दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
४ मे
जन्मदिवस : मध्यकालीन समाजसुधारक बसवेश्वर (११३४), मुघलांशी लढणारा महाराजा छत्रसाल बुंदेला (१६४९), कर्नाटक संगीतकार त्यागराजू (१७६७), उत्क्रांतीच्या सिद्धांताचा खंदा पुरस्कर्ता जीवशास्त्रज्ञ थॉमस हक्सले (१८२५), लेखक ज्योतिंद्रनाथ टागोर (१८४९), गायिका उम कलतूम (१९०४), लेखक बाबा कदम (१९२९), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९२९), लेखक एमॉस ऑझ (१९३९), 'द हिंदू'चे माजी संपादक एन. राम (१९४५)
मृत्युदिवस : इंग्रजांविरोधात लढणारा म्हैसूरचा राजा टिपू सुलतान (१७९९), लेखक अनंत काणेकर (१९८०), अलिप्ततावादात भारताचे साथीदार, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो (१९८०), तबलावादक किशन महाराज (२००६)
----
राष्ट्रीय कोळसा कामगार दिन
आंतरराष्ट्रीय अग्निशामक कर्मचारी दिन
जागतिक दमा दिन
स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया
१६७५ : 'रॉयल ग्रीनीच वेधशाळे'च्या बांधकामाची आज्ञा दिली गेली.
१७१५ : पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध.
१९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
१९३० : ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
१९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र.
१९५३ : 'The Old Man and the Sea' कादंबरीसाठी अर्नेस्ट हेमिंग्वेला पुलित्झर पुरस्कार.
१९५९ : ग्रॅमी पारितोषिकांची सुरुवात.
१९६७ : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांना असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९७९ : मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार.
१९९५ : ‘बॉम्बे’चे अधिकृत नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा भाजप-सेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
छान
आपल्या बायकाही अशाच सुंदर असाव्यात, असे त्यांना क्षणभर तिच्याकडे पाहून वाटले. अकिलीसला तिला मारल्याबद्दल अतीव दु:ख झाले.
अकिलिस ठर्की आहे साला.
म्हणजे बाई सुम्दर आहे, मह्णून तिला मारणे अयोग्य. एर्व्ही करा कत्तली कशाही.
हे बरय.
बादवे, स्त्री राज्य हे नवनाथांच्या कथांमध्ये उल्लेख असलेल्या स्त्री राज्याशी अजून काही साम्य राखून आहे का ?
आनि नवनाथांच्या श्टोर्अयंमध्ये आहे, म्हणून निव्वळ मायथॉलॉजिकलच असावं असंही म्हणवत नाही.
काश्मीरच्या ललितादित्य चंद्रापीडानं तुर्क , तिबेट, नेपाळ ह्यावर स्वार्या केल्या तशा स्त्री राज्यावरही केल्या म्हणतात.
आता ललितादित्य पडला ऐतिहासिक. म्हणजे आपल्याकडेही ऐतिहासिक आहे काय स्त्रीराज्य?
आणि मग ह्या दोन्ही राज्यांचं आणखी काही कनेक्शन असेल की निव्वळ योगायोग आहे म्हणायचं?
.
सध्या इतकच.
हाही अंक छान आहे.
.
अखिलिसची टच आणि दुर्योधनाची मांडी....
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद आपल्याकडचं
धन्यवाद
आपल्याकडचं स्त्रीराज्य कुठे होतं माहिती नै. पण उत्तरपूर्वेकडं कुठंतरी असावं जर असलं तर- कारण मातृसत्ताक पद्धत अद्यापही प्रकर्षाने तिथेच आहे.
या दोन राज्यांचे काही कनेक्शन असावे असे वाटत नाही. कनेक्शन असायला थोडी प्रॉक्सिमिटी असणे गरजेचे आहे. तशी ती होती असे वाटत नाही, तस्मात तो योगायोगच असावा असे वाटते.
बाकी सौंदर्यासक्ति हा जण्रल मानवी ट्रेंड आहेच.
दुर्योधनाची मांडी अन अकिलीसची टाच हे साम्य आहेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कृष्णाचा तळपाय आणि अकिलीसची
कृष्णाचा तळपाय आणि अकिलीसची टाच हेही साम्य आहे.
दुर्वासमुनींनी म्हणे कृष्णाला सगळ्या अंगाला खीर चोपडायला सांगितलं आणि त्याने तळपाय सोडून सगळ्या अंगाला खीर लावली.
म्हणून त्याचे तळपाय सोडून सगळं शरीर अभेद्य झालं.
बाकी हा भागही लै रोचक झाला आहे. विशेषतः अॅमेझॉन राणीच्या पराक्रमाचा भाग लैच रोचक.
धन्यवाद कॄष्णाच्या
धन्यवाद कॄष्णाच्या तळव्यामागे दुर्वासांच्या खिरीची कथा आहे हे ठौक नव्हतं.
@ शहराझाद & अरुणजोशी: धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छे हे तर दुर्योधन-गांधारी
छे हे तर दुर्योधन-गांधारी प्रसंगासारखं आहे, पण आपल्याकडे ह्या गोष्टीची मुळ महाभारतातली गुंफण अधिक बहारदार आहे असं वाटतं.
सहमत. मूळ महाभारतातली गुंफण
सहमत. मूळ महाभारतातली गुंफण अधिक बहारदार आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आधीच्या भागांप्रमाणे हा भागही
आधीच्या भागांप्रमाणे हा भागही आवडला. त्यातल्या वीरांच्या नावांचे संदर्भ सहजी स्मरणात राहिले नाहीत तरीपण गंमतीदार शैलीमुळे कंटाळवाणे वाटत नाही.
हा भाग सर्वात सुलभ करून
हा भाग सर्वात सुलभ करून लिहिला आहे. आता बॅटमॅन इतिहासाचा प्राध्यापक देखिल होऊ शकतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरे हो, एक सांगायचं राहून
अरे हो, एक सांगायचं राहून गेलं. या भागानिशी पोस्टहोमेरिकामधील चौदापैकी साधारण अडीच बुके संपतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाही भाग नेहमीप्रमाणेच झालेला
हाही भाग नेहमीप्रमाणेच झालेला आहे, यापेक्षा वेगळं काही लिहिण्याची गरज वाटत नाही.
माझा समज असा होता की अकिलीस त्या ट्रोजन घोड्यामधून आत शिरतो आणि ग्रीकांनी ट्रॉय काबीज केल्यावर मरतो.
माझा समज असा होता की अकिलीस
त्या ट्रॉय पिच्चरमुळे तसा समज होणे अपरिहार्य आहे. एकदा ट्रॉयचा विनाश झाला, की मग त्या पिच्चरमधील कथाभागाच्या 'चुका' अर्थात होमर व इतरांपासून घेतलेल्या फारकतीवर एखादा परिच्छेद लिहिणारे.
खरे तर कथेनुसार आधी अकिलीस अन मग पॅरिस दोघेही मेल्यावर मग नंतर थोरला अजॅक्स मरतो. मग ओडीसिअस ट्रॉय शहरात भिकार्याचे रूप घेऊन जातो अन मग ट्रोजन घोडा बनवल्या जातो. तो कथाभाग पुढच्या दोनेक भागांत येईल.
दुरुस्ती: थोरला अजॅक्स अगोदर मरतो अन मग प्यारिस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा भागही आवडला, खरतर प्रमाण
हा भागही आवडला, खरतर प्रमाण भाषा दुर्लक्षिता '(बोली)मराठीतून सुलभ होमर' असे खंड काढायला हरकत नाही. - हे सिरिअसली होतं. किंवा अधिक सिरिअसली - 'कुमारांसाठी होमर' म्हणून तर नक्कीच हे लोकप्रिय होणार ह्यात शंका नाही.
बहुत धन्यवाद
बहुत धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं