दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ एप्रिल
जन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)
मृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)
--
स्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)
मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.
१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.
१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.
१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.
१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.
१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.
२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- चिंतातुर जंतू
- Rajesh188
प्रतिक्रिया
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
:)
धाडस केलंत ते बरं केलंत नाहितर माझ्यासारखी त्यांना जवळून बघताही न आल्याची रुखरुख आयुष्यभर लागून राहिली असती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुदैवाने
सुदैवाने त्यांना प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं आहे. ९० -९१ साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ते तिथे हजर होते.
आम्ही शा़ळकरी पोरं एका ठिकाणी बसलो होतो. (परिसंवाद म्हणायचं) स्टेजला जवळजवळ चिकटूनच बसलो होतो. स्टेजही घरगुती म्हणावं इतकं छोटं. टेबल प्लॅटफॉर्म. आणि समोरच दोनतीन इतर साहित्यिकांसोबत पुलं. इतर साहित्यिकही तसे मोठे होते पण पुलं त्यांच्यात असल्याने ते "इतर" तिघे कोण हे आता आठवतही नाहीये.
त्यावेळी पुलंशी संवाद (व्यक्तिगत नव्हे, पब्लिकलीच) साधता आला. मुख्य म्हणजे डोळे भरुन पाहता आलं.
सर्व चर्चासत्रांमधे त्यांचा मुक्त संचार होता आणि खेळकरपणे अगदी अनौपचारिक वागत होते. सहज स्टेजवरुन उतरुन कुठेतरी जाऊन यायचे. मधेच एखादी फेरी अन्य कोणत्यातरी मंडपात. मधेच कोणाशी गुफ्तगू वगैरे.
आमच्यातल्या एका आगाऊ प्रश्नकर्त्या मुलाला त्यांनी "हा मुलगा पुढे प्रसिद्ध लेखक होणार याची मी खात्री देतो." असं ते म्हणाले. तो मुलगा आणि शिक्षकगण कृतकृत्य झाला होता.
तो मी नव्हतो हे आधीच नमूद करतो.
हे सर्व १९९०-९१ सालचं त्या वेळी ते एकदम जॉली आणि गुटगुटीत मस्त तब्ब्येतीत दिसत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यानंतरच्या चारपाच वर्षांत एकदमच तब्येत झपाट्याने खालावत गेली असावी. काळ फार वेगवान असतो.
आवडले
खूप छान अनुभव कथन.
भेट झाली
भेट झाली चांगले जहाले. माझेही पुणयस क्वचित जाणे होइ. पण त्यावेळेस त्यांना भेटणार्यांच्या प्रचंड संख्येने बर्याच अडचणी येतात असे ऐकणयत आलेले.
त्यामुळे त्यांना मुद्दाम जाउन त्रास देववला नाही. इच्छा होतीच जायची.
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे
असंच म्हणतो. छान अनुभवकथन. तुमचं पुलंवरचं मनापासूनचं प्रेम दिसून आलं. तुमच्यावर पुलंचा नक्की कुठच्याकुठच्या बाबतीत प्रभाव पडला याविषयीही तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल.
पुलंना भेटलात, काय पाहिजे
पुलंना भेटलात, काय पाहिजे अजून. सुनीताबाईंच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटायला गेलो होतो, अवस्था बघवली नाही, तसेच परत आलो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं