सामाजिक

जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..5

ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792)
-मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट (1759-1797)

photo 4

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

व्यक्तिस्तोमाचे डंके

व्यक्तिस्तोमाचे डंके वाजू लागले की समजून जायचे अनुयायांना करण्यासाठी काहीच राहिलेलं नाहिए. मुळात आपण भारतीयांना गुलाम होणे फार आवडते. सुरुवातीला अधीन होऊन दीनदुबळ्यासारखे शरण जातो. यामुळे लाचार होणे ठरलेलं असतं. भारतात सगळ्याच महापुरुषांच्या नावाने जो खेळखंडोबा करून ठेवलाय तो त्यांच्याच अनुयायांनी. एखादी व्यक्ती श्रद्धेय असेल तर तिच्या वाईट गोष्टी पोटात घालून उदो उदो करून अंधभक्तांच्या फौजेत सामील होणं हे भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. नीर क्षीर विवेक हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जम्मू-काश्मीर, कलम ३७०, ३५ अ वगैरे

Pahalgam Valley, Kashmir

सरकारने कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समजली का - भाग १९५ या धाग्यावर जे प्रतिसाद आले होते ते संदर्भासाठी एका धाग्यात संकलित केले आहेत. यापुढील प्रतिसाद इथेच द्यावेत.

विकोपी प्रेमसंबंध

नाते कोणतेही असो. वाद न होणे तसे किंवा कसेही दुर्मीळच. त्यात जर का ते प्रेमसंबंध (प्रेयसी-प्रियकर यांच्यातील) असतील तर तो ‛वाद’ हा उलट्या बोंबांनी ‛संवाद’च असतो. सवंजे (सरळे) न खाण्याच्या सवयीने असेही म्हणता येईल की, साधा संवादही वादातीत असतो. तर नाते हे प्रेमसंबंधातील असेल तर ते नाते फारच नाजूक/अस्थिर/चंचल असते असे माहीत नसल्यासारखे (निदान तसे समजून) सांगायचे आहे. शेवटी ‛संपादकीय’ लिहिण्याचा सराव करतोय.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एका भारतीय नागरिकाचे मनोगत

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

समलिंगीसंबंध समाजमान्यता

६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ३७७ कलमामधून समलैन्गिकतेला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अशा संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असून समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना इथून पुढे गुन्हेगार मानण्यात येणार नाही. या निर्णयानंतर समाजमनात आणि समाजमाध्यमांवर अनेक निरनिराळ्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठराविक सुजाण आणि संवेदनशील नागरिकांनी याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला असला तरीही बहुसंख्य व्यक्तींना न्यायालयाच्या या निर्णयाचे महत्व व गरज लक्षात आले नाही असे, या प्रतिक्रियांवरून दिसते आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक - २

आरक्षणे देऊनही एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल याची सध्याच्या काळात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण भारतीय शैक्षणिक व्यवस्था म्हणजे मराठीत इंडियन एज्युकेशन सिस्टीम बुरसटलेली आहे. म्हणजे ही व्यवस्था बदलायला मूळातच
सुधारणा करून आणायला पाहिजे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक