दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
६ मे
जन्मदिवस : मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईड (१८५६), स्वातंत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू (१८६१), फॉस्जीन वायू बनवणारा नोबेलविजेता व्हीक्तर ग्रीनार (१८७१), 'डार्क मॅटर'चं अस्तित्व नोंदवणारा विलम डी सिटर (१८७२), चित्रकार अर्न्स्ट लुडविग किर्शनर (१८८०), सिनेदिग्दर्शक ऑर्सन वेल्स (१९१५), संगीतदिग्दर्शक बुलो सी. रानी (१९२०), प्रकाश हे माध्यम वापरणारा कलाकार जेम्स टरेल (१९४३), अल्पपरिचित कर्तृत्ववान व्यक्तींचा मराठीत परिचय करून देणाऱ्या लेखिका वीणा गवाणकर (१९४३), विचारवंत मार्था नसबॉम (१९४७), टेनिसपटू बियॉं बोर्ग (१९५६), अभिनेता जॉर्ज क्लूनी (१९६१), ऑलिंपिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग (१९८३)
मृत्युदिवस : लेखक हेन्री डेव्हिड थोरो (१८६२), समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (१९२२), पूर्व-प्राथमिक शिक्षणपध्दतीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ मारीया माँटेसरी (१९५२), अभिनेत्री मार्लेन डीट्रिच (१९९२), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), लेखिका मालती बेडेकर अर्थात विभावरी शिरूरकर (२००१), सतारवादक उस्ताद रईस खां (२०१७), गायक अरुण दाते (२०१८)
--
आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस.
१५४२ : फ्रान्सिस झेविअर भारतात (जुने गोवा) इथे पोचला.
१७३९ : चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली वसई मोहीम फत्ते; उत्तर कोकण मराठेशाहीत.
१८४४ : ग्लासिरीयम या कृत्रिमरित्या बनवलेल्या आईस-रिंकचे उद्घाटन.
१८८९ : आयफेल टॉवर अधिकृतरीत्या जनतेसाठी खुला.
१९४० : जॉन स्टाईनबेकलिखित ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीस ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला.
१९५४ : रॉजर बॅनिस्टर १ मैलाचे अंतर ४ मिनिटांत पार करणारा पहिला धावपटू ठरला.
१९८४ : कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला.
१९९४ : ब्रिटन व फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनल बोगद्याचे उद्घाटन.
१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना ३० टक्के आरक्षणाचा निर्णय; असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
छान
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला...
कागदाचे आत्मचरीत्र
भांबड आलं
---
---
कविनी कविता अशी विस्कटुन
कविनी कविता अशी विस्कटुन समजावुन सांगणे फार्फार आवडले. नाहीतर बऱ्याच कविता खुद्द कविला तरी समजल्या आहेत का अशी शंका येते, ह्या केस मधे कमीतकमी असे तरी म्हणता येणार नाही.
चिंजं, ऐसीवर असा नियमच केला पाहिजे ना की कविता धाग्यावर टाकायची असेल तर विवेचना सकटच टाकायची.
धन्यवाद
विस्तारित अनुवाद तुम्हाला आवडला हे वाचून बरे वाटले. खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
कविता सुंदर आहे.
कविता सुंदर आहे.
खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
याच्याशी सहमत.
गर्दीतला दर्दी
धन्यवाद.
सैराट भाऊ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमचे आणखी काही प्रतिसाद पाहून, एकंदरीतच तुम्हाला कवितांची आवड आहे असे दिसते.
आणि
कवीच समजाऊन सांगत असल्यास??? वाचणारे...???
भांबड आलं
माझ्या मते
वाचणारे हे त्यांच्या जागी योग्यच असतात. कवी स्वतःचे विचार, कल्पना, भावना कवीता रूपे दुसऱ्यांसमोर आणू इच्छित असतो त्यामुळे साध्या, सरळ आणि सहजपणे आकलन होणाऱ्या कविता वाचकांपुढे आणणे ही कवीची जबाबदारी ठरते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक कवीचे मत आणि कविता करण्यामागचे कारण वेगळे असू शकेल. अवघड, बोजड आणि सर्वसामान्यांना अगम्य वाटणारे शब्द वापरण्यात धन्यता मानणारे कवी सुद्धा आहेत आणि तशाच प्रकारच्या कविता आवडणारे रसिक सुद्धा आहेत. (अर्थात म्हणून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाहीत. हा बऱ्याच अंशी वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा प्रश्न आहे.)
एकूण काय कि माझ्या मते कवीला कविता समजावून सांगत लागावी असेल तर ती फक्त कवीची हार आहे. त्यात वाचकाचा काही दोष नाही. रसिक श्रेष्ठच आहे. (रसिका शिवाय कवितेला काय अर्थ उरतो ? अशी कविता मग फक्त कवीच्या वैयक्तिक पातळीवरच राहते.)
एक कागद
mastach!
धन्यवाद
मिलिंदराव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.