दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ मे
जन्मदिवस : 'आझाद हिंद सेना' उभी करणारे रास बिहारी बोस (१८८६), म्यूऑन न्यूट्रीनो शोधणारा नोबेलविजेता जॅक स्टाईनबर्गर (१९२१), क्रिकेटपटू रूसी सुरती (१९३६), 'व्हजायना मोनोलॉग' लिहिणारी नाटककार ईव्ह एन्सलर (१९५३), राष्ट्रीय पुरस्कारविजेता अभिनेता मुरली (१९५४), सिनेदिग्दर्शक करण जोहर (१९७२), अभिनेता कुणाल खेमू (१९८३)
मृत्युदिवस : शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी (१९२४), संगीतकार बुलो सी. रानी (१९९३), लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत (१९९८), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. बी. डी. टिळक (१९९९), गायिका नीला घाणेकर (२००१), अभिनेता व खासदार सुनील दत्त (२००५), गायिका ललिता देऊळकर फडके (२०१०), पार्श्वगायक टी. एम. सुंदरराजन (२०१३)
---
स्वातंत्र्यदिन : जॉर्डन (१९४६)
लेखक डग्लस ॲडम्सच्या गौरवाखातर टॉवेल दिवस.
ख्रि.पू. २४० : हॅलीचा धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ आल्याची पहिली नोंद.
१८९५ : साहित्यिक ऑस्कर वाईल्ड याला समलैंगिक संबंधांबद्दल तुरुंगवास.
१८९८ : शि. म. परांजपे यांच्या 'काळ'चा पहिला अंक प्रकाशित.
१९१५ : महात्मा गांधींनी साबरमतीच्या आश्रमाची स्थापना केली.
१९५३ : पहिल्या सार्वजनिक प्रसारण स्टेशनची अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये सुरुवात.
१९५५ : कांचनगंगा हे उंचीनुसार तिसरे शिखर जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
१९८५ : १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव घेणार्या वादळाचे बांगलादेशात थैमान.
२०११ : पंचवीस वर्षांनंतर 'द ओप्रा विनफ्री शो'ची अखेर.
२०१३ : काँग्रेसच्या नेत्यांवर माओवाद्यांचा छत्तीसगढमध्ये हल्ला, २८ ठार, ३२ जखमी.
२०२० : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडची पोलिसाकडून हत्या; पुढे कृष्णवर्णीय लोकांवरच्या अन्यायाविरोधात देशभर निदर्शने.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- विवेक पटाईत
प्रतिक्रिया
छान
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला...
कागदाचे आत्मचरीत्र
भांबड आलं
---
---
कविनी कविता अशी विस्कटुन
कविनी कविता अशी विस्कटुन समजावुन सांगणे फार्फार आवडले. नाहीतर बऱ्याच कविता खुद्द कविला तरी समजल्या आहेत का अशी शंका येते, ह्या केस मधे कमीतकमी असे तरी म्हणता येणार नाही.
चिंजं, ऐसीवर असा नियमच केला पाहिजे ना की कविता धाग्यावर टाकायची असेल तर विवेचना सकटच टाकायची.
धन्यवाद
विस्तारित अनुवाद तुम्हाला आवडला हे वाचून बरे वाटले. खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
कविता सुंदर आहे.
कविता सुंदर आहे.
खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
याच्याशी सहमत.
गर्दीतला दर्दी
धन्यवाद.
सैराट भाऊ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमचे आणखी काही प्रतिसाद पाहून, एकंदरीतच तुम्हाला कवितांची आवड आहे असे दिसते.
आणि
कवीच समजाऊन सांगत असल्यास??? वाचणारे...???
भांबड आलं
माझ्या मते
वाचणारे हे त्यांच्या जागी योग्यच असतात. कवी स्वतःचे विचार, कल्पना, भावना कवीता रूपे दुसऱ्यांसमोर आणू इच्छित असतो त्यामुळे साध्या, सरळ आणि सहजपणे आकलन होणाऱ्या कविता वाचकांपुढे आणणे ही कवीची जबाबदारी ठरते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक कवीचे मत आणि कविता करण्यामागचे कारण वेगळे असू शकेल. अवघड, बोजड आणि सर्वसामान्यांना अगम्य वाटणारे शब्द वापरण्यात धन्यता मानणारे कवी सुद्धा आहेत आणि तशाच प्रकारच्या कविता आवडणारे रसिक सुद्धा आहेत. (अर्थात म्हणून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाहीत. हा बऱ्याच अंशी वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा प्रश्न आहे.)
एकूण काय कि माझ्या मते कवीला कविता समजावून सांगत लागावी असेल तर ती फक्त कवीची हार आहे. त्यात वाचकाचा काही दोष नाही. रसिक श्रेष्ठच आहे. (रसिका शिवाय कवितेला काय अर्थ उरतो ? अशी कविता मग फक्त कवीच्या वैयक्तिक पातळीवरच राहते.)
एक कागद
mastach!
धन्यवाद
मिलिंदराव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.