दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
:)
धाडस केलंत ते बरं केलंत नाहितर माझ्यासारखी त्यांना जवळून बघताही न आल्याची रुखरुख आयुष्यभर लागून राहिली असती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुदैवाने
सुदैवाने त्यांना प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं आहे. ९० -९१ साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ते तिथे हजर होते.
आम्ही शा़ळकरी पोरं एका ठिकाणी बसलो होतो. (परिसंवाद म्हणायचं) स्टेजला जवळजवळ चिकटूनच बसलो होतो. स्टेजही घरगुती म्हणावं इतकं छोटं. टेबल प्लॅटफॉर्म. आणि समोरच दोनतीन इतर साहित्यिकांसोबत पुलं. इतर साहित्यिकही तसे मोठे होते पण पुलं त्यांच्यात असल्याने ते "इतर" तिघे कोण हे आता आठवतही नाहीये.
त्यावेळी पुलंशी संवाद (व्यक्तिगत नव्हे, पब्लिकलीच) साधता आला. मुख्य म्हणजे डोळे भरुन पाहता आलं.
सर्व चर्चासत्रांमधे त्यांचा मुक्त संचार होता आणि खेळकरपणे अगदी अनौपचारिक वागत होते. सहज स्टेजवरुन उतरुन कुठेतरी जाऊन यायचे. मधेच एखादी फेरी अन्य कोणत्यातरी मंडपात. मधेच कोणाशी गुफ्तगू वगैरे.
आमच्यातल्या एका आगाऊ प्रश्नकर्त्या मुलाला त्यांनी "हा मुलगा पुढे प्रसिद्ध लेखक होणार याची मी खात्री देतो." असं ते म्हणाले. तो मुलगा आणि शिक्षकगण कृतकृत्य झाला होता.
तो मी नव्हतो हे आधीच नमूद करतो.
हे सर्व १९९०-९१ सालचं त्या वेळी ते एकदम जॉली आणि गुटगुटीत मस्त तब्ब्येतीत दिसत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यानंतरच्या चारपाच वर्षांत एकदमच तब्येत झपाट्याने खालावत गेली असावी. काळ फार वेगवान असतो.
आवडले
खूप छान अनुभव कथन.
भेट झाली
भेट झाली चांगले जहाले. माझेही पुणयस क्वचित जाणे होइ. पण त्यावेळेस त्यांना भेटणार्यांच्या प्रचंड संख्येने बर्याच अडचणी येतात असे ऐकणयत आलेले.
त्यामुळे त्यांना मुद्दाम जाउन त्रास देववला नाही. इच्छा होतीच जायची.
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे
असंच म्हणतो. छान अनुभवकथन. तुमचं पुलंवरचं मनापासूनचं प्रेम दिसून आलं. तुमच्यावर पुलंचा नक्की कुठच्याकुठच्या बाबतीत प्रभाव पडला याविषयीही तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल.
पुलंना भेटलात, काय पाहिजे
पुलंना भेटलात, काय पाहिजे अजून. सुनीताबाईंच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटायला गेलो होतो, अवस्था बघवली नाही, तसेच परत आलो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं