इतिहास
खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया
Taxonomy upgrade extras
खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया
खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.
त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.
- Read more about खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया
- 7 comments
- Log in or register to post comments
.
तलवार की लेखणी ?
Taxonomy upgrade extras
पुढील विचारसरणी मध्ययुगानंतर प्रचलित झाली :-
"लेखणी वापरता येत नाही ना,म्हणून तलवार वापरता "
"विचारांचा विरोध विचारांनी करा "
.
.
ह्या विचारसरणीचा युरोपमधील सरकारने छुप्या पद्धतीने प्रसार्-प्रचार केले असावे का ?
म्हणजे वैचारिक विरोधकाचे कौतुक वगैरे करुन ?
कारण लोकं राजवटीविरुद्ध हिंसक होणं , हाती तलवार घेणं ह्यांना त्रासदायक ठरु शकतं.
म्हणून मग "अरे तलवार कशाला उचलता, आपण चर्चा करुया ना. बघ बघ तुला मत मांडायचीही संधी दिलीये आमच्या लोकशाहीत्/सरकारात."
असं म्हणत संभाव्य हिंसक कृती हे टाळत असावेत का ? म्हणजे विचार ऐकून तर घ्यायचे पण प्रत्यक्षात त्या दिशेने काहीही ढिम्म करायचं नाही,
- Read more about तलवार की लेखणी ?
- 79 comments
- Log in or register to post comments
कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!
Taxonomy upgrade extras
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
नेमाडेंवर नेम
Taxonomy upgrade extras
काल महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी नेमाडेंनी दिलेल्या ह्या व्याख्यानावर काही आक्षेप
- Read more about नेमाडेंवर नेम
- 12 comments
- Log in or register to post comments
बुद्ध व रामदास - द्विधा मनस्थितीतील निर्णय
Taxonomy upgrade extras
गौतम बुद्धाने त्याच्या पत्नी यशोधरेस व मुलास राहुल यास त्यागून सन्याशी जीवन स्वीकारले. या घटनेमध्ये अनेक जणांना विशेषतः स्त्रियांना यशोधरेवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.
मला हा प्रश्न पडला आहे की मध्य वयात्/तरुणपणी म्हणा बुद्धाला त्याचे "कॉलिंग" सापडले. व त्याने निग्रहाने (त्यालाही सांसारीक पाश अन मोह याचा सामना करावाच लागला असणार) अन मनस्वीपणे निर्णय घेतला. यात काही चुकलं असं आपल्याला वाटतं का?
त्याला २ पर्याय (चॉइस) होते - (१) यशोधरेचं मन मोडायच, तिच्यावर अन्याय करायचा किंवा (२) स्वतःच्या पारलौकिक महत्त्वाकांक्षेस मुरड घालून, स्वतःवर अन्याय करायचा.
- Read more about बुद्ध व रामदास - द्विधा मनस्थितीतील निर्णय
- 44 comments
- Log in or register to post comments
राष्ट्रवाद - एक उन्माद !
Taxonomy upgrade extras
राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत.
- Read more about राष्ट्रवाद - एक उन्माद !
- 50 comments
- Log in or register to post comments
ऑब्सोलीट...
Taxonomy upgrade extras
हा विषय किती जणांना किती महत्वाचा वाटेल याविषयी माझ्या मनात कुळीथपिठल्याइतपत दाट शंका आहे. पण सहज येताजाता मोकळ्या वेळात विचार करताना मन ऑपॉप मागे जाणं आणि नॉस्टाल्जिया नामक भरपूर उत्पादन असलेलं पीक उगवून येणं ही घटना घडतेच. यातून मग जुन्या जाहिराती, जुन्या मुली, जुन्या काळातली गावं आणि कायकाय निघतंच. त्याचा आता आंजावर बर्याचजणांना कंटाळाही येतो.
- Read more about ऑब्सोलीट...
- 181 comments
- Log in or register to post comments
गांधीजींना महात्मा केलेच कोणी? - अरुंधती रॉय
Taxonomy upgrade extras
कॉ. शरद पाटील: महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतला शेवटचा तारा
Taxonomy upgrade extras
कॉ. शरद पाटील: महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतला शेवटचा तारा