इतिहास

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २५

एका व्यापारी कंपनीने एक अवाढव्य आणि उज्ज्वल इतिहास असलेला देश याच देशातील सैनिकांचा वापर करून जिंकला. त्यामुळेच स्वातंत्र्यावेळी भारताला एक battle hardened सैन्य मिळाले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३

भारतात पायाभूत उद्योगाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातच झाली, पण ते काम भारतीयांनीच बहुतांशी केले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २१

इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थातून जे भारतीय बाहेर पडले त्यांना शिक्षणाचे महत्त्व लगेच कळले. वर्तमानपत्र आणि छापखाने ही कल्पनाही भारतात नवीन होती. आधुनिक भारताचा तो पाया झाला.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २०

१८५७च्या लढ्यादरम्यान झाशीतील घटनांकडे वेगवेगळ्या लेखकांनी कसे पाहिले आहे? त्यातून काय निष्कर्ष काढता येईल?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १८

१८५७च्या घटना केवळ शिपायांचे बंड होते की स्वातंत्र्ययुद्ध? असंतोषाची कारणे काय होती? महाराष्ट्रात उठावाची तीव्रता कमी का होती?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १७

राजकीय नेतृत्वाची इच्छा असेल तर समाजात बदल प्रभावीपणे घडू शकतात हे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रांवरून दिसते.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ९

स्वतःला सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या जीवनाच्या चिंध्या करत असतो. आपण देश, धर्म, संस्कृती वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचा प्रत्यय आला की आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते. – पु. ल. देशपांडे

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ८

धर्माचा खरा अर्थ समाजापुढे मांडणारे विचारवंत एकोणिसाव्या शतकात उभे राहिले. दादोबा तर्खडकर, रामकृष्ण भांडारकर आणि जोतिबा फुले हे खऱ्या अर्थाने पहिले धर्म सुधारक होते.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ७

एकोणिसाव्या शतकातील धर्माचे आचरण ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असे करावे लागते. आणि या धर्मात सुधारणा करण्याची आवश्यकता होती.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ५

शांतता, स्वातंत्र्य, विकास, समान हक्क आणि मानवी आत्मसन्मान ही सार्वत्रिक नैतिक मूल्ये (universal moral values) आहेत. पण मनुस्मृती लिहिली गेली त्या काळी या मूल्यांची कल्पना नव्हती.

पाने

Subscribe to RSS - इतिहास