळेचा सध्याचा अत्यंत भोंगळ कारभार यास जबाबदार आहे. त्यांचा दुसरा प्रकाशक सुगावा त्यांनी ही त्यांची पुस्तके प्रकाशित करुन बरीच वर्षे झालीत तीही मिळत नाही. आता मावळाइ या पुण्याच्या एका प्रकाशकाने त्यांची पुस्तक प्रकाशित केली आहेत मात्र अतिशय पुअर अस प्रिंटींग त्याहीपेक्षा अनेक मुद्रण चुकांमुळे जे या प्रकारच्या संशोधनात्मक पुस्तकात फ़ार महागात पडत अशा चुका असल्याने ते वाचवत नाही. प्राज्ञ पाठशाळेच दास शुद्रांची गुलामगिरी अचुक आहे पण ते उपलब्ध च नाही. मी महत प्रयासाने एक झेरॉक्स प्रत ५०० रुपये देउन खरेदे केली. असो.

शरद पाटील यांच लिखाण कृपया तुकड्या तुकड्या त कधीही वाचु नये व त्यावरुन मत बनविले तर अत्यंत चुकीची धारणा होउ शकते त्यांच दास शुद्रांची गुलामगिरी भाग १ वाचल्यावर च त्यांच्या मांडणीची अचुक बेस लक्षात येतो त्या मांडणीचा बेस माहीत नसल्यास पुढील तुटक वाचनाने गैरसमज व कनफ़्युजन होण्याची शक्यता असते. पण दुसरा असाही विचार माझ्या मनात येतो की पुर्ण पुस्तक ना सही काही तर वाचल गेल तर कीमान ओळख झाल्यावर मुळ विचार वाचण्याची भुक निर्माण झाली तरी खुप आहे. म्हणुन एक रीस्क घेउन त्यांच्या काही केवळ काही संकल्पनांचा परीचय व्हावा या हेतुने त्यांच्या स्वत:च्या या लेखाचा तुकडा देतो. कृपया परत एकदा विनंती करतो की मुळ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
प्रतिसाद फार लांबलचक व विस्कळीत व तुटक तुटक ही झालाय ही चुक मान्य करतो पुढच्या वेळेस नक्की काळजी घेइल.

Ambedkar’s Search for the Sudra Varna
I think that Annihilation of Caste (1936) is Dr Ambedkar’s highest work. Addressing Indian Communists and Socialists in this book, Ambedkar pointedly said that before the socialist revolution, they will have to annihilate the caste system, and has drawn attention to the unique Indian reality of two proletariats—one, the social proletariat and the other, the economic one. But the difference between Phule, his teacher, and Ambedkar is that while the former considered the caste system to be the feudalism of India, the latter considered it to be worse than slavery and thereby separated it from Indian feudalism. That is why, he declared in the 1940s that caste abolition to be more difficult than to abolish class, which led him to leave its abolition to Parliament instead of a social revolution.
Ambedkar’s search was not for the primitive aboriginals but for the slave Sudra varna in the four varna (catur-varnya) system. In 1916, he had presented the paper, Castes in India: Their Mechanism, Genesis and Development, in a seminar in America. According to him, the pre-caste ancient Indian society, like all other societies, was composed of classes. He further argued that after it became closed it became the caste society—Caste is an enclosed class. (Vol. 1, p. 15)
Were the Africans, on whose slave labour America soared to progress and prosperity, before they were kidnapped from Africa, a class society? the Indian Communist Parties still continue to cling to Ambedkar’s general social truth and to explode which I had to spend the major part of my political life. Class system permeated in India only through the British capitalist imperialism. Till then, India was mainly a caste society (the rest of India was inhabited by Adivasi jamats). The jati society came into being during Buddha’s time (BC 600). It was preceded by the varna society. That is why I wrote the whole Indian history in three volumes.
Ambedkar wrote: Who Were the Shudras? How they came to be the Fourth Varna in the Indo-Aryan Society, when India was on the threshold of independence. He summarised the book as follows:
1. The Shudras were one of the Aryan communities of the solar race.
2. There was a time when the Aryan society recognised only three Varnas, namely, Brahmins, Kshatriyas and Vaishyas.
3. The Shudras did not form a separate Varna. They ranked as part of the Kshatriya Varna in the Indo-Aryan society.
4. There was a continuous feud between the Shudra kings and the Brahmins in which the Brahmins were subjected to many tyrannies and indignities.
5. As a result of the hatred towards the Shudras generated by their tyrannies and oppressions, the Brahmins refused to perform the Upanayana of the Shudras.
6. Owing to the denial of Upanayana, the Shudras who are Kshatriyas became socially degraded, fell below the rank of the Vaishyas and thus came to form the fourth Varna. (pp. XIV-XV) Ambedkar has admitted in the very preface of the book that: “If the warning is for the reason that I cannot claim mastery over the Sanskrit language, I admit this deficiency. (p. XIV). Can a person who wrote the history of ancient Greece from English literature on it and without attaining mastery over the Greek language, be accepted by the Greek scholars? That is why, it was rejected by the Indologists, not because they were Brahmanas. What is the evidence to prove that the Shudras were originally ‘one of the Aryan (Kshatriya) communities of the solar race’?
I have proved in my Vols. I and III that kingship in India originated in women, that is, in gynocracy. (My three volumes are available both in English and Marathi.) The original term for kingship even in the Vedic(!) language is rashtri and it has no masculine form. Quoting the lawgiver Harita’s neglected statement that the Sruti is not one but two: one Vaidiki and the other Tantriki, I have proved that Indian history starts with the latter and not with the former. Tantra, which occurs in the Veda only once, means agriculture, while Veda means knowledge. Knowledge of what? Evidently of agricultural magic, which was founded by the Tantriki Sruti and turned into karma-kanda by the Vaidiki Sruti of the Aryans. Though the Aryans, on the one hand, borrowed heavily from the Tantriki Sruti for their Vedic one, they tried to crush the Tantriki Sruti on the other. Brhad-aranyaka Upanishad (3.3.,7) shows eminent Aryan priests and philosophers going to the matrilinear Madras of Punjab, to the wife and daughter of Kapya (son of Kapi), to learn yajna (sacrifice, agricultural magic). The primal rashtri-devi Nirrti herself declares that she is the first among priests—“cikitushi prathama yajniyanam” (Rgveda 10.125.3; Atharva-veda 4.30.2). I had to wage a year-long debate with Dr M.A. Mehendale to prove the gynocratic identity of Nirrti. All Indologists tried to prove that the Arsha language of the Veda originated in Europe. But nobody raised the question as to how the efficacy of the agricultural magic could last over such a long distance and time and linguistic and geographical differences. The Arsha language was the language of the Tantriki Sruti of the gynocratic Rtis of the Sindhu Valley. The original meaning of the varna was not colour but moiety.
Original varnas were not three but two. They originated from the sexual division of the gynocratic tribe and represented the sexual division of the then universe: Dyava and Prithivi (sky and earth). Because women invented agriculture, they were considered to be Kshetra or Kshatra and because men poured semen or rain in the females or Earth Mother’s yoni, they were considered to be Brahman or sky. (Grammar says that brahmana is the offspring of brahman.)
There was no Vaisya varna in the matrilinear states like Kerala. The third varna was introduced by the pastoral and patriarchal Aryans. There could be no persecution of the Brahmana Varna by the Kshatra Varna in the gynocratic tribes based on matriarchal blood kinship. Equality and democracy were generated by the Kshatra Varna. The words ‘samata’ and ‘mitrata’ originated in the Arsha language of the Rtis.
For equalitarian and democratic administration Nirrti initially constituted the ‘sabha’ (tribal council). Apte’s ‘Sanskrit-English Dictionary’ does not give the etymology of sabha. I had to extract it from the ‘civar-bhajaka’ bhikkhu of the Vinaya-pitaka. He was elected by the samgha to distribute equally the cloths sent by the laity for the civar robes of the bhikkhus. ‘Bhajaka’ is derived from the root ‘bhaj’, to apportion equally. Likewise ‘bha’ in ‘sa-bha’, the ‘Kashtha-sabha’, where the tribal land and wealth was apportioned equally. In European and Arab gynocracies, this distribution was made with the help of dice, while in Indian gynocracies (vai-raj) it was made by aksha or salaka or chanda. Nirrti added the dice-board (irina or adhi-devana) to it. This function was called ‘devana’ and hence Nirrti, who performed it, was called ‘devi’. Even after a year-long debate on Nirrti, Mehendale persists in interpreting the word as ‘gambling’!
Nirrti felt that it would be inequalitarian to administer the tribe exclusively by the female sabha. In order that the males should support the decisions of the sabha voluntarily, that there should be sexual equality, she constituted the samiti (tribal assembly) which was made up of all initiated adult members of both the sexes. The title ‘parishad’ is of later, Aryan times. It was not made up of the whole tribe, but only of the twice-born varnas. The ritual ‘upanayana’ was also of the Aryan, catur-varnya times. In it only the Brahmana priestly varna could perform all rituals, while in the gynocracy all rites were performed by the Kshatra varna. In gynocracy initiation of a tribal member was called ‘abhi-sincana’. It consisted of ceremonial bath in the tribal lotus pond (pushkarini). The pushkarini of Mohenjodaro-Harappa is in Pakistan. But Islam condemns all pre-Islamic history as ‘jahilia’!
Pururava was the son of Ila, the gynocratic queen of Punjab. He could not be the heir to her gynocratic State. Hence, he came to Urvashi’s gynocracy. She made him her tribal brother (vira) by bathing him in the gynocratic pushkarini and then performed sacred marriage (deva-vivaha) with him and thus made him king (raja) by contagious magic. She told him by the X.95.5: “Pururavo’nu te ketam ayam raja me vira tanvas tad asih.” The pushkarini in which she initiated him is the ‘pushkara’ near Ajmer. Before the deva-vivaha, he was an ordinary Brahman. Hence his present-day descendants consider it as the pushkara of god Brahma! Before sacrificing him in the Purusha-medha, she assured him that his sons would succeed him as patrilinear kings: “Praja te devan havisha yajati svarga u tvam api madayase” (X.95.18). Henceforth, patrilinear kingship displaces matrilinear one, ending her gynocracy by rendering her the divine courtesan!
Did Ambedkar aspire to show lofty Aryan solar origin for the Sudras, who were the slave fourth varna in the Aryan catur-varnya system? The Surya (sun) was not a male deity in its origin. In the Rgvedic marriage hymn Suryaa is the bride of the Gods. Indian slavery was not individual, class, like the European one. D.R. Chanana has proved in his unique work ‘Slavery in Ancient India’ (1960) that it was communal. The female slave of Maha-nama, Buddha’s cousin, was called Naga-Munda. It seems that the Sakya oligarchy (samgha-gana) had made the Nagas and Mundas, or a section of them, their yuddha-jita slaves. Mahabharata (II.32.10) shows the Sudras as a sovereign tribe in the Sarasvati valley. The Kashtha-sabha of Lanka was guarded by 600 Pisaca-slaves. They were yuddha-jita slaves of the sovereign Pisaca tribe, whose paisaci language produced the classic ‘Ocean of Stories’. The Lankan tribe had only three varnas, the Kshatra varna of Mandodari and other females, the Brahman varna of Ravana and other males and the Dasa varna. The community (jamat) of the Va-naras is shown even in cinema as monkeys. They do not seem to be agriculturists. Like the forest-dwelling Rama, Lakshmana and Sita, they appear to be hunters and food-gatherers. Such pre-tribe (gana) communities fit in the BAMCEF’s mula-nivasis. Indian adivasis are termed Scheduled Tribes. Tribe means gana. Not only in India, but all over the world, adivasis are no more in the advanced stage of gana. Adivasis are economically differentiated; but still they are without varnas or jatis. Their jamats cannot be equated with varna or jati or class (varga). The electoral appeal of their leaders is still in the name of homogeneous jamats.
The search for ‘Who Were the Shudras?’ should have been for the origin of their slavery. Though svatantrya (liberty) and paratantrya (slavery) are polarities, they are also the unity of those poles, opposites. Panini’s grammatical rule: ‘Sva-tantrah karta’ (I.4.54) defines the subject as one who is free to act. Commenting on Panini (BC 500) three centuries later, Patanjali says that the meaning of tantra also being thread, one who owns his means of production, that is, weaving, is free. Panini is not the sole author of Ashta-adyayi. There were several grammarians before him, including women. Udameghi had her school of Audameghyas. The language of the Vaidiki Sruti is not Paninian Sanskrit but Arsha, meaning language of the hymn-singing rshis. Veda does not mean agricultural magic, but simply knowledge, while tantra of the Tantriki Sruti means agriculture. I have shown in Vol. III that Nirrti being the inventor of agriculture (rice), she and the Kula-pas of the Rti tride were the composers of the Tantriki Sruti. The pastoral and patriarchal Aryans settled down to agriculture, adopted the equalitarian varna system by transforming it into the inequalitarian four varnas and transformed the Tantriki Sruti into karma-kanda. They substituted Nirrti by A-diti (not Diti) and their grammarian Gargya clashed with Sakatayana on the etymology of Nirrti. It was a controversy over the relation of the pratipadika (uninflected noun) with the upasarga (preposition). Gargya used grammar to denigrate Nirrti, while Sakatayana defended the prevailing law of the Arsha grammar to sublimate her. In the introduction to Part II of ‘Dasa-Sudra Slavery’ I have summarised my debate on the etymology of Nirrti with Mehendale, who upheld Gargya’s anti-Nirrti view. It is worth noting that Sakatayana was matrilinear—Sakati: grandmother, Saakati: mother and Sakatayana: her son, while Gargya was evidently patrilinear.
Thus, the trail of the Arsha language takes us to Nirrti’s vai-raj. It tells us that whosoever owns her/his means of production is really free. In Rtis’ vairaj women invented agriculture and that it why the Kshatra varna owned agriculture. But Nirrti strengthened this freedom with equality and democracy. Samiti has been explained in the context of sabha. The explanation of democracy remains. Varuna was the son of Nirrti. Punjabrao Deshmukh has drawn our attention to the fact that Varuna’s only weapon is bond (pasha). Vedic literature says that one who was ‘possessed’ by Varuna was called ‘Varuna-grhita’. Before him only Nirrti possessed persons—‘Nirrti-grhita’. She gave him the regnal post out of mother’s love; but did not bestow the Tantriki Sruti. In order that he should not betray the Vairaj, she conferred on him the shadow Mitra deity. Vasishtha was born of Urvasi from Varuna and hence he was called Maitra-Varuni. The karma-kanda of making kingship patrilinear was prepared by Vasishtha!
Visvamitra bade Rama to kill Tataka, the gynocratic queen of the Maladas and Karushas, by telling him that it was his duty as a Kshatriya prince to spread the four varna system:
Na hi te stri-vadhakrte ghrna karya narottama
Catur-varnya-hitartham hi kartavyam raja-sununa I.25.17
It is not true that Rama’s war was exclusively against the ‘evil’ Rakshasas. In reality, it was against the equalitarian gynocracies for establishing the slave system of caturvarnya. Janaka demolished the A-halya-ruled gynocracy of the Videhas and banished her heir Sita to Ayodhya, wherein A-halya (Earth Mother) and Sita (ploughed field) were not Rakshasas. I have presented this a-brahmani interpretation in my Ramayana-Mahabharatatila Varna-samgharsha (2005). Though Indian society has progressed through this brahmanical bloody campaign, when the final conflict of caste-ending struggle has opened up, it has become urgent to disclose the suppressed a-brahmani history of this epic conflict. Though Indian slavery began not from Sudra slavery but from Dasa slavery, it is now more important to show the transition of Indian gynocracy to Dasa-Sudra slavery. For its detailed exposition my ‘Dasa-Sudra Slavery’ in two parts should be referred to.
In this context the definition of slavery by Buddha and the grammatical rule: Svatantrah karta should be compared. Buddha says:
…..puriso daso assa anattadhino, paradhino, na yena kamangamo.
So dasabya mucceyya attadhino, aparadhino, bhujisso, yena kamangamo.
(…a man were a slave, not his own master, subject to another, unable to go whither he would; …..he, emancipated from that slavery, becomes his own master, not subject to another, a free man, free to go whither he would.) [Dighanikayapali, Silakhandhavaggo, II.5.72]
If the grammatical rule ‘free to act’ is connected with ‘unfree to act’, it will be understood how these polarities are unity of opposites.
Vai-raj/stri-rajya was not one, but several. Upto the 20th century there was only one, that of the Khasis, described by Gurdon. They arose in a peculiar development of mankind. Even a brahma-nical, but semi-tantrika poet, like Bhavabhuti had to take cognisance of its plurality in his drama Uttara-Rama-carita. After the beheading of Sambuka by Rama, he appears before Rama as a divine person. Rama bids him to go not to the brahmanical inequalitarian heaven, but to the equalitarian heaven of gynocracies for permanent residence:
Yatra anandas ca modas ca yatra punyas ca sampadah
Vairaja nama te lokas taijasah santu te dhruvah.
Bhavabhuti speaks of Vai-raj in the plural. The Sudra Sambuka thus revenges upon brahmanical history through a great Brahmana poet. Indian history has destined that it should not remain figurative, but come in practice. The males then obeyed Vairaja’s trinity of ‘Svantantrya, Samata and Mitrata’ under the spell of agricultural magic. Modern socialism will come into being through conscioius inculcation of the new philosophy of Sautratika Marxism, the new methodology of multilinear Historical Materialism and the new aesthetics of Socialist Sautrantikism.
Search for Mula-nivasis
MULA-NIVASI (aborigine) means human groups (jamat) in the pre-tribal (gana-purva) stage. Adivasis are called Scheduled Tribes (STs) in English, which is totally incorrect. The terms tribe and gana were brought into being by gynocracies in the West and East respectively. Though there was sexual inequality as the name stri-rajya shows, it was otherwise an equalitarian society. But with agriculture passing into the hands of the males and kingship becoming patrilinear, it became a three varna (Kshatriya, Brahmana and Dasa) inequalitarian matrilinear varna society and headed towards full scale slavery. The Aryan four varna (Brahmana, Kshatriya, Vaisya and Sudra) society coalesced with it. Guha, the Adivasi chief, who ferried Rama, Sita and Lakshmana across the Ganga, headed an undifferentiated mulanivasi collective, while his three passengers belonged to the four varna Kosala tribe.
The European tribal society further disintegrated in Plato’s time (BC 428/427-347) into merchant democracy and became a class society. Indian tribal slave society, called samgha-gana, went on disintegrating in Buddha’s time to become jati society. In AD 700 it became a developed jati feudal society distinguished by all the six characteristics. This dialectics of development should be understood. Development of the jati system means the growth of the a-brahmani opposite of the jati contradiction. With the full development of the six characteristics the growth of the a-brahmani opposite stagnated further, while the growth of brahmani opposite became retrogressive.
I have shown in Vol. III that the Buddha-led social revolution had two heroes—one, an agrestic slave and the other a cultivating householder (kassaka gaha-pati). The agrestic slave Punnaka (one who completes 100) represents agrestic slaves who had revolted violently, while Mendhaka represents the newly arisen cultivating traders with whose land revenue and trade tax the royal treasury over-flowed. The slave oligarchies being in disintegration, the agrestic slave hero was leaving the stage for good, while the caste (jati) feudal monarchies being on the rise the kassaka setthi (cultivating trader) was the new hero. The ganika Amba-pali of Vaisali was the last heir of the rashtri-devis of gynocratic Vaisalas. She is seen donating her sacred grove of Amba-vana to the sangha led by Buddha. We see all the three social orders—the disappeared gynocracy, the departing slave oligarchy and the rising jati feudal monarchy, in the lifetime of Buddha.
With the beginning of the stagnation of the jati system in AD 700 the cultivating trader gahapatis broke up into the castes of traders, money capitalists and mirasdar peasants. The anti-casteism that was evident in Sudraka’s drama ‘Mrcchakatika’ (AD 100) in these two caste groups disappears. The philosophy of the present ruling caste-classes formed of Bania capitalists and Brahmanical intelligentsia is casteist Vedanta and the elites of the dominating peasant castes are the mainstays of the rural caste system.
Buddha consciously initiated the Candala untouchables Sunita and Sopaka as bhikkhus, who were the victims of the caste system. The romance of bhikkhu Ananda and Candali Prakrti has soared to become a European opera. Prakrti’s love was sublimated by Buddha turning her into a bhikkhuni. Buddha had distinctly directed the Samgha to wage the next great struggle of ending the jati system. The Mahayana took it up. The epic philosophical struggle that the Diganaga school waged against the brahmanical camp constitutes the prologue of today’s Enlightenment of the caste-ending social revolution. Siddhas of both sexes and all castes and Macchindra-natha’s Nath sect were fired by this prologue. Shivaji and his son Sambhaji followed Saint Tukoba and the Sakta sect, finally embracing martyrdom for caste-ending equality. Hence, not the blank Mula-nivasis, but the women and men, who wrote the history of caste-ending equality with their blood, should be followed.
The undivided Indian Communist Party broke up in 1964 into the Communist Party of India (CPI) and the Communist Party of India-Marxist (CPM). The CPI and the CPM adopted policies under the names National Democratic Revolution and People’s Democratic Revolution respectively borrowed from the West. The second division took place in 1979-80; out of that split arose the Naxalite party based on the Chinese New Democratic Revolution. The philosophy of all the three parties is traditional Marxism and no Communist Party has as yet studied India’s unique social structure, history, philosophy and culture. After making this comparative study, Sharad Patil resigned from the CPM along with his colleagues and established in 1978 the Satyashodhak Communist Party based on the policy of caste-ending bourgeois democratic revolution. His Vol. III entitled ‘Caste-ending Bourgeois Democratic Revolution and its Socialist Consummation’ was published in 2006; this expounds the new philosophy of Sautrantika Marxism which is the synthesis of Dignagean Sautrantika Vijnanavada with Marxism, the new methodology of multilinear Historical Materialism and the new aesthetics of Socialist Sautrantikism. His recent paper (2008) ‘Search for Aborigines (Mula-nivasis), or the Sudra Varna, or (Caste-ending Equality?’ clinches Vol. III on the programmatic plane.
After more than 2500 years of the Buddha-led slavery-ending revolution, India stands on the threshold of caste-ending bourgeois democratic revolution. Being unable to solve the riddle posed by the unity of opposites of the social order of the caste system and the economic order of semi-feudal landownership, the Left, Centrist and Ati-sudra parties have lost the very objective of social revolution.
For caste-ending revolution, the social proletariat (ex-untouchables) needs to collaborate with the peasant caste-class. But though the peasant caste-classes support land reform, they oppose caste abolition. The peasantry in the bourgeois democratic revolutions of the class societies of the West and East were anti-feudal and hence such a situation was never faced by their revolutions. Unless the peasant castes are made caste-annihilationists, Indian bourgeois democratic revolution cannot succeed. If the Marxist proverb ‘force is the midwife of revolution’ is followed literally in India, it will antagonise the common mass of the peasantry. The pre-revolutionary Enlightenment should be such that it should turn the majority of the common mass of the peasantry into anti-caste and neutralise most of the rest. That is why this Enlightenment is unprecendented and hence it should be based on a new philosophy, new methodology and new aesthetics. Dalit writers are committing a blunder by alleging that Mahayana is anti-Buddha. Though Buddha accomplished the Great Enlightenment and revolution of varna slavery, he impressed upon his monastic order that though the nascent jati system would develop for hundreds of years, it would also have to be dealt a mortal blow like the varna slave system. Using the word jati in the sense of the scientific term ‘species’, he tells the brahmanas, Vasettha and Bharadvaja that though there are jatis in the animal and plant worlds there are no jatis in the human world:
Jati-vibhangam pananam annamanna hi jatiyo
Evam natthi manussesu lingam jatimayam puthu.
In the philosophical systems period (from AD 200 onwards) the brahmani philosophical camp launched attack on the Buddhist philosophical camp under the philosophical tenet: ‘Jati is permanent.’ Mahayana had to accept this Enlightenmental challenge. The philosopher poet Asvaghosha countered the attack by his Tathata-vadin philosophy and literature. Great struggle raged in all fields of knowledge. In education it was fought between the brahmani guru-kulas and the a-brahmani maha-viharas. In the great monasteries like Nalanda the educational course started by memorising the Ashta-adhyayi of the grammarian Panini. The text-book for it was the ‘Kasika’ of the bhikshus Vamana and Jayaditya (AD 650-660). Public debates then started taking place in Sanskrit. Sanskrit had deteriorated by the time of Patanjali (BC 200). It was necessary for the Buddhists to purify and make it meaningful in complexity. Kasika lasted up to the time it was displaced by Bhattoji Dikshit’s Siddhanta-kaumudi (AD 1700), which shows its irreplaceability.
But if it is forgotten that the Mahayana had consummated the early half of the Enlightenment of the caste-annihilatory revolution, it is impossible to carry this revolution to success today. In the seventh century when the caste system had started becoming increasingly rigid, Dharmakirti, the last sun of the Dignaga school, blasted the brahmanical systems by saying in his great work on logic Pramanavartika that: ‘to accept the authority of Veda, to assume the creator of this world, to suppose that merit accrues from holy dip, to be proud of the caste system and to presume that torturing one’s own body decreases sin are five signs of stupidity’—
‘Veda-pramanyam, kasyacit kartr-vadah, snane dharmeccha, jativada—avalepah,
Santaparambhah papa-hanaya ceti dhvasta-prajnane panca-lingani jadye.
Communists assert that all branches of knowledge Marxism can change, but its philosophy, especially materialism, can never change. Bhikshu Dignaga has changed even materialism. He says that every phenomena is unique (sva-lakshana), it is not like any other phenomenon. It makes Marxism’s unlinearist classism inapplicable. Every phenomenon —jati, varna, gana, jamat etc.—has to be studied separately. Mind being composed of consciousness (sa-vikalpaka) and subconscioius (vi-kalpaka), the logic of the former is formal (akarika) while that of the latter is dialectical. Dharmakirti and his Chinese disciples tried to build it; but the efforts have remained incomplete. The Soviet scholars tried to define it; but their, and Marxism’s, concep-tion of the mind being homogeneous, their efforts could not transcend formal logic. Freud (1856-1930), in his treatment of mental diseases, discovered the subconscious. In the course of erecting modern socialism, the inequalitarian mind will have to be changed. During the process of this metamorphosis dialectical logic will take place. I have shown in my Vol. III how the Samkhya yoginis discovered the duality of the mind. Vasubandhu (early 400) formulated it in his ‘Abhidharma-kosa’ and his disciple Dignaga incorporated it as the epistemology of his Sautrantika Vijnanavad in philosophy.
The real reason that actuated the Indian Communist Parties to reject the caste-ending revolution is not only Marxism’s unilinearism or classism. Basically it is philosophical. I have dealt with it in my still unpublished paper ‘Lenin, Mao and Basavapunnaiah: On Antagonistic and Non-antagonistic Contradiction’ (1983). In Marx’s death centenary issue of September 1983 of the CPI-M’s theoretical organ Social Scientist, M. Basavapunnaiah wrote a paper attacking Mao’s On Contradiction (1936). Basavapunnaiah’s charge was that though, according to Marx and Lenin, the two types of contradiction, antagonistic and non-antagonistic, were mutually exclusive and that only class contradiction being antagonistic, it can be solved by revolution, Mao says that the two types being transformable into each other, non-antagonistic contradiction can turn into antagonistic contra-diction in certain circumstances and it can be solved by revolution; this is betrayal of Marxism. This paper implied that as jati contradiction being non-class and hence non-antagonistic, it would amount to betrayal of Marxism to solve it by revolution. I sent the abovementioined article to Social Scientist. It should be noted that Ambedkar had stated jati contradiction to be more antagonistic than class. Had Mao not made this contribution to Marxist dialectics, he would not have been able to direct the Chinese revolution successfully. This shows how strategic is the role of philosophy in the revolutionary movement.
The population of five districts of Nepal is overwhelmingly untouchable and the untouchables are a significant minority in the rest of the Nepal. Indian history shows that backward Adivasi jamats became untoucables. The reason why the Maoist Party waged the armed struggle successfully is that the core of its army is formed by untouchables. Nepal is a Hindu state and hence its feudalism is constituted by the caste system. Nepali people’s armed struggle has succeeded in abolishing monarchy: but if it adheres to the Chinese New Democratic Revolution, it will not be able to achieve its Caste-ending Bourgeois Democratic Revolution.
The mass bases of Indian Naxalites are among Adivasis. My whole life after 1956 has been spent in conducting the movement of the Adivasis. They are, according to the Dharma-sastra, Ati-sudras like the untouchables; but their hunger is for land and not for caste emancipation. The colleagues of Irom Sharmila Chanu, the ‘iron lady’ of Manipur, say: “We are not concerned with caste.” Adivasis in India stand on the border of the caste system. Dharmasastra does not consider them untouchables. Though Anand Teltumbade’s book is named Anti-imperialism and Annihilation of Caste, Naxalites do not name their revolution ‘Caste-annihilatory Bourgeois Democratic Revolution’; they insist on calling it New Democratic Revolution which does not spell out caste annihilation in their programme. Their philosophy is traditional Marxism and methodology unilinear historical materialism.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह वाह! किती छान लिहिलंय तुम्ही. तुमच्या शरद पाटलांवरच्या प्रेमात मी मनापासून सहभागी आहे. खरंच उत्तुंग व्यक्तीमत्वाचा उमदा विचारवंत. त्यांना कॉम्रेड म्हणण्याचं कारण इतकच कि ते स्वतः तसं संबोधित असत. त्यांनी केलेला मार्क्सवादाचा विकास मान्य करूनही त्यांनी शेवटपर्यंत मार्क्सची अनित्यतातावादी (हा dialectics साठी निर्माण केलेला त्यांचाच शब्द. मराठीत dialectics साठी द्वन्दात्मकता हा शब्द रूढ आहे पण पाटील बौद्ध दर्शनातला अनित्य हाच शब्द वापरीत.) दृष्टी सोडली नाही हे ही खरंय.

दास शुद्रांची गुलामगिरी अद्भुत आहेच पण मला त्याचं जाती व्यवस्थाक सामंती सेवकत्व हे हि पुस्तक फार मोलाचं वाटत. ह्यात ते सगळ्या भारतीय तत्वज्ञानाचा परीघ कवेत घेत ज्ञानशास्त्रीय आणि सौंदर्यशास्त्रीय पैस उलगडून दाखवतात. जबरदस्त काम केलं ह्या माणसाने. माझी तुम्हाला विनन्ति आहे कि तुम्ही पाटलांवर जरूर आणखी लिखाण करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धनुष जी
शरद पाटील यांच्या संशोधनातील जो निरुत्ती ( टंकण्याच्या माझ्या मर्यादीत अनुभवामुळे अचुकतेने हा शब्द लिहीता येत नाही) संदर्भातील भाग आहे. ज्याने वैदिकपुर्व सिंधुसंस्कृतीत उगम असलेले स्त्री-राज्य)वैरा-ज) कसे अस्तित्वात होते या संबंधीचे विवेचन येते ज्या निरुत्ती- वैराज- तांत्रीकी श्रुती संदर्भात व सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्या मुळ इंडीयन गायनॉक्रसी-स्त्री सत्ताक राज्या चे पुढे वैदिक काळात पुरुष सत्ताक व्यवस्थेत कसे रुपांतर बदल होत गेले. निरुत्ती ते वैदिक अदिती पर्यंतचा प्रवास हा इतका स्पेसीफीक संशोधनाचा भाग जो शरद पाटील यांच एक अतिशय महत्वाच अस योगदान आहे. त्यावर त्याचा परीचय करुन देणारा एक स्वतंत्र लेख लिहावा अशी मी अतिशय आग्रहाची विनंती तुम्हाला करतो.
यामागची कारणे अशी की
१ हे शरद पाटील यांचे सर्वात क्रांतिकारी अतिशय ओरीजनल असे संशोधन आहे.
२ आज च्या वर्तमान भारतीय फेमीनीझम च्या चळवळीला हा भाग वैचारीक लढ्यात अत्यंत उपयुक्त असा आहे. कारण हा भारतीय सांस्कृतिक इतिहासातुन अतिशय मोलाचे असे संदर्भ स्त्री स्वातंत्र्या च्या संदर्भात पुरवितो. ज्याचा अत्यत प्रभावी व सकारात्मक उपयोग या चळवळीला निश्चीतच होइल.
३ याने कीमान काही लोकांना उत्सुकता निर्माण होउन याचा मुळातुन अभ्यास करण्याची प्रेरणा कदाचित होउ शकते.
वरील विवेचना संबधी भाग
Nirrti felt that it would be inequalitarian to administer the tribe exclusively by the female sabha. In order that the males should support the decisions of the sabha voluntarily, that there should be sexual equality, she constituted the samiti (tribal assembly) which was made up of all initiated adult members of both the sexes. The title ‘parishad’ is of later, Aryan times. It was not made up of the whole tribe, but only of the twice-born varnas. The ritual ‘upanayana’ was also of the Aryan, catur-varnya times. In it only the Brahmana priestly varna could perform all rituals, while in the gynocracy all rites were performed by the Kshatra varna. In gynocracy initiation of a tribal member was called ‘abhi-sincana’. It consisted of ceremonial bath in the tribal lotus pond (pushkarini). The pushkarini of Mohenjodaro-Harappa is in Pakistan. But Islam condemns all pre-Islamic history as ‘jahilia’!
Pururava was the son of Ila, the gynocratic queen of Punjab. He could not be the heir to her gynocratic State. Hence, he came to Urvashi’s gynocracy. She made him her tribal brother (vira) by bathing him in the gynocratic pushkarini and then performed sacred marriage (deva-vivaha) with him and thus made him king (raja) by contagious magic. She told him by the X.95.5: “Pururavo’nu te ketam ayam raja me vira tanvas tad asih.” The pushkarini in which she initiated him is the ‘pushkara’ near Ajmer. Before the deva-vivaha, he was an ordinary Brahman. Hence his present-day descendants consider it as the pushkara of god Brahma! Before sacrificing him in the Purusha-medha, she assured him that his sons would succeed him as patrilinear kings: “Praja te devan havisha yajati svarga u tvam api madayase” (X.95.18). Henceforth, patrilinear kingship displaces matrilinear one, ending her gynocracy by rendering her the divine courtesan!

I have shown in Vol. III that Nirrti being the inventor of agriculture (rice), she and the Kula-pas of the Rti tride were the composers of the Tantriki Sruti. The pastoral and patriarchal Aryans settled down to agriculture, adopted the equalitarian varna system by transforming it into the inequalitarian four varnas and transformed the Tantriki Sruti into karma-kanda. They substituted Nirrti by A-diti (not Diti) and their grammarian Gargya clashed with Sakatayana on the etymology of Nirrti. It was a controversy over the relation of the pratipadika (uninflected noun) with the upasarga (preposition). Gargya used grammar to denigrate Nirrti, while Sakatayana defended the prevailing law of the Arsha grammar to sublimate her. In the introduction to Part II of ‘Dasa-Sudra Slavery’ I have summarised my debate on the etymology of Nirrti with Mehendale, who upheld Gargya’s anti-Nirrti view. It is worth noting that Sakatayana was matrilinear—Sakati: grandmother, Saakati: mother and Sakatayana: her son, while Gargya was evidently patrilinear.
Thus, the trail of the Arsha language takes us to Nirrti’s vai-raj. It tells us that whosoever owns her/his means of production is really free. In Rtis’ vairaj women invented agriculture and that it why the Kshatra varna owned agriculture. But Nirrti strengthened this freedom with equality and democracy. Samiti has been explained in the context of sabha. The explanation of democracy remains. Varuna was the son of Nirrti. Punjabrao Deshmukh has drawn our attention to the fact that Varuna’s only weapon is bond (pasha). Vedic literature says that one who was ‘possessed’ by Varuna was called ‘Varuna-grhita’. Before him only Nirrti possessed persons—‘Nirrti-grhita’. She gave him the regnal post out of mother’s love; but did not bestow the Tantriki Sruti. In order that he should not betray the Vairaj, she conferred on him the shadow Mitra deity. Vasishtha was born of Urvasi from Varuna and hence he was called Maitra-Varuni. The karma-kanda of making kingship patrilinear was prepared by Vasishtha!
Visvamitra bade Rama to kill Tataka, the gynocratic queen of the Maladas and Karushas, by telling him that it was his duty as a Kshatriya prince to spread the four varna system:
Na hi te stri-vadhakrte ghrna karya narottama
Catur-varnya-hitartham hi kartavyam raja-sununa I.25.17
It is not true that Rama’s war was exclusively against the ‘evil’ Rakshasas. In reality, it was against the equalitarian gynocracies for establishing the slave system of caturvarnya. Janaka demolished the A-halya-ruled gynocracy of the Videhas and banished her heir Sita to Ayodhya, wherein A-halya (Earth Mother) and Sita (ploughed field) were not Rakshasas. I have presented this a-brahmani interpretation in my Ramayana-Mahabharatatila Varna-samgharsha (2005).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0